logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३० मिनिटं

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. 


Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. .....


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : १२ मिनिटं

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं......


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं.


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं......


Card image cap
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?
सदानंद घायाळ  
०५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.


Card image cap
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?
सदानंद घायाळ  
०५ डिसेंबर २०१९

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय......


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला.


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला......


Card image cap
आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला
टीम कोलाज
१२ मार्च २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

चीन युद्धावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनले. त्याचं वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला अशा शब्दांत केलं जातं. या वर्णनाचा प्रत्यय १९६५च्या युद्धात देशाला आला. ६ सप्टेंबर १९६५ याच दिवशी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनीच भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला. त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण करून देणारा हा जुना लेख.


Card image cap
आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला
टीम कोलाज
१२ मार्च २०१९

चीन युद्धावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनले. त्याचं वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला अशा शब्दांत केलं जातं. या वर्णनाचा प्रत्यय १९६५च्या युद्धात देशाला आला. ६ सप्टेंबर १९६५ याच दिवशी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनीच भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला. त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण करून देणारा हा जुना लेख......


Card image cap
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी
टीम कोलाज
२५ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.


Card image cap
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी
टीम कोलाज
२५ नोव्हेंबर २०१८

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......