कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव.
कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव......
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे......
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय......
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये......
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?.....
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत.
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत......
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही......
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत......
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं.
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं......
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार. .....
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे......
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात......
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत......
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!.....
गेल्या कित्येक दिवसांपासून आपण घरात बंद आहोत. लॉकडाऊनपासून अनेकांना मोकळा वेळ मिळालाय. अशातच सोशल मीडियावर बायकांवरच्या विनोदांना उधाण आलं. हे जोक म्हणजे लॉकडाऊनमधल्या डिप्रेशनवरचा उपाय असल्याचं पुरूष मंडळी सांगतात. डिप्रेशन घालवण्यासाठी बायकांवरच्याच जोकची गरज का पडते?
गेल्या कित्येक दिवसांपासून आपण घरात बंद आहोत. लॉकडाऊनपासून अनेकांना मोकळा वेळ मिळालाय. अशातच सोशल मीडियावर बायकांवरच्या विनोदांना उधाण आलं. हे जोक म्हणजे लॉकडाऊनमधल्या डिप्रेशनवरचा उपाय असल्याचं पुरूष मंडळी सांगतात. डिप्रेशन घालवण्यासाठी बायकांवरच्याच जोकची गरज का पडते? .....
शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील.
शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील......
प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?
प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?.....
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स......
कोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल.
कोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे.
शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे......
कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय.
कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय......
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत.
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत. .....
लॉकडाऊन असताना दुकान उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी मारहाण केली आणि तमिळनाडूतल्या बाप लेकाचा पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर मृत्यू झाला. देशात रोज पाच जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू होतो. खरंतर, पोलिस कोठडीतल्या आरोपीला कशी वागणूक द्यायला हवी याचे आदेश कोर्टानं दिलेत. तरीही या प्रकरणापेक्षा लॉकडाऊनमधे जगन्नाथाच्या मंदिराचं काय करायचं हा प्रश्न कोर्टाला जास्त महत्त्वाचा वाटतो.
लॉकडाऊन असताना दुकान उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी मारहाण केली आणि तमिळनाडूतल्या बाप लेकाचा पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर मृत्यू झाला. देशात रोज पाच जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू होतो. खरंतर, पोलिस कोठडीतल्या आरोपीला कशी वागणूक द्यायला हवी याचे आदेश कोर्टानं दिलेत. तरीही या प्रकरणापेक्षा लॉकडाऊनमधे जगन्नाथाच्या मंदिराचं काय करायचं हा प्रश्न कोर्टाला जास्त महत्त्वाचा वाटतो......
गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय.
गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय......
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत.
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत......
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे......
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?.....
अक्षय कोठावळे हा पुण्यात राहणारा रिक्षाचालक तरुण. लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळणार नाहीत हे माहीत असूनही अक्षय यांनी रिक्षा पास काढून आणला. कशासाठी? लॉकडाऊनमुळे उपाशी राहिलेल्यांना अन्न पुरवण्यासाठी. थाटामाटात लग्न करायसाठी साठवलेले तब्बल दोन लाख रूपये अक्षय यांनी या कामासाठी वापरलेत. स्वतः हातावर पोट घेऊन जगणारे अक्षय रोज ४०० जणांची भूक भागवतात.
अक्षय कोठावळे हा पुण्यात राहणारा रिक्षाचालक तरुण. लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळणार नाहीत हे माहीत असूनही अक्षय यांनी रिक्षा पास काढून आणला. कशासाठी? लॉकडाऊनमुळे उपाशी राहिलेल्यांना अन्न पुरवण्यासाठी. थाटामाटात लग्न करायसाठी साठवलेले तब्बल दोन लाख रूपये अक्षय यांनी या कामासाठी वापरलेत. स्वतः हातावर पोट घेऊन जगणारे अक्षय रोज ४०० जणांची भूक भागवतात......
R0 ही गणितातली एक संकल्पना आहे. पण सध्या ती कोरोना वायरसची लागण किती वेगाने होते, हे शोधून काढण्यासाठी वापरली जातीय. प्रत्येक देशानुसार, देशातल्या राज्यांनुसार ही संख्या बदलू शकते. कोरोना साथरोग कधी संपणार हेही या संख्येवरून सांगता येतं. त्यामुळेच या एका संख्येवर साथरोगाच्या काळात देशाची धोरणं ठरतात. लॉकडाऊन कधी संपणार याचा अंदाजही आपल्याला ही संख्याच देऊ शकते.
R0 ही गणितातली एक संकल्पना आहे. पण सध्या ती कोरोना वायरसची लागण किती वेगाने होते, हे शोधून काढण्यासाठी वापरली जातीय. प्रत्येक देशानुसार, देशातल्या राज्यांनुसार ही संख्या बदलू शकते. कोरोना साथरोग कधी संपणार हेही या संख्येवरून सांगता येतं. त्यामुळेच या एका संख्येवर साथरोगाच्या काळात देशाची धोरणं ठरतात. लॉकडाऊन कधी संपणार याचा अंदाजही आपल्याला ही संख्याच देऊ शकते......
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
१९३० च्या जागतिक महामंदीनंतर थेट २००८ मधे जगानं सर्वात मोठं आर्थिक संकट अनुभवलं. अमेरिकेतून सुरू झालेल्या मंदीमुळं बघता बघता जगभरातल्या अर्थव्यवस्था डगमगल्या सध्या कोरोनामुळंही देशोदेशीच्य़ा अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानं २००८ हूनही मोठी मंदी येणार असल्याचं भाकीत आयएमएफनं वर्तवलंय. जवळपास १८ महिने मुक्काम ठोकलेलं २००८ मधलं आर्थिक संकट कसं होतं?
१९३० च्या जागतिक महामंदीनंतर थेट २००८ मधे जगानं सर्वात मोठं आर्थिक संकट अनुभवलं. अमेरिकेतून सुरू झालेल्या मंदीमुळं बघता बघता जगभरातल्या अर्थव्यवस्था डगमगल्या सध्या कोरोनामुळंही देशोदेशीच्य़ा अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानं २००८ हूनही मोठी मंदी येणार असल्याचं भाकीत आयएमएफनं वर्तवलंय. जवळपास १८ महिने मुक्काम ठोकलेलं २००८ मधलं आर्थिक संकट कसं होतं?.....
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे.
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे......
कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?
कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?.....
भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?
भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?.....
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय......
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?
लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?.....
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......
तोवर पवित्र असलेली राजेशाही फ्रान्समधल्या शेतकऱ्यांनी उलथून टाकली आणि मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, तो आजचा ५ मेचा दिवस. महाडच्या चवदार तळ्यात अशाच पवित्र मानलेल्या अस्पृश्यतेला भीमटोला देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ५ मेचा उल्लेख केला. या ५ मेच्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या योगदानावरचं एक मुक्तचिंतन.
तोवर पवित्र असलेली राजेशाही फ्रान्समधल्या शेतकऱ्यांनी उलथून टाकली आणि मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, तो आजचा ५ मेचा दिवस. महाडच्या चवदार तळ्यात अशाच पवित्र मानलेल्या अस्पृश्यतेला भीमटोला देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ५ मेचा उल्लेख केला. या ५ मेच्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या योगदानावरचं एक मुक्तचिंतन......
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय.
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय......
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी.
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी......
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं.
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं......
लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतोय. हा कोरोना तर आत्ता आत्ता आलाय. पण इथं हजारो वर्षांपासून नांदत असलेल्या पुरुषीपणाच्या वायरससाठी आपण काय उपाययोजना केल्या? चला, घरात घर करून बसलेला पुरुषीपणाचा वायरस लॉकडाऊनच्या काळात मारून टाकूया.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतोय. हा कोरोना तर आत्ता आत्ता आलाय. पण इथं हजारो वर्षांपासून नांदत असलेल्या पुरुषीपणाच्या वायरससाठी आपण काय उपाययोजना केल्या? चला, घरात घर करून बसलेला पुरुषीपणाचा वायरस लॉकडाऊनच्या काळात मारून टाकूया......
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......
प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात.
प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात......
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत......
लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या भारतात ९५ टक्क्यांनी वाढलीय. भारतात जवळजवळ सगळ्याच पॉर्नसाईट्स बॅन आहेत. तरीही पॉर्न पाहणाऱ्यांमधे भारतीयांनी नेहमीच जगात आपला अव्वल नंबर राखलाय. पॉर्न बघायचं की नाही हा व्यक्तीचा खासगी निर्णय असतो. पण पॉर्न बघताना काही विशेष पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे.
लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या भारतात ९५ टक्क्यांनी वाढलीय. भारतात जवळजवळ सगळ्याच पॉर्नसाईट्स बॅन आहेत. तरीही पॉर्न पाहणाऱ्यांमधे भारतीयांनी नेहमीच जगात आपला अव्वल नंबर राखलाय. पॉर्न बघायचं की नाही हा व्यक्तीचा खासगी निर्णय असतो. पण पॉर्न बघताना काही विशेष पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे......
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय.
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय......
आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृतांच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय. कोरोनाच्या युद्धातही हिंदू-मुस्लिम ब्लेमगेमचा धंदा जोरात सुरू आहे.
आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृतांच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय. कोरोनाच्या युद्धातही हिंदू-मुस्लिम ब्लेमगेमचा धंदा जोरात सुरू आहे......
लॉकडाऊननंतर मोठं आर्थिक संकट येणारे असं म्हणतात. अनेक लोक बेरोजगार होणारेत. पण खरंतर, लॉकडाऊनच्या आधीही लाखो लोक बेरोजगार होतेच. पण भारतातल्या मध्यमवर्गाने हे प्रश्न फक्त वॉट्सअप फॉरवर्डपर्यंतच जपून ठेवले. आणि त्याऐवजी सांप्रदायिकतेला प्राधान्य दिलं. जणू आपल्या धार्मिक द्वेषाला जागा देणं हाच त्यांचा रोजगार होता. आता त्याची किंमतही मध्यमवर्गालाच चुकवावी लागणार आहे.
लॉकडाऊननंतर मोठं आर्थिक संकट येणारे असं म्हणतात. अनेक लोक बेरोजगार होणारेत. पण खरंतर, लॉकडाऊनच्या आधीही लाखो लोक बेरोजगार होतेच. पण भारतातल्या मध्यमवर्गाने हे प्रश्न फक्त वॉट्सअप फॉरवर्डपर्यंतच जपून ठेवले. आणि त्याऐवजी सांप्रदायिकतेला प्राधान्य दिलं. जणू आपल्या धार्मिक द्वेषाला जागा देणं हाच त्यांचा रोजगार होता. आता त्याची किंमतही मध्यमवर्गालाच चुकवावी लागणार आहे......
गेल्या चारेक महिन्यात कोरोना जगभर फिरून आला. त्यामुळं गेला महिनाभर सारं जग कुलुपबंद आहे. चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊनची सुरवात झाली. पण चीननं काही अख्खा देश लॉकडाऊन केला नाही. ज्या देशानं पहिल्यांदा अख्खा देश लॉकडाऊन केला तेच आता सर्वात आधी लॉकडाऊनमुक्त झालेत.
गेल्या चारेक महिन्यात कोरोना जगभर फिरून आला. त्यामुळं गेला महिनाभर सारं जग कुलुपबंद आहे. चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊनची सुरवात झाली. पण चीननं काही अख्खा देश लॉकडाऊन केला नाही. ज्या देशानं पहिल्यांदा अख्खा देश लॉकडाऊन केला तेच आता सर्वात आधी लॉकडाऊनमुक्त झालेत......
हातावर पोट असणारे मजूर दोन वेळच्या जेवणासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. पोलिस टू व्हिलरवाल्या मवाल्यांच्या ढुंगणांवर फटके देतात. पण घोटाळेबाज वाधवान कुटुंब मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमधे मुंबईहून महाबळेश्वरला येतात. गृहखात्यातला बडा अधिकारी अमिताभ गुप्ता त्यांना परवानगीचं पत्र देतो. पण सातारा जिल्हा या वाधवानच्या नोटांच्या पुडक्यासमोर न झुकता आपला हिसका दाखवतो, हे कौतुकास्पद आहे.
हातावर पोट असणारे मजूर दोन वेळच्या जेवणासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. पोलिस टू व्हिलरवाल्या मवाल्यांच्या ढुंगणांवर फटके देतात. पण घोटाळेबाज वाधवान कुटुंब मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमधे मुंबईहून महाबळेश्वरला येतात. गृहखात्यातला बडा अधिकारी अमिताभ गुप्ता त्यांना परवानगीचं पत्र देतो. पण सातारा जिल्हा या वाधवानच्या नोटांच्या पुडक्यासमोर न झुकता आपला हिसका दाखवतो, हे कौतुकास्पद आहे......
कोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय.
कोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय......
भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय.
भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय......
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय.
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय......
लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला घरात थांबण्याचं एवढं टेंशन का येतंय, माहितीय का? असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याला सतत बाहेर जावंच लागतंय? सरकारने इतके कडक आदेश देऊनही आपल्यापैकी अनेकजण घरी थांबण्याचं बंधन झुगारून लावताहेत. हे करताना आपल्या मनात नेमकं काय घडत असतं, जाणून घ्यायचंय?
लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला घरात थांबण्याचं एवढं टेंशन का येतंय, माहितीय का? असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याला सतत बाहेर जावंच लागतंय? सरकारने इतके कडक आदेश देऊनही आपल्यापैकी अनेकजण घरी थांबण्याचं बंधन झुगारून लावताहेत. हे करताना आपल्या मनात नेमकं काय घडत असतं, जाणून घ्यायचंय?.....
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही......
कोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे.
कोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे......
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं.
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं......
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी.
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी......
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?.....
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय......
कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. तिसऱ्या स्टेजमधे जाऊ नये यासाठी हे तीन आठवडे निर्णायक आहेत. याकाळात सोशल डिस्टसिंगच्या मदतीनं कोरोनाचं संक्रमण थांबवता येईल. लॉकडाऊन २१ दिवसांचा असला तरी ही लढाई आपल्या सहा ते नऊ महिने लढावी लागेल, असं प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियीर यांचं मत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. तिसऱ्या स्टेजमधे जाऊ नये यासाठी हे तीन आठवडे निर्णायक आहेत. याकाळात सोशल डिस्टसिंगच्या मदतीनं कोरोनाचं संक्रमण थांबवता येईल. लॉकडाऊन २१ दिवसांचा असला तरी ही लढाई आपल्या सहा ते नऊ महिने लढावी लागेल, असं प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियीर यांचं मत आहे......
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....