कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश.
कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश......
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी.
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी......