सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय.
सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल......
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो......
जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं.
जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं......
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय.
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. .....
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे.
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे......
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय.
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय......
आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की प्रत्येक गोष्टीला जातीची 'सिलेक्टिव' लेबलं लावून आपण मोकळे होतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश सगळेजण 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवतात. तर महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं एका जातीचं अपयश ठरतं. त्यातूनच वंदना कटारियाचा संघर्ष वजा करून ती केवळ 'दलित' असल्यामुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पराभवाचा जल्लोष केला जातो.
आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की प्रत्येक गोष्टीला जातीची 'सिलेक्टिव' लेबलं लावून आपण मोकळे होतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश सगळेजण 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवतात. तर महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं एका जातीचं अपयश ठरतं. त्यातूनच वंदना कटारियाचा संघर्ष वजा करून ती केवळ 'दलित' असल्यामुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पराभवाचा जल्लोष केला जातो......
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय......
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट......
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरलीय.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरलीय......
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे......
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर......
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे.
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे. .....
सुशील कुमार हा खरंतर कुस्तीगीरांचा आयडल. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं. पण ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप झाल्यामुळे २० दिवस तो फरार होता. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. कायम वर्चस्ववादी भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून गुन्हा घडला असावा.
सुशील कुमार हा खरंतर कुस्तीगीरांचा आयडल. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं. पण ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप झाल्यामुळे २० दिवस तो फरार होता. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. कायम वर्चस्ववादी भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून गुन्हा घडला असावा......
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले......
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
वारंवार सूचना देऊनही रशियन खेळाडू उत्तेजकांचं सेवन करतात म्हणून 'वाडा' या डोपिंग विरोधी संस्थेनं रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. ड्रग्स घेऊन खेळणं हे फार पूर्वीपासून चालत आलंय. पदकांसाठी असं काम करताना खेळाडूंना काहीच वाटत नाही. आता तर कंपन्या चाचणीत दोष आढळून येणार नाही अशाप्रकारची औषधं बनवतायत.
वारंवार सूचना देऊनही रशियन खेळाडू उत्तेजकांचं सेवन करतात म्हणून 'वाडा' या डोपिंग विरोधी संस्थेनं रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. ड्रग्स घेऊन खेळणं हे फार पूर्वीपासून चालत आलंय. पदकांसाठी असं काम करताना खेळाडूंना काहीच वाटत नाही. आता तर कंपन्या चाचणीत दोष आढळून येणार नाही अशाप्रकारची औषधं बनवतायत......