या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं......
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय......
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय......
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही......
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? .....
आज ५ नोव्हेंबर. विराट कोहलीचा बड्डे. परदेश दौऱ्यांवर आपापल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना सोबत घेऊन जाण्याची त्याची मागणी बीसीआयने मान्य केलीय. ते त्याच्यासाठी बर्थडे गिफ्टच ठरलंय. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना टीवीवरही दिसेल. पण ते टीम इंडिया उपकारक ठरणार की भोवणार?
आज ५ नोव्हेंबर. विराट कोहलीचा बड्डे. परदेश दौऱ्यांवर आपापल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना सोबत घेऊन जाण्याची त्याची मागणी बीसीआयने मान्य केलीय. ते त्याच्यासाठी बर्थडे गिफ्टच ठरलंय. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना टीवीवरही दिसेल. पण ते टीम इंडिया उपकारक ठरणार की भोवणार?.....