'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो.
'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो......
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सम विषम फॉर्म्युल्यावर भरपूर टीका होतेय. एक गोष्ट चुकीची बोलले म्हणून इंदुरीकर महाराजांना पूर्णपणे नाकारणं बरोबर नाही तसंच ते प्रबोधन करतात म्हणून त्यांना सतत डोक्यावर घेणंही योग्य नाही. त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे. विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला म्हणून भिडेंवर टीका करणारे अनेक जण तर इंदुरीकरांच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतायत.
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सम विषम फॉर्म्युल्यावर भरपूर टीका होतेय. एक गोष्ट चुकीची बोलले म्हणून इंदुरीकर महाराजांना पूर्णपणे नाकारणं बरोबर नाही तसंच ते प्रबोधन करतात म्हणून त्यांना सतत डोक्यावर घेणंही योग्य नाही. त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे. विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला म्हणून भिडेंवर टीका करणारे अनेक जण तर इंदुरीकरांच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतायत......