logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय?
डॉ. जयंतीलाल भंडारी
१२ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.


Card image cap
पामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय?
डॉ. जयंतीलाल भंडारी
१२ मे २०२२

भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत......


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......


Card image cap
खाद्य तेलांच्या किंमती वाढण्यामागचं कारण काय?
रेणुका कल्पना
०३ जून २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या वर्षभरापासून खाद्य तेलाच्या किमती वाढतायत. मे महिन्यात तर या किमतींनी नवा उच्चांक गाठला. मागच्या वर्षी १०० रुपये लीटरला विकलं जाणारं तेल यावर्षी १८०-२०० रुपयाला विकलं जातंय. पेट्रोल दरवाढ झाल्यावर आराडाओरडा करणारे आपण रोजच्या जेवणातल्या तेलाचे दर वाढल्यावर गप्पं का बसलोय? पेट्रोलसारखंच तेलाच्याही आयात निर्यातीबद्दल आपण का बोलत नाही?  


Card image cap
खाद्य तेलांच्या किंमती वाढण्यामागचं कारण काय?
रेणुका कल्पना
०३ जून २०२१

गेल्या वर्षभरापासून खाद्य तेलाच्या किमती वाढतायत. मे महिन्यात तर या किमतींनी नवा उच्चांक गाठला. मागच्या वर्षी १०० रुपये लीटरला विकलं जाणारं तेल यावर्षी १८०-२०० रुपयाला विकलं जातंय. पेट्रोल दरवाढ झाल्यावर आराडाओरडा करणारे आपण रोजच्या जेवणातल्या तेलाचे दर वाढल्यावर गप्पं का बसलोय? पेट्रोलसारखंच तेलाच्याही आयात निर्यातीबद्दल आपण का बोलत नाही?  .....