सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात.
सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात......
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी.
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी......