गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे......
या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!
या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!.....
डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे.
डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे......
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे......
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे.
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे......
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत.
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत......
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं.
प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?.....
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?.....
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?.....
दुसऱ्यांवर प्रेम करावं, असं आपल्याला लहानपणापासून नेहमीच सांगितलं जातं. त्यामुळेच संपूर्ण जगात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, करू शकतो अशा सगळ्यांची आठवण आपल्याला आजच्या प्रेमाच्या दिवशी होत असते. पण स्वतःची आठवण काढायला आपण हमखास विसरतो. या वॅलेंटाईनला एरिक फ्रॉर्म यांच्या 'द आर्ट ऑफ लविंग' पुस्तकासोबत स्वतःवरही प्रेम करायला शिकूया!
दुसऱ्यांवर प्रेम करावं, असं आपल्याला लहानपणापासून नेहमीच सांगितलं जातं. त्यामुळेच संपूर्ण जगात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, करू शकतो अशा सगळ्यांची आठवण आपल्याला आजच्या प्रेमाच्या दिवशी होत असते. पण स्वतःची आठवण काढायला आपण हमखास विसरतो. या वॅलेंटाईनला एरिक फ्रॉर्म यांच्या 'द आर्ट ऑफ लविंग' पुस्तकासोबत स्वतःवरही प्रेम करायला शिकूया!.....
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे......
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?.....
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?.....