धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत......
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय......
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत.
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत......
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली......
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. गावातल्या शेवटच्या माणसाला, विकासात पहिलं स्थान मिळालं पाहिजं. त्यामुळे निवडणुकीचा हा पर्याय स्थानिक लोकशाही बळकट करण्यासाठी असतो. पण मतदार हा एका दिवसाचा राजा किंवा राणी म्हणून बोली लावतोय आणि उमेदवार गावाचा राजा किंवा राणी व्हायचं म्हणून जिद्दीला पेटलाय असं चित्र या निवडणुकीत स्पष्ट दिसलं!
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. गावातल्या शेवटच्या माणसाला, विकासात पहिलं स्थान मिळालं पाहिजं. त्यामुळे निवडणुकीचा हा पर्याय स्थानिक लोकशाही बळकट करण्यासाठी असतो. पण मतदार हा एका दिवसाचा राजा किंवा राणी म्हणून बोली लावतोय आणि उमेदवार गावाचा राजा किंवा राणी व्हायचं म्हणून जिद्दीला पेटलाय असं चित्र या निवडणुकीत स्पष्ट दिसलं!.....
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो.
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो......
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा.
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा......
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे.
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय.
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय......
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय......
उदारीकरणानंतर झालेल्या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रं महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर खुली झाली. कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, राजकारण, उत्पादन, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत महिला प्रगती करू लागल्या. महिलांकरता मोकळा अवकाश मिळणं, त्यांच्याकरता शिक्षण-संशोधनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असणं, यातूनच ही प्रगती साधली गेली. मात्र हे स्वातंत्र्य, असा अवकाश कोणत्या आणि किती महिलांना उपलब्ध आहे?
उदारीकरणानंतर झालेल्या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रं महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर खुली झाली. कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, राजकारण, उत्पादन, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत महिला प्रगती करू लागल्या. महिलांकरता मोकळा अवकाश मिळणं, त्यांच्याकरता शिक्षण-संशोधनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असणं, यातूनच ही प्रगती साधली गेली. मात्र हे स्वातंत्र्य, असा अवकाश कोणत्या आणि किती महिलांना उपलब्ध आहे?.....
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय.
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय......
खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?
खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?.....
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय.
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय......
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत.
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत......
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते.
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते......
महाविकास आघाडी सरकारने राज्यातल्या सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि एकच वादळ उठलं. सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला. यात महिलाही आघाडीवर होत्या. विरोध करताना याच वाईन उत्पादनाला एका मराठमोळ्या महिलेनं एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं हे आपण विसरतो.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातल्या सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि एकच वादळ उठलं. सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला. यात महिलाही आघाडीवर होत्या. विरोध करताना याच वाईन उत्पादनाला एका मराठमोळ्या महिलेनं एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं हे आपण विसरतो......
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं.
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात.
पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात......
सैन्य भर्तीच्या प्रवेशासाठी एनडीएची परीक्षा पास व्हावी लागते. आजपर्यंत इथं केवळ पुरुषांनाच प्रवेश दिला जायचा. सरकारची जुनाट मानसिकता आणि महिलांकडे बघायचा एकांगी दृष्टिकोन त्यामागचं खरं कारण होतं. त्यामुळेच त्यांच्या क्षमतांवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. पण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे एनडीएतल्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय.
सैन्य भर्तीच्या प्रवेशासाठी एनडीएची परीक्षा पास व्हावी लागते. आजपर्यंत इथं केवळ पुरुषांनाच प्रवेश दिला जायचा. सरकारची जुनाट मानसिकता आणि महिलांकडे बघायचा एकांगी दृष्टिकोन त्यामागचं खरं कारण होतं. त्यामुळेच त्यांच्या क्षमतांवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. पण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे एनडीएतल्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय......
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?.....
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल......
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख.
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख......
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय......
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?.....
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे......
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं.
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं......
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?.....
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे......
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं.
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं......
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं.
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. .....
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे......
हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं
हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं.....
नव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी.
नव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी......
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी.
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी......
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं.
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं......
२०१९ मधे महिलांच्या जगात काय घडलं असा विचार केला तर सगळ्यात पहिले आठवते ती आपण समलैंगिक असल्याचं मान्य करणारी द्युती चंद. शबरीमाला प्रकरण ते प्रियांका रेड्डी वाया द्युती चंद असा स्त्रियांच्या जगाचा प्रवास झालाय. मीडिया, सिनेमा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांच्याबाबतीत अनेक महत्वाच्या घटना घडल्यात. पण त्या पुरेशा आहेत असं म्हणता येणार नाही.
२०१९ मधे महिलांच्या जगात काय घडलं असा विचार केला तर सगळ्यात पहिले आठवते ती आपण समलैंगिक असल्याचं मान्य करणारी द्युती चंद. शबरीमाला प्रकरण ते प्रियांका रेड्डी वाया द्युती चंद असा स्त्रियांच्या जगाचा प्रवास झालाय. मीडिया, सिनेमा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांच्याबाबतीत अनेक महत्वाच्या घटना घडल्यात. पण त्या पुरेशा आहेत असं म्हणता येणार नाही......
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश......
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय......
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय......
क्रिकेट म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. इथे पुरुषांच्या टीमला जितकं महत्व दिलं जात तितकं महिलांच्या टीमला नाही. शिवाय दोघांमधल्या मानधनातही भारी तफावत. पण या सगळ्या नकारात्मकतेला झिडकारत काही जणी उभ्या ठाकल्यात. इतकंच नाही तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. अशा काहीजणींची ही ओळख.
क्रिकेट म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. इथे पुरुषांच्या टीमला जितकं महत्व दिलं जात तितकं महिलांच्या टीमला नाही. शिवाय दोघांमधल्या मानधनातही भारी तफावत. पण या सगळ्या नकारात्मकतेला झिडकारत काही जणी उभ्या ठाकल्यात. इतकंच नाही तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. अशा काहीजणींची ही ओळख......
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय......
दिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट.
दिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट......
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......
झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत.
झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत......
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष.
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष......
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष.
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष......
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख.
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख. .....
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष.
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष......
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख.
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख. .....
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश.
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश......
गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी.
गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी......
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न......