सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......
बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय.
बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय......
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख......
लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी आहे. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते.
लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी आहे. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते......
'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश.
'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश......
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......
'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं.
'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं......
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते......
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत......
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय.
‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय......
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी......
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......
साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश.
साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश......