संवाद हा लोकशाहीचा पाया आहे. भले एकमेकांचे विचार पटले नाहीत, तरीही विरोधी मताबद्दल आदर बाळगून त्यांच्याशी संवादप्रक्रिया सुरू ठेवणं, हा लोकशाहीचा मुलभूत विचार आहे. पण जगातली सर्वात मोठी लोकशाही असा अभिमान मिरवणाऱ्या भारताच्या नव्या संसेदेच्या इमारतीच्या संकल्पनेपासून आता उद्घटानपर्यंत अनेक वाद झाले आहेत. उद्घाटन जवळ आले तरी हे वाद संपताना दिसत नाहीत.
संवाद हा लोकशाहीचा पाया आहे. भले एकमेकांचे विचार पटले नाहीत, तरीही विरोधी मताबद्दल आदर बाळगून त्यांच्याशी संवादप्रक्रिया सुरू ठेवणं, हा लोकशाहीचा मुलभूत विचार आहे. पण जगातली सर्वात मोठी लोकशाही असा अभिमान मिरवणाऱ्या भारताच्या नव्या संसेदेच्या इमारतीच्या संकल्पनेपासून आता उद्घटानपर्यंत अनेक वाद झाले आहेत. उद्घाटन जवळ आले तरी हे वाद संपताना दिसत नाहीत......
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत.
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत......
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत.
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत......
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे.
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे......
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय......
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही......
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं.
महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं......
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?.....
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं.
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं......
फेसबुकची 'इन्स्टंट आर्टिकल' नावाची सुविधा या महिन्यापासून बंद केली जाणार आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य फेसबुक युजरना ही सेवा बंद झाल्याचं कदाचित लक्षातही येणार नाही. ती सेवा वापरात होती तेव्हाही बऱ्यापैकी नकळतच वापरली जात होती. त्यामुळेच ही सेवा नेमकी काय होती, ती का बंद केली जातेय, त्याच्या फायद्या-तोट्याची गणितं समजून घ्यायला हवीत.
फेसबुकची 'इन्स्टंट आर्टिकल' नावाची सुविधा या महिन्यापासून बंद केली जाणार आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य फेसबुक युजरना ही सेवा बंद झाल्याचं कदाचित लक्षातही येणार नाही. ती सेवा वापरात होती तेव्हाही बऱ्यापैकी नकळतच वापरली जात होती. त्यामुळेच ही सेवा नेमकी काय होती, ती का बंद केली जातेय, त्याच्या फायद्या-तोट्याची गणितं समजून घ्यायला हवीत......
सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो.
सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो......
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या शहरांचा कारभार महानगरपालिकेऐवजी प्रशासकीय अधिकारी पाहतायत. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलने ‘परिवर्तन’ या एनजीओचे संस्थापक आणि सरकारी कामकाजाचे अभ्यासक तन्मय कानिटकर यांची मुलाखत घेतलीय. त्या मुलाखतीचं हे शब्दांकन.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या शहरांचा कारभार महानगरपालिकेऐवजी प्रशासकीय अधिकारी पाहतायत. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलने ‘परिवर्तन’ या एनजीओचे संस्थापक आणि सरकारी कामकाजाचे अभ्यासक तन्मय कानिटकर यांची मुलाखत घेतलीय. त्या मुलाखतीचं हे शब्दांकन......
तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?
तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?.....
संयोगिताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी पूजा करताना तिथल्या पुरोहितांनी त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्रांचा आग्रह धरला. याबद्दल संयोगिताराजेंनी केलेली इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड वायरल होतेय. यानिमिताने वेदोक्त-पुराणोक्तचा ऐतिहासिक वाद पुन्हा उफाळून आलाय. या प्रकरणाचा वेध घेणारा दैनिक राजपत्रमधला हा लेख.
संयोगिताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी पूजा करताना तिथल्या पुरोहितांनी त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्रांचा आग्रह धरला. याबद्दल संयोगिताराजेंनी केलेली इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड वायरल होतेय. यानिमिताने वेदोक्त-पुराणोक्तचा ऐतिहासिक वाद पुन्हा उफाळून आलाय. या प्रकरणाचा वेध घेणारा दैनिक राजपत्रमधला हा लेख......
राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं.
राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं......
युरोपियन देश असलेल्या स्कॉटलंडच्या 'फस्ट मिनिस्टर'पदी पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफ यांची निवड झालीय. फस्ट मिनिस्टर हा स्कॉटलंडचा सर्वोच्च नेता म्हणजेच आपल्याकडचा पंतप्रधान. मागच्या काही काळात जगभर दक्षिण आशियायी वंशाचं नेतृत्व सहजपणे स्वीकारलं जातंय. त्यादृष्टीनं उदारमतवादी विचारांच्या हमजा युसूफ यांची निवड आश्वासक म्हणायला हवी.
युरोपियन देश असलेल्या स्कॉटलंडच्या 'फस्ट मिनिस्टर'पदी पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफ यांची निवड झालीय. फस्ट मिनिस्टर हा स्कॉटलंडचा सर्वोच्च नेता म्हणजेच आपल्याकडचा पंतप्रधान. मागच्या काही काळात जगभर दक्षिण आशियायी वंशाचं नेतृत्व सहजपणे स्वीकारलं जातंय. त्यादृष्टीनं उदारमतवादी विचारांच्या हमजा युसूफ यांची निवड आश्वासक म्हणायला हवी......
केंद्र सरकारच्या आकडेवारीचा अभ्यास करून ग्रामीण महाराष्ट्राचं भीषण चित्र समोर आणणारा अझीम प्रेमजी युनिवर्सिटीचा एक रिपोर्ट आलाय. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारची 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' ही जाहिरात बरीच चर्चेत होती. त्याला आरसा दाखवणारा हा रिपोर्ट आहे. सिंचनापासून ते आरोग्यापर्यंतच्या १३ निकषांवर बनवलेला हा रिपोर्ट महाराष्ट्रातली तब्बल ७८ टक्के गावं मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सांगतोय.
केंद्र सरकारच्या आकडेवारीचा अभ्यास करून ग्रामीण महाराष्ट्राचं भीषण चित्र समोर आणणारा अझीम प्रेमजी युनिवर्सिटीचा एक रिपोर्ट आलाय. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारची 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' ही जाहिरात बरीच चर्चेत होती. त्याला आरसा दाखवणारा हा रिपोर्ट आहे. सिंचनापासून ते आरोग्यापर्यंतच्या १३ निकषांवर बनवलेला हा रिपोर्ट महाराष्ट्रातली तब्बल ७८ टक्के गावं मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सांगतोय......
भारतात खलिस्तानच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. धर्मांध शीखांनी उभारलेली ही चळवळ मध्यंतरी सुप्तावस्थेत गेल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य नाही. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर हा दहशतवाद धुमसतच राहिला. या खलिस्तानी दहशतवादाचा आजवरचा मागोवा घेणारी संजय सोनवणी यांची ही फेसबुक पोस्ट.
भारतात खलिस्तानच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. धर्मांध शीखांनी उभारलेली ही चळवळ मध्यंतरी सुप्तावस्थेत गेल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य नाही. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर हा दहशतवाद धुमसतच राहिला. या खलिस्तानी दहशतवादाचा आजवरचा मागोवा घेणारी संजय सोनवणी यांची ही फेसबुक पोस्ट......
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे.
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे......
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय......
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय.
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय......
'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली.
'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली......
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनेतर लाभ हा कर्मचार्यांच्या हक्काचा विषय. पण त्यामागे अर्थवास्तवाचा विचार गरजेचा असतो. सध्या जे जुन्या पेन्शनच्या मागणीचं पेव फुटलंय ते राज्यांच्या अर्थकारणाचे तीन-तेरा वाजवणारं आहे. या विषयामधे सर्वच पक्षांकडून अपरिपक्वतादर्शक भूमिका घेतल्या जातायत. जुन्या पेन्शनची मागणी मान्य झाली तर होणारा खर्च एकूण महसुलाच्या ८० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यातून राज्याच्या विकासात अनर्थ घडेल.
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनेतर लाभ हा कर्मचार्यांच्या हक्काचा विषय. पण त्यामागे अर्थवास्तवाचा विचार गरजेचा असतो. सध्या जे जुन्या पेन्शनच्या मागणीचं पेव फुटलंय ते राज्यांच्या अर्थकारणाचे तीन-तेरा वाजवणारं आहे. या विषयामधे सर्वच पक्षांकडून अपरिपक्वतादर्शक भूमिका घेतल्या जातायत. जुन्या पेन्शनची मागणी मान्य झाली तर होणारा खर्च एकूण महसुलाच्या ८० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यातून राज्याच्या विकासात अनर्थ घडेल......
देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख.
देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख......
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख.
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख......
परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय.
परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय......
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे......
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय.
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय......
एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत.
एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत......
गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही.
गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही......
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे.
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे......
एमसी स्टॅनने नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस हिंदी १६’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अगदी गल्लीबोळातली जनता त्याची प्रेक्षक आहे. पण आजही तथाकथित उच्च प्रतीची रसिकता ठेवणारे प्रेक्षक छपरी, टपोरी म्हणत त्याला हिणवतायत. झोपडपट्टीतले लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत या पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे त्याचं माणूसपण नाकारलं जातंय.
एमसी स्टॅनने नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस हिंदी १६’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अगदी गल्लीबोळातली जनता त्याची प्रेक्षक आहे. पण आजही तथाकथित उच्च प्रतीची रसिकता ठेवणारे प्रेक्षक छपरी, टपोरी म्हणत त्याला हिणवतायत. झोपडपट्टीतले लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत या पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे त्याचं माणूसपण नाकारलं जातंय......
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय.
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय.
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय......
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं......
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे.
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे......
आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही.
आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही......
लवकर होणारी मुलामुलींची लग्न, अर्धवट राहिलेलं शिक्षण, प्रेमाच्या लेबलमागे वाहवत जाणारी तरूणाई आणि वयात येणाऱ्या मुलांमधले बदल असे बरेच प्रसंग शिक्षिकेसाठी अस्वस्थ करणारे असतात. याच जाणिवेतून वॅलेंटाईन दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगणारं शिक्षिका प्रज्वली नाईक यांचं हे पत्र.
लवकर होणारी मुलामुलींची लग्न, अर्धवट राहिलेलं शिक्षण, प्रेमाच्या लेबलमागे वाहवत जाणारी तरूणाई आणि वयात येणाऱ्या मुलांमधले बदल असे बरेच प्रसंग शिक्षिकेसाठी अस्वस्थ करणारे असतात. याच जाणिवेतून वॅलेंटाईन दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगणारं शिक्षिका प्रज्वली नाईक यांचं हे पत्र......
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे.
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे......
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय.
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय......
मुंबईमधे आठवी डॉ. एल. एम. सिंघवी मेमोरियल व्याख्यानमाला डिसेंबर २०२२मधे पार पडली. या व्याख्यानमालेत विद्यमान सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भाने महत्त्वाची मतं आपल्या भाषणात मांडली आहेत. पत्रकार राजीव मुळ्ये यांनी त्यांच्या भाषणाचं शब्दांकन केलं असून या शब्दांकनाचा संपादित अंश इथं देत आहोत.
मुंबईमधे आठवी डॉ. एल. एम. सिंघवी मेमोरियल व्याख्यानमाला डिसेंबर २०२२मधे पार पडली. या व्याख्यानमालेत विद्यमान सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भाने महत्त्वाची मतं आपल्या भाषणात मांडली आहेत. पत्रकार राजीव मुळ्ये यांनी त्यांच्या भाषणाचं शब्दांकन केलं असून या शब्दांकनाचा संपादित अंश इथं देत आहोत......
वेगानं प्रगतीची शिखरं गाठत गेलेल्या गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहाविषयी गेल्या काही वर्षांमधे बरेच आरोप होत होते. अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या संस्थेनं अलीकडेच केलेल्या आरोपांनी या उद्योगसमूहाला जबरदस्त तडाखा दिला. हा तडाखा इतका जबरदस्त होता की जगातल्या सर्वाधिक श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीतून अदानींचं नाव बाहेर फेकलं गेलंय.
वेगानं प्रगतीची शिखरं गाठत गेलेल्या गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहाविषयी गेल्या काही वर्षांमधे बरेच आरोप होत होते. अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या संस्थेनं अलीकडेच केलेल्या आरोपांनी या उद्योगसमूहाला जबरदस्त तडाखा दिला. हा तडाखा इतका जबरदस्त होता की जगातल्या सर्वाधिक श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीतून अदानींचं नाव बाहेर फेकलं गेलंय......
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय.
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय......
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे......
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे......
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?.....
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं......
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत......
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे......
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय......
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे......
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता......
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय.
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय......
फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायवरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांची फॅशन उद्योगात एण्ट्री झाली. अरनॉल्टना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर म्हटलं जातं.
फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायवरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांची फॅशन उद्योगात एण्ट्री झाली. अरनॉल्टना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर म्हटलं जातं......
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत......
ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तथास्तु’ या नव्या स्टॅण्डअप शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातल्या आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेल्या झाकीर खानचा हा शो त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगतो. इंदौरच्या गल्लीतून निघून भारताच्या घराघरात पोचलेल्या झाकीरची कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे.
ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तथास्तु’ या नव्या स्टॅण्डअप शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातल्या आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेल्या झाकीर खानचा हा शो त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगतो. इंदौरच्या गल्लीतून निघून भारताच्या घराघरात पोचलेल्या झाकीरची कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट.
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट......
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी.
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी......
२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय......
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा.
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा......
लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये.
लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये......
ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. अलिकडच्या काळात युगपुरुष, युगनायक असणार्या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसतेय. 'हर हर महादेव’ चित्रपट त्याचं ताजं उदाहरण आहे.
ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. अलिकडच्या काळात युगपुरुष, युगनायक असणार्या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसतेय. 'हर हर महादेव’ चित्रपट त्याचं ताजं उदाहरण आहे......
पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला.
पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला......
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय.
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय......
आपल्या देशातल्या गुंतवणूक क्षेत्रामधे आज अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँक एफडीपेक्षा सुरक्षित आणि बँकेहून अधिक चांगला परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडामधला डेट फंडचा पर्याय उपलब्ध आहे. यात एकूण घरगुती मालमत्तेपैकी ६० टक्क्यांहून अधिक रक्कम बँकेच्या विविध योजनांमधे पारंपरिक पद्धतीने ठेवत गुंतवणूक केली जाते. बँक बुडाली, तरी विमा कंपनीकडून पाच लाखांपर्यंतची ठेव परत मिळू शकते.
आपल्या देशातल्या गुंतवणूक क्षेत्रामधे आज अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँक एफडीपेक्षा सुरक्षित आणि बँकेहून अधिक चांगला परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडामधला डेट फंडचा पर्याय उपलब्ध आहे. यात एकूण घरगुती मालमत्तेपैकी ६० टक्क्यांहून अधिक रक्कम बँकेच्या विविध योजनांमधे पारंपरिक पद्धतीने ठेवत गुंतवणूक केली जाते. बँक बुडाली, तरी विमा कंपनीकडून पाच लाखांपर्यंतची ठेव परत मिळू शकते......
‘एमटीवी हसल’ या हिपहॉप रिऍलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच पार पडला. देशभरातल्या विविध भागातून अनेक रॅपर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या रॅपर्समधून हरियाणाचा ‘एमसी स्क्वेअर’ हा ‘हसल’च्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचबरोबर नॅझ, सृष्टी, क्यूके, ग्रॅविटी या मराठी रॅपर्सनीही आपली वेगळी छाप या स्पर्धेवर सोडली.
‘एमटीवी हसल’ या हिपहॉप रिऍलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच पार पडला. देशभरातल्या विविध भागातून अनेक रॅपर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या रॅपर्समधून हरियाणाचा ‘एमसी स्क्वेअर’ हा ‘हसल’च्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचबरोबर नॅझ, सृष्टी, क्यूके, ग्रॅविटी या मराठी रॅपर्सनीही आपली वेगळी छाप या स्पर्धेवर सोडली......
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचा इतिहास नेमक्या स्फूर्तिदायी शब्दांत वर्णन करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गौरव गीताला ‘राज्यगीता’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. त्यावर लवकरच राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होईल.
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचा इतिहास नेमक्या स्फूर्तिदायी शब्दांत वर्णन करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गौरव गीताला ‘राज्यगीता’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. त्यावर लवकरच राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होईल......
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय......
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे.
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे......
वाघ हा जैवसाखळीतला महत्त्वाचा प्राणी वाचवण्यासाठी देशात 'सेव टायगर' मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत चांगली वाढ होत असल्याचं, गेल्या काही वर्षात निदर्शनात आलंय. पण यावर्षी झालेल्या व्याघ्रगणनेत काही तांत्रिक समस्यांमुळे अडचणी आल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी नवं 'एम स्ट्राईप इकॉलॉजिकल अँड्रॉइड ऍप' विकसित करण्यात आलंय.
वाघ हा जैवसाखळीतला महत्त्वाचा प्राणी वाचवण्यासाठी देशात 'सेव टायगर' मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत चांगली वाढ होत असल्याचं, गेल्या काही वर्षात निदर्शनात आलंय. पण यावर्षी झालेल्या व्याघ्रगणनेत काही तांत्रिक समस्यांमुळे अडचणी आल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी नवं 'एम स्ट्राईप इकॉलॉजिकल अँड्रॉइड ऍप' विकसित करण्यात आलंय......
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो......
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे.
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे......
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय.
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय......
नोबेल पुरस्कार संस्थेकडून यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणारा औषध-शरीरविज्ञानासाठीचा नोबेल पुरस्कार स्वीडनचे अनुवंशशास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना जाहीर झालाय. या पुरस्काराच्या निमित्ताने मानवी उत्क्रांतीच्या शोधात भर घालणार्या एका संशोधकाचा खर्या अर्थाने सन्मान झालाय.
नोबेल पुरस्कार संस्थेकडून यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणारा औषध-शरीरविज्ञानासाठीचा नोबेल पुरस्कार स्वीडनचे अनुवंशशास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना जाहीर झालाय. या पुरस्काराच्या निमित्ताने मानवी उत्क्रांतीच्या शोधात भर घालणार्या एका संशोधकाचा खर्या अर्थाने सन्मान झालाय......
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?.....
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय.
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय......
चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय......
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं.
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं......
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात.
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात......
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल......
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द!
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द! .....
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल.
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल......
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या चळवळीतले खंदे विचारवंत शरद पाटील यांची आज जयंती. शरद पाटील हे एक अत्यंत रोखठोक, निर्भीड, प्रामाणिक, हिम्मतवान तत्त्वज्ञ आणि इंडोलॉजिस्ट होते. विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचं नसतं, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या चळवळीतले खंदे विचारवंत शरद पाटील यांची आज जयंती. शरद पाटील हे एक अत्यंत रोखठोक, निर्भीड, प्रामाणिक, हिम्मतवान तत्त्वज्ञ आणि इंडोलॉजिस्ट होते. विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचं नसतं, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख......
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय.
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय......
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं.
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं......
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय.
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय......
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय.
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय......
दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही.
दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही......
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय.
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय......
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत.
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत......
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे......
‘ब्लूमबर्ग’ या संकेतस्थळानं केलेल्या एका विस्तृत अभ्यासामधे जगभरातल्या विविध देशांमधे आर्थिक मंदी येण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्या; पण भारतात मात्र अशी शक्यता शून्य टक्के असल्याचं सांगण्यात आलं. अलीकडेच देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यावर शिक्कामोर्तब करून भारतीय अर्थव्यवस्थेचं वास्तव मांडलंय. भारतीय अर्थव्यवस्था निरंतन विकासाच्या दिशेनं जातेय, हे अनेक गोष्टींमधून दिसू लागलंय.
‘ब्लूमबर्ग’ या संकेतस्थळानं केलेल्या एका विस्तृत अभ्यासामधे जगभरातल्या विविध देशांमधे आर्थिक मंदी येण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्या; पण भारतात मात्र अशी शक्यता शून्य टक्के असल्याचं सांगण्यात आलं. अलीकडेच देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यावर शिक्कामोर्तब करून भारतीय अर्थव्यवस्थेचं वास्तव मांडलंय. भारतीय अर्थव्यवस्था निरंतन विकासाच्या दिशेनं जातेय, हे अनेक गोष्टींमधून दिसू लागलंय. .....
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकेवरून कायमच चर्चेत असतात नुकतंच एका कार्यक्रमात ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून वाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी माफीही मागितलीय. पण त्यांची ही खोड जिरणार कधी?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकेवरून कायमच चर्चेत असतात नुकतंच एका कार्यक्रमात ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून वाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी माफीही मागितलीय. पण त्यांची ही खोड जिरणार कधी?.....
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.
पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय.
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय......
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं......
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत......
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे......
सोहराबुद्दीन प्रकरणाची केस प्रचंड गाजली. याचा तपास करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यातला फोलपणा दाखवणारं पत्रकार निरंजन टकले यांनी 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक लिहिलं. जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन यांनी एका पाठोपाठ एक पुढे करत रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं हा प्रश्न विचारलाय. हे पुस्तक शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड ठरतंय.
सोहराबुद्दीन प्रकरणाची केस प्रचंड गाजली. याचा तपास करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यातला फोलपणा दाखवणारं पत्रकार निरंजन टकले यांनी 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक लिहिलं. जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन यांनी एका पाठोपाठ एक पुढे करत रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं हा प्रश्न विचारलाय. हे पुस्तक शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड ठरतंय......
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती.
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती......
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो......
आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय......
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय......
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे......
एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत.
एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत......
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय......
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल......
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय......
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा......
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय.
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय......
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट......
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल......
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा......
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय.
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय......
सामान्य माणसांमधे शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचं चित्र उभं रहावं यासाठी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळून नाचगाणी करणाऱ्या लोकांनी आज आक्रोश करत पवारांच्या घरावर चाल करून जावं, असं अचानक काय घडलं हा प्रश्नही उरतोच. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
सामान्य माणसांमधे शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचं चित्र उभं रहावं यासाठी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळून नाचगाणी करणाऱ्या लोकांनी आज आक्रोश करत पवारांच्या घरावर चाल करून जावं, असं अचानक काय घडलं हा प्रश्नही उरतोच. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे.
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे......
सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे.
सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे......
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे......
अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.
अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही......
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे.
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे......