चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......
अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे.
अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे......
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट.
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट......
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो......
नेमेची येतो पावसाळा, तसं पावसाळ्यात मोठमोठ्या शहरातल्या इमारती कोसळतात. अगदी पत्त्याच्या डावासारख्या. या इमारती पत्त्याच्या डावातल्या असल्यासारखं आपल्याला वाटून जातं. लोकसंख्येचा खूप सारा ताण सोसत असलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदाही आतापर्यंत पन्नासेक लोक इमारतीखाली सापडून मेलेत. शेकडो लोक जखमी झालेत. इमारती कोसळण्याचा हा सिलसिला सुरूच आहे. हा सिलसिला कसा थांबणार?
नेमेची येतो पावसाळा, तसं पावसाळ्यात मोठमोठ्या शहरातल्या इमारती कोसळतात. अगदी पत्त्याच्या डावासारख्या. या इमारती पत्त्याच्या डावातल्या असल्यासारखं आपल्याला वाटून जातं. लोकसंख्येचा खूप सारा ताण सोसत असलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदाही आतापर्यंत पन्नासेक लोक इमारतीखाली सापडून मेलेत. शेकडो लोक जखमी झालेत. इमारती कोसळण्याचा हा सिलसिला सुरूच आहे. हा सिलसिला कसा थांबणार?.....
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात.
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात......