आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं.
आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं......
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट.
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट. .....
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता......
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत.
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत......
सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही.
सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण......
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे.
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे......
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो.
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो......
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत......
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद.
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद......
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट......
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं......
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे.
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे......
आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.
आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख......
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात......
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत. .....
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......
समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता.
समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता. .....
भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे.
भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे......
आपल्या 'उद्या' या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणा-या नंदा खरे यांची पुस्तकं वाचली की साहित्य आणि विज्ञान वेगवेगळं असतं, या भ्रमातून आपण बाहेर येतो. त्यांचं लेखन वाचताना आपले डोळे खाडखाड उघडायला लागतात ही त्यांची खरी ताकद. लेखक म्हणून ते भारी आहेतच पण माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी आहेत.
आपल्या 'उद्या' या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणा-या नंदा खरे यांची पुस्तकं वाचली की साहित्य आणि विज्ञान वेगवेगळं असतं, या भ्रमातून आपण बाहेर येतो. त्यांचं लेखन वाचताना आपले डोळे खाडखाड उघडायला लागतात ही त्यांची खरी ताकद. लेखक म्हणून ते भारी आहेतच पण माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी आहेत......
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी.
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी......
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही......
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत......
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात......
राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत.
राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो......
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख.
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख......
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन.
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन......
घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.
घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत......
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश......
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख.
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख. .....
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे......
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो.
२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो. .....
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं......
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत......
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे......
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत......
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून......
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं......
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी.
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी. .....
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसला तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसला तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं......
थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म तारखेबद्दल वाद असले तरी थडग्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजे २३ एप्रिल ही दिलीय. त्यांचा जन्म झाला तेव्हाही त्यांच्या गावात प्लेगची साथ पसरली होती. पुढे त्यांची कारकीर्द ऐन रंगात असताना युरोपात पुन्हा एकदा प्लेगनं थैमान घातलं होतं. म्हणूनच शेक्सपिअर यांच्या नाटकांवरही आपल्याला प्लेगचा प्रभाव दिसतो.
थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म तारखेबद्दल वाद असले तरी थडग्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजे २३ एप्रिल ही दिलीय. त्यांचा जन्म झाला तेव्हाही त्यांच्या गावात प्लेगची साथ पसरली होती. पुढे त्यांची कारकीर्द ऐन रंगात असताना युरोपात पुन्हा एकदा प्लेगनं थैमान घातलं होतं. म्हणूनच शेक्सपिअर यांच्या नाटकांवरही आपल्याला प्लेगचा प्रभाव दिसतो......
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं......
आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे.
आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे. .....
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......
जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला.
जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला......
‘मराठीतल्या ऐतिहासिक ललित साहित्यात सत्य कमी आणि अतिशोयक्ती फार असते. रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, वसंत कानेटकर यांच्या लेखनात असंच दिसून येतं. हे टाळूनही चांगलं ललित लिहिता येणं शक्य आहे,’ असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना वाटतं. मुंबई विद्यापीठात न. र. फाटक स्मृती व्याख्यानात त्यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली.
‘मराठीतल्या ऐतिहासिक ललित साहित्यात सत्य कमी आणि अतिशोयक्ती फार असते. रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, वसंत कानेटकर यांच्या लेखनात असंच दिसून येतं. हे टाळूनही चांगलं ललित लिहिता येणं शक्य आहे,’ असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना वाटतं. मुंबई विद्यापीठात न. र. फाटक स्मृती व्याख्यानात त्यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली......
अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. स्त्रियांचं जगण्याचं, त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब अनुराधा पाटील यांच्या कवितेतून दिसतं. त्यांच्या साहित्याचा आणि लेखनकार्याचा घेतलेला हा धावता आढावा.
अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. स्त्रियांचं जगण्याचं, त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब अनुराधा पाटील यांच्या कवितेतून दिसतं. त्यांच्या साहित्याचा आणि लेखनकार्याचा घेतलेला हा धावता आढावा......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत......
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
मल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय.
मल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय......
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या......
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......
विदर्भ साहित्य संघाचं सातवं लेखिका साहित्य संमेलन २२ तारखेच्या रविवारी थडीपावनी या नागपूर जिल्ह्यातल्या गावात झालं. आजही महिला लेखिकांच्या संमेलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. संमेलनाच्या अध्यक्षांनीही या मुद्द्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.
विदर्भ साहित्य संघाचं सातवं लेखिका साहित्य संमेलन २२ तारखेच्या रविवारी थडीपावनी या नागपूर जिल्ह्यातल्या गावात झालं. आजही महिला लेखिकांच्या संमेलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. संमेलनाच्या अध्यक्षांनीही या मुद्द्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश......
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......
लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या लेखनात सतत अभिव्यक्तीचाच विचार असायचा. बोरकरांचं जगणं हा अस्वस्थ करणारा आलेख आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि जगण्याविषयी शब्द रुची मासिकात अजीम नवाज राही यांचा लेख आलाय. त्या लेखाचा हा संपादित अंश.
लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या लेखनात सतत अभिव्यक्तीचाच विचार असायचा. बोरकरांचं जगणं हा अस्वस्थ करणारा आलेख आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि जगण्याविषयी शब्द रुची मासिकात अजीम नवाज राही यांचा लेख आलाय. त्या लेखाचा हा संपादित अंश......
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं......
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत.
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत......
लेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख.
लेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख......
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......