हुकुमशहा मनमानी निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात, हे इतिहासाने वारंवार सांगितलेलं सत्य आहे. चीनमधे १९७९ साली डेंग झिओपिंग यांच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी'मुळे आज चीनची लोकसंख्या भयंकर घटतेय. ती वाढावी म्हणून तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिलीय. एवढंच नाही तर चक्क कॉलेजच्या पोरांना आणि जोडप्यांना प्रेम करण्यासाठी मोठी सुट्टी दिलीय.
हुकुमशहा मनमानी निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात, हे इतिहासाने वारंवार सांगितलेलं सत्य आहे. चीनमधे १९७९ साली डेंग झिओपिंग यांच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी'मुळे आज चीनची लोकसंख्या भयंकर घटतेय. ती वाढावी म्हणून तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिलीय. एवढंच नाही तर चक्क कॉलेजच्या पोरांना आणि जोडप्यांना प्रेम करण्यासाठी मोठी सुट्टी दिलीय......
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय.
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय......
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे......
जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय.
जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय......
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय.
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय......
कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार थांबवण्यासाठी चीनने ‘झीरो कोविड पॉलिसी’चा आधार घेतलाय. या योजनेचा फटका आता चीनच्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. भुकेने त्रासलेल्या चीनी जनतेने आता सरकारच्या ढिसाळ कारभाराला विरोध करण्यासाठी नवा मार्ग शोधलाय. बप्पीदांचं ‘जिमी जिमी’ हे ‘डिस्को डान्सर’मधलं गाणं चीनी जनतेच्या असंतोषाचं प्रतिक बनलंय.
कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार थांबवण्यासाठी चीनने ‘झीरो कोविड पॉलिसी’चा आधार घेतलाय. या योजनेचा फटका आता चीनच्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. भुकेने त्रासलेल्या चीनी जनतेने आता सरकारच्या ढिसाळ कारभाराला विरोध करण्यासाठी नवा मार्ग शोधलाय. बप्पीदांचं ‘जिमी जिमी’ हे ‘डिस्को डान्सर’मधलं गाणं चीनी जनतेच्या असंतोषाचं प्रतिक बनलंय......
चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय......
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे......
चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत.
चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत......
मे महिन्यात जपानच्या दौर्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या. जपानमधे असताना बायडेन यांनी, चीनने बळजबरीने तैवानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला तर, अमेरिकी सैन्य त्याला विरोध करायला कटिबद्ध असल्याचं विधान केलं होतं. बायडेन यांचं विधान पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी लावून धरलेल्या ‘आज युक्रेन-उद्या तैवान’च्या सुराची पूर्वपीठिका होती.
मे महिन्यात जपानच्या दौर्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या. जपानमधे असताना बायडेन यांनी, चीनने बळजबरीने तैवानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला तर, अमेरिकी सैन्य त्याला विरोध करायला कटिबद्ध असल्याचं विधान केलं होतं. बायडेन यांचं विधान पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी लावून धरलेल्या ‘आज युक्रेन-उद्या तैवान’च्या सुराची पूर्वपीठिका होती......
म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे.
म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे......
जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीजिंगमधे नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. झांग जून यांनी भारतातली कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैली चीनमधे पोचवली. त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यातून चीन आणि भारत यांच्यात एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला.
जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीजिंगमधे नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. झांग जून यांनी भारतातली कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैली चीनमधे पोचवली. त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यातून चीन आणि भारत यांच्यात एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला......
जपानच्या टोकियोत नुकतीच क्वाड देशांची तिसरी परिषद झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १२ आशियाई देशांसोबत 'इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क' नावाच्या व्यापारी कराराची घोषणा केलीय. स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवर काम करणारा हा करार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. पण आशियाई देशांच्या आडून चीनला एकटं पाडायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा होतेय.
जपानच्या टोकियोत नुकतीच क्वाड देशांची तिसरी परिषद झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १२ आशियाई देशांसोबत 'इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क' नावाच्या व्यापारी कराराची घोषणा केलीय. स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवर काम करणारा हा करार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. पण आशियाई देशांच्या आडून चीनला एकटं पाडायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा होतेय......
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय.
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय......
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे......
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल......
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल......
चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय.
चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय......
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय......
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे.
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे......
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत.
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत......
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?.....
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमधे १६ सप्टेंबरला 'ऑकस' हा संरक्षण विषयक करार झालाय. हिंदी-पॅसिफिक क्षेत्रात चीन सातत्याने आपला प्रभाव वाढवतोय. व्यापाराच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा असल्यामुळे चीनला या समुद्री क्षेत्रावर आपलं वर्चस्व हवंय. अशावेळी 'ऑकस करार' चीनच्या इथल्या प्रभावाला टक्कर देईल असं म्हटलं जातंय.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमधे १६ सप्टेंबरला 'ऑकस' हा संरक्षण विषयक करार झालाय. हिंदी-पॅसिफिक क्षेत्रात चीन सातत्याने आपला प्रभाव वाढवतोय. व्यापाराच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा असल्यामुळे चीनला या समुद्री क्षेत्रावर आपलं वर्चस्व हवंय. अशावेळी 'ऑकस करार' चीनच्या इथल्या प्रभावाला टक्कर देईल असं म्हटलं जातंय......
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय.
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय......
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय.
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय......
भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.
भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं......
जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे......
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही......
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे......
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं.
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं......
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल.
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल......
निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय.
निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय......
आरसेप या व्यापारी करारावर जगातल्या १५ देशांनी सह्या केल्यात. मागचे ८ वर्ष या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. आशियातल्या सगळ्यात प्रगत अर्थव्यवस्थांमधला हा पहिलाच खुला व्यापारी करार आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच तो अधिक सर्वसमावेशक असेल असं म्हटलं जातंय. आरसेपमधल्या चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने मात्र या करारपासून लांब राहणं पसंत केलंय. भारताने तसं करायला नको होतं असं अनेकांचं म्हणणं आहे.
आरसेप या व्यापारी करारावर जगातल्या १५ देशांनी सह्या केल्यात. मागचे ८ वर्ष या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. आशियातल्या सगळ्यात प्रगत अर्थव्यवस्थांमधला हा पहिलाच खुला व्यापारी करार आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच तो अधिक सर्वसमावेशक असेल असं म्हटलं जातंय. आरसेपमधल्या चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने मात्र या करारपासून लांब राहणं पसंत केलंय. भारताने तसं करायला नको होतं असं अनेकांचं म्हणणं आहे. .....
चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.
चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे......
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय......
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो.
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो......
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही.
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल......
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा.
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा......
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?.....
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल......
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही......
कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या साऱ्या यंत्रणांना, माणसांना उघडं पाडलंय. नाचता येईना अंगण वाडकं म्हणतात तसं राजकारणी कोरोनाचं बिल दुसऱ्याच्या नावावर फाडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना वायरसला चिनी वायरस म्हणत जबाबदारी झटकत आहेत. निदान साथीच्या रोगांकडे पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहायला नको. नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं.
कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या साऱ्या यंत्रणांना, माणसांना उघडं पाडलंय. नाचता येईना अंगण वाडकं म्हणतात तसं राजकारणी कोरोनाचं बिल दुसऱ्याच्या नावावर फाडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना वायरसला चिनी वायरस म्हणत जबाबदारी झटकत आहेत. निदान साथीच्या रोगांकडे पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहायला नको. नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं......
महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. जपानमधली एका महिला उपचार घेऊन बरी झाल्यावर तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली. ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं म्हणून संशोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता दक्षिण कोरिया आणि चीनमधेही असे शेकडो पेशंट सापडलेत. त्यामुळे एकदा बरं झाल्यावरही कोरोनाची लागण परत होऊ शकते का या प्रश्नानं जगभरातले संशोधक पुन्हा एकदा आपलं डोकं खाजवतायत.
महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. जपानमधली एका महिला उपचार घेऊन बरी झाल्यावर तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली. ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं म्हणून संशोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता दक्षिण कोरिया आणि चीनमधेही असे शेकडो पेशंट सापडलेत. त्यामुळे एकदा बरं झाल्यावरही कोरोनाची लागण परत होऊ शकते का या प्रश्नानं जगभरातले संशोधक पुन्हा एकदा आपलं डोकं खाजवतायत......
कोरोनामुळं आधीच मोडकळीला आलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खिळखिळी होईल, असं अर्थतज्ञांचं मत आहे. पण याचं भारत आणि चीनला वारंही लागणार नसल्याचं युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे. असं म्हणताना यूएननं कोणतंही कारण दिलं नाही. मग आर्थिक मंदीच्या सावटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत असा कोणता आशेचा किरण आहे?
कोरोनामुळं आधीच मोडकळीला आलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खिळखिळी होईल, असं अर्थतज्ञांचं मत आहे. पण याचं भारत आणि चीनला वारंही लागणार नसल्याचं युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे. असं म्हणताना यूएननं कोणतंही कारण दिलं नाही. मग आर्थिक मंदीच्या सावटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत असा कोणता आशेचा किरण आहे?.....
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय......
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती......
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत......
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय.
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय. .....
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?.....
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं.
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं......
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत......
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल......
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय.
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय......
१९४७ पासून बलुचिस्तान आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला तर भारत आणि मध्य आशियाला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून त्याकडे पाहता येईल. भारतानं बलुच लोकांचा संघर्षाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. त्यामुळे बलुचिस्तात अस्वस्थता निर्माण केल्याचे आरोप भारतावर लावले जातायत.
१९४७ पासून बलुचिस्तान आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला तर भारत आणि मध्य आशियाला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून त्याकडे पाहता येईल. भारतानं बलुच लोकांचा संघर्षाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. त्यामुळे बलुचिस्तात अस्वस्थता निर्माण केल्याचे आरोप भारतावर लावले जातायत......
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांनी बाजी मारली. गोताबाया हे सिंहली लोकांच्या दृष्टीने 'वॉर हिरो' आहेत. तर अल्पसंख्यांक तमिळ आणि मुस्लिम समुदायांमधे गोताबायांबद्दल असुरक्षिततेची भावना आहे. या नव्या राजवटीकडे भारत आणि चीनचं बारीक लक्ष असेल.
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांनी बाजी मारली. गोताबाया हे सिंहली लोकांच्या दृष्टीने 'वॉर हिरो' आहेत. तर अल्पसंख्यांक तमिळ आणि मुस्लिम समुदायांमधे गोताबायांबद्दल असुरक्षिततेची भावना आहे. या नव्या राजवटीकडे भारत आणि चीनचं बारीक लक्ष असेल......
देशहितासाठी आरसीईपी करारात सामील न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. या निर्णयानं शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. पण हा आरसीईपी करार आहे तरी काय आणि भारताने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?
देशहितासाठी आरसीईपी करारात सामील न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. या निर्णयानं शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. पण हा आरसीईपी करार आहे तरी काय आणि भारताने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?.....
आजकाल नोकरीतून रिटायरमेंट घेतल्यावर काय करायचं याचं प्लॅनिंग चाळीशीपासूनच सुरू होतं. सध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी करताहेत.
आजकाल नोकरीतून रिटायरमेंट घेतल्यावर काय करायचं याचं प्लॅनिंग चाळीशीपासूनच सुरू होतं. सध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी करताहेत. .....