भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काही तरी आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्सबरोबर मॅन वर्सेस वाईल्डमधे जीम कॉर्बेट जंगलाची सफर केलीय. त्यात ते काय काय एडवेंचर करणार हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण त्यांच्यावरच्या मिम्सने आपल्याला एवढं हसवलंय की काय विचारायलाच नको.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काही तरी आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्सबरोबर मॅन वर्सेस वाईल्डमधे जीम कॉर्बेट जंगलाची सफर केलीय. त्यात ते काय काय एडवेंचर करणार हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण त्यांच्यावरच्या मिम्सने आपल्याला एवढं हसवलंय की काय विचारायलाच नको......
पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत.
पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत......