logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की!
भाऊसाहेब आजबे
२८ मार्च २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!


Card image cap
आसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की!
भाऊसाहेब आजबे
२८ मार्च २०२१

आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!.....


Card image cap
दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार
अक्षय शारदा शरद
०९ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय.


Card image cap
दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार
अक्षय शारदा शरद
०९ फेब्रुवारी २०२०

दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय......


Card image cap
केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?
रेणुका कल्पना
२६ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आता राज्य सरकारांनीही विरोध करायला सुरवात केलीय. केरळ, पंजाबपाठोपाठ राज्यस्थान विधानसभेनंही या कायद्याविरोधात ठराव घेतलाय. केरळ सरकारने तर सुप्रीम कोर्टाचं दारही ठोठावलंय. त्यामुळे अशाप्रकारे केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार विरोध करू शकतं का असा प्रश्न अनेकांना पडलाय. संविधान लागू होऊन आज ७० वर्ष झाली. यानिमित्ताने हा कायदा वेध.


Card image cap
केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?
रेणुका कल्पना
२६ जानेवारी २०२०

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आता राज्य सरकारांनीही विरोध करायला सुरवात केलीय. केरळ, पंजाबपाठोपाठ राज्यस्थान विधानसभेनंही या कायद्याविरोधात ठराव घेतलाय. केरळ सरकारने तर सुप्रीम कोर्टाचं दारही ठोठावलंय. त्यामुळे अशाप्रकारे केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार विरोध करू शकतं का असा प्रश्न अनेकांना पडलाय. संविधान लागू होऊन आज ७० वर्ष झाली. यानिमित्ताने हा कायदा वेध......


Card image cap
जितके चविष्ट तितकेच राजकीयही असतात पोहे!
रेणुका कल्पना
२५ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास.


Card image cap
जितके चविष्ट तितकेच राजकीयही असतात पोहे!
रेणुका कल्पना
२५ जानेवारी २०२०

आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास......


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......


Card image cap
आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
अभिजीत जाधव
०९ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

सध्या सुरू असलेलं सीएए आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे अनेक अंगांनी वेगळं ठरतंय. या आंदोलनात नेहमीच्या घोषणांसोबतच साहित्य, कविता, गाणं आणि कलेच्या अनेक माध्यमांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वापर केला जातोय. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः कलानिर्मिती करतायत. कलेचा हा वापर सत्ताधाऱ्यांच्या तोडचं पाणी पळवणारा आहे.


Card image cap
आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
अभिजीत जाधव
०९ जानेवारी २०२०

सध्या सुरू असलेलं सीएए आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे अनेक अंगांनी वेगळं ठरतंय. या आंदोलनात नेहमीच्या घोषणांसोबतच साहित्य, कविता, गाणं आणि कलेच्या अनेक माध्यमांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वापर केला जातोय. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः कलानिर्मिती करतायत. कलेचा हा वापर सत्ताधाऱ्यांच्या तोडचं पाणी पळवणारा आहे......


Card image cap
एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?
हरिश्चंद्र थोरात
०७ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुळात नागरिकाच्या सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारातून, त्या व्यवहारासाठी त्याने जोडलेल्या संबंधांमधून एक अलिखित नागरिक नोंदवही निर्माण होत असतेच. आजवरचं या अलिखित नोंदवहीचं प्रामाण्य काढून घेऊन एक नवी लिखित नोंदवही व्यवस्थेला कशासाठी निर्माण करायचीय, असाही प्रश्न उपस्थित करता येतो. त्याचं उत्तर अधिकृत नागरिकत्व देण्याची किंवा न देण्याची सत्ता व्यवस्थेला आपल्या हाती ठेवायचीय, हेच आहे.


Card image cap
एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?
हरिश्चंद्र थोरात
०७ जानेवारी २०२०

मुळात नागरिकाच्या सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारातून, त्या व्यवहारासाठी त्याने जोडलेल्या संबंधांमधून एक अलिखित नागरिक नोंदवही निर्माण होत असतेच. आजवरचं या अलिखित नोंदवहीचं प्रामाण्य काढून घेऊन एक नवी लिखित नोंदवही व्यवस्थेला कशासाठी निर्माण करायचीय, असाही प्रश्न उपस्थित करता येतो. त्याचं उत्तर अधिकृत नागरिकत्व देण्याची किंवा न देण्याची सत्ता व्यवस्थेला आपल्या हाती ठेवायचीय, हेच आहे......


Card image cap
जमावबंदीचं कलम १४४ नेमकं आहे तरी काय?
टीम कोलाज
२७ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सरकारी यंत्रणांकडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. नागरिकत्व कायदावरून देशभरात आंदोलनं सुरु आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं. अशा ठिकाणी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लागू केलं. काही जण यालाच संचारबंदी किंवा कर्फ्यू असं म्हणतात. पण कलम १४४ म्हणजे कर्फ्यू नाही.


Card image cap
जमावबंदीचं कलम १४४ नेमकं आहे तरी काय?
टीम कोलाज
२७ डिसेंबर २०१९

सरकारी यंत्रणांकडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. नागरिकत्व कायदावरून देशभरात आंदोलनं सुरु आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं. अशा ठिकाणी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लागू केलं. काही जण यालाच संचारबंदी किंवा कर्फ्यू असं म्हणतात. पण कलम १४४ म्हणजे कर्फ्यू नाही......


Card image cap
घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया
रेणुका कल्पना
२६ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं.


Card image cap
घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया
रेणुका कल्पना
२६ डिसेंबर २०१९

भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं. .....


Card image cap
सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?
कृष्णात स्वाती
२१ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सीएए आणि एनआरसी म्हणजे  देशाच्या एकसंघतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. हिंदु-मुस्लिमांत फुट पाडण्याचं काम हा कायदा करतोय आणि म्हणून या कायद्याविरोधात आंदोलक आंदोलनं करतायत. या आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे याविषयीचा हा लेख. 


Card image cap
सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?
कृष्णात स्वाती
२१ डिसेंबर २०१९

सीएए आणि एनआरसी म्हणजे  देशाच्या एकसंघतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. हिंदु-मुस्लिमांत फुट पाडण्याचं काम हा कायदा करतोय आणि म्हणून या कायद्याविरोधात आंदोलक आंदोलनं करतायत. या आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे याविषयीचा हा लेख. .....


Card image cap
आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे
नारायण आशा आनंद
१७ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी हे सरकरानं ठरवून खेळलेले फासे आहेत. एनआरसीमधून काही हिंदू आणि मुस्लिमांना नागरिकत्व मिळालं नाही. आता त्यापैकी हिंदूंना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी कॅब आणलं जातंय. अशावेळी आपण भूमिका न घेणं म्हणजे आग लावणाऱ्यांच्या बाजुनं उभं राहणं. आपल्या भूमिकेवर देशाचं भवितव्य अवलंबून आहे.


Card image cap
आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे
नारायण आशा आनंद
१७ डिसेंबर २०१९

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी हे सरकरानं ठरवून खेळलेले फासे आहेत. एनआरसीमधून काही हिंदू आणि मुस्लिमांना नागरिकत्व मिळालं नाही. आता त्यापैकी हिंदूंना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी कॅब आणलं जातंय. अशावेळी आपण भूमिका न घेणं म्हणजे आग लावणाऱ्यांच्या बाजुनं उभं राहणं. आपल्या भूमिकेवर देशाचं भवितव्य अवलंबून आहे......


Card image cap
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील उणे-अधिक
डॉ. जयदेवी पवार
११ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी तिथे एनआरसी लागू करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी उठवलेले वादळ कायम असतानाच केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलंय. या दोन्हींमधील फरक काय, आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, त्यांना विरोध का होतोय यासारख्या प्रश्नांवर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील उणे-अधिक
डॉ. जयदेवी पवार
११ डिसेंबर २०१९

आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी तिथे एनआरसी लागू करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी उठवलेले वादळ कायम असतानाच केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलंय. या दोन्हींमधील फरक काय, आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, त्यांना विरोध का होतोय यासारख्या प्रश्नांवर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?
रवीश कुमार
११ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

भारतात धर्म ही गोष्ट संवेदनशील झालीय. त्यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांना फाटा देण्यासाठी सरकार धर्माला मधे आणते. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्ट्रेशन रजिस्टरमधून सरकार भारताला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलतंय. आज गांधीजी असते तर त्यांनीही या विधेयकाला विरोध केला असता, अशी भूमिका मांडणाऱ्या पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूक पोस्टचा हा अनुवादित भाग.


Card image cap
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?
रवीश कुमार
११ डिसेंबर २०१९

भारतात धर्म ही गोष्ट संवेदनशील झालीय. त्यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांना फाटा देण्यासाठी सरकार धर्माला मधे आणते. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्ट्रेशन रजिस्टरमधून सरकार भारताला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलतंय. आज गांधीजी असते तर त्यांनीही या विधेयकाला विरोध केला असता, अशी भूमिका मांडणाऱ्या पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूक पोस्टचा हा अनुवादित भाग......


Card image cap
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
सदानंद घायाळ
०६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?


Card image cap
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
सदानंद घायाळ
०६ सप्टेंबर २०१९

बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?.....