कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये......
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......
२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत.
२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत......
अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल.
अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल. .....
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय......
आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली.
आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली......
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय.
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय......
गेल्या दोनचार दिवसांत भारतीय सुरक्षा दलातल्या पोलिसांच्या भाषणांचे दोन विडिओ वायरल झालेत. दहशतवाद, नक्षलवाद संपवताना मानवाधिकारांचं काय करावं, या विषयावर या दोघांनी आपापली मतं मांडलीत. खुशबू चौहान आणि बलवान सिंग यांच्या वायरल झालेल्या या विडिओंची ही स्टोरी.
गेल्या दोनचार दिवसांत भारतीय सुरक्षा दलातल्या पोलिसांच्या भाषणांचे दोन विडिओ वायरल झालेत. दहशतवाद, नक्षलवाद संपवताना मानवाधिकारांचं काय करावं, या विषयावर या दोघांनी आपापली मतं मांडलीत. खुशबू चौहान आणि बलवान सिंग यांच्या वायरल झालेल्या या विडिओंची ही स्टोरी......