आज अमेरिकेत कॉर्पोरेट कंपन्यातून अनेकांच्या नोकऱ्या जातायत. हाकलले गेलेले हे कर्मचारी संघटीत होतायत. कोर्टात जातायत, कामगार खात्याकडे धाव घेतायत. तिथंही त्यांना विरोध होतोय. युनियनबाजी करायची नाही, म्हणून दम भरला जातोय. कामगार चळवळ पुन्हा एकदा जोर धरतेय. पुढे काय होईल माहीत नाही, पण मार्क्सच्या घोषणेप्रमाणे, जगभरातला कामगार पुन्हा एकत्र येतोय. भारतातही हे होईल का?
आज अमेरिकेत कॉर्पोरेट कंपन्यातून अनेकांच्या नोकऱ्या जातायत. हाकलले गेलेले हे कर्मचारी संघटीत होतायत. कोर्टात जातायत, कामगार खात्याकडे धाव घेतायत. तिथंही त्यांना विरोध होतोय. युनियनबाजी करायची नाही, म्हणून दम भरला जातोय. कामगार चळवळ पुन्हा एकदा जोर धरतेय. पुढे काय होईल माहीत नाही, पण मार्क्सच्या घोषणेप्रमाणे, जगभरातला कामगार पुन्हा एकत्र येतोय. भारतातही हे होईल का?.....
केंद्र सरकारच्या आकडेवारीचा अभ्यास करून ग्रामीण महाराष्ट्राचं भीषण चित्र समोर आणणारा अझीम प्रेमजी युनिवर्सिटीचा एक रिपोर्ट आलाय. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारची 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' ही जाहिरात बरीच चर्चेत होती. त्याला आरसा दाखवणारा हा रिपोर्ट आहे. सिंचनापासून ते आरोग्यापर्यंतच्या १३ निकषांवर बनवलेला हा रिपोर्ट महाराष्ट्रातली तब्बल ७८ टक्के गावं मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सांगतोय.
केंद्र सरकारच्या आकडेवारीचा अभ्यास करून ग्रामीण महाराष्ट्राचं भीषण चित्र समोर आणणारा अझीम प्रेमजी युनिवर्सिटीचा एक रिपोर्ट आलाय. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारची 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' ही जाहिरात बरीच चर्चेत होती. त्याला आरसा दाखवणारा हा रिपोर्ट आहे. सिंचनापासून ते आरोग्यापर्यंतच्या १३ निकषांवर बनवलेला हा रिपोर्ट महाराष्ट्रातली तब्बल ७८ टक्के गावं मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सांगतोय......
केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं.
केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं......
भारतात खलिस्तानच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. धर्मांध शीखांनी उभारलेली ही चळवळ मध्यंतरी सुप्तावस्थेत गेल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य नाही. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर हा दहशतवाद धुमसतच राहिला. या खलिस्तानी दहशतवादाचा आजवरचा मागोवा घेणारी संजय सोनवणी यांची ही फेसबुक पोस्ट.
भारतात खलिस्तानच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. धर्मांध शीखांनी उभारलेली ही चळवळ मध्यंतरी सुप्तावस्थेत गेल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य नाही. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर हा दहशतवाद धुमसतच राहिला. या खलिस्तानी दहशतवादाचा आजवरचा मागोवा घेणारी संजय सोनवणी यांची ही फेसबुक पोस्ट......
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे.
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे......
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारनं पेन्शन सुधारणा विधेयक आणल्यामुळे फ्रान्समधे भडका उडालाय. रिटायरमेंटचं वय ६४ वर्ष केल्यामुळे लाखो लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरलेत. राजधानी पॅरिससह देशभर हिंसक निदर्शनं केली जातायत. मॅक्रॉन सरकार मात्र माघार घ्यायला तयार नाहीय. दुसरीकडे फ्रान्समधे राजकीय अस्थिरतेचं चित्र निर्माण झाल्यामुळे मॅक्रॉन सरकारही अडचणीत आलंय.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारनं पेन्शन सुधारणा विधेयक आणल्यामुळे फ्रान्समधे भडका उडालाय. रिटायरमेंटचं वय ६४ वर्ष केल्यामुळे लाखो लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरलेत. राजधानी पॅरिससह देशभर हिंसक निदर्शनं केली जातायत. मॅक्रॉन सरकार मात्र माघार घ्यायला तयार नाहीय. दुसरीकडे फ्रान्समधे राजकीय अस्थिरतेचं चित्र निर्माण झाल्यामुळे मॅक्रॉन सरकारही अडचणीत आलंय......
पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही.
पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही......
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय.
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय......
इंग्लंड सरकारने २०१४ला सीरियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शरणार्थींना दिलासा देणारी एक योजना आणली होती. सिरिया कधी काळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यामुळे युद्धाने पिचलेल्या तरुणांसाठी ही मोठी घडामोड होती. पण या हजारो शरणार्थींना देशातून पिटाळून लावण्याची मोहीम इंग्लंड सरकारनं हाती घेतलीय. त्यातून या शरणार्थी मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलाय.
इंग्लंड सरकारने २०१४ला सीरियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शरणार्थींना दिलासा देणारी एक योजना आणली होती. सिरिया कधी काळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यामुळे युद्धाने पिचलेल्या तरुणांसाठी ही मोठी घडामोड होती. पण या हजारो शरणार्थींना देशातून पिटाळून लावण्याची मोहीम इंग्लंड सरकारनं हाती घेतलीय. त्यातून या शरणार्थी मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलाय......
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच आहे. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते? बेजबाबदार पाणी वापरामुळे एक नवं संकट उभं राहिलंय.
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच आहे. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते? बेजबाबदार पाणी वापरामुळे एक नवं संकट उभं राहिलंय......
देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख.
देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख......
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख.
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख......
परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय.
परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय......
'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो.
'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो......
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे......
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत.
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत......
आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं.
आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं......
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
शेतकरी कायदे, अग्निपथ योजना मोदींने आणली खरी, पण त्याविरोधातलं जनआंदोलन त्यांना थांबवता आलं नाही. उद्योगपतींचे भ्रष्टाचार आणि बीबीसीवरची कारवाई मोदी सरकारचं अपयश जागतिक पातळीवर घेऊन गेलीय. या छोट्यामोठ्या गोष्टींनी मोदी राजवटीला सुरुंग लागतोय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख.
शेतकरी कायदे, अग्निपथ योजना मोदींने आणली खरी, पण त्याविरोधातलं जनआंदोलन त्यांना थांबवता आलं नाही. उद्योगपतींचे भ्रष्टाचार आणि बीबीसीवरची कारवाई मोदी सरकारचं अपयश जागतिक पातळीवर घेऊन गेलीय. या छोट्यामोठ्या गोष्टींनी मोदी राजवटीला सुरुंग लागतोय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख......
छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे......
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत.
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत......
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय.
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय......
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख.
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख......
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा......
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल......
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे.
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे......
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात.
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात......
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय.
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय......
वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय.
वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे......
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो.
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो......
जम्मू-काश्मीरमधे लागलेला लिथियमच्या मोठ्या साठ्याचा शोध देशासाठी जॅकपॉटसारखा आहे. जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेसाठी रोजगार आणि विकासाच्या दृष्टीने हे यश बहुआयामी असेल. पण पर्यावरणावर होणारे दुष्पपरिणाम कमी करण्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण लिथियम शुद्धीकरणासाठी प्रचंड पाणीवापर होतो आणि कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जनही होते.
जम्मू-काश्मीरमधे लागलेला लिथियमच्या मोठ्या साठ्याचा शोध देशासाठी जॅकपॉटसारखा आहे. जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेसाठी रोजगार आणि विकासाच्या दृष्टीने हे यश बहुआयामी असेल. पण पर्यावरणावर होणारे दुष्पपरिणाम कमी करण्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण लिथियम शुद्धीकरणासाठी प्रचंड पाणीवापर होतो आणि कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जनही होते......
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं.
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं......
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय......
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय.
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय......
आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही.
आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही......
भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यं महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. याच कोश्यारींच्या जागी रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. बैसनी यापूर्वी त्रिपुरा आणि झारखंडचं राज्यपालपद सांभाळलंय. पण कोश्यारींसारखीच तिथंही त्यांची वादग्रस्त वक्तव्यं चर्चेत राहिलीत. कोश्यारींचं जुनं वर्जन असलेल्या या राज्यपालांना आता महाराष्ट्राच्या माथी बसवलं गेलंय.
भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यं महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. याच कोश्यारींच्या जागी रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. बैसनी यापूर्वी त्रिपुरा आणि झारखंडचं राज्यपालपद सांभाळलंय. पण कोश्यारींसारखीच तिथंही त्यांची वादग्रस्त वक्तव्यं चर्चेत राहिलीत. कोश्यारींचं जुनं वर्जन असलेल्या या राज्यपालांना आता महाराष्ट्राच्या माथी बसवलं गेलंय......
या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!
या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!.....
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे.
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे......
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय.
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय......
मुंबईमधे आठवी डॉ. एल. एम. सिंघवी मेमोरियल व्याख्यानमाला डिसेंबर २०२२मधे पार पडली. या व्याख्यानमालेत विद्यमान सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भाने महत्त्वाची मतं आपल्या भाषणात मांडली आहेत. पत्रकार राजीव मुळ्ये यांनी त्यांच्या भाषणाचं शब्दांकन केलं असून या शब्दांकनाचा संपादित अंश इथं देत आहोत.
मुंबईमधे आठवी डॉ. एल. एम. सिंघवी मेमोरियल व्याख्यानमाला डिसेंबर २०२२मधे पार पडली. या व्याख्यानमालेत विद्यमान सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भाने महत्त्वाची मतं आपल्या भाषणात मांडली आहेत. पत्रकार राजीव मुळ्ये यांनी त्यांच्या भाषणाचं शब्दांकन केलं असून या शब्दांकनाचा संपादित अंश इथं देत आहोत......
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय.
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय......
गेल्या ७० वर्षांत जगाचा प्रजनन दर ५० टक्क्यांनी घसरलाय. याचं कारण लग्न केलेल्या जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होतेय. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ‘सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्या मार्गावर ढकललंय.
गेल्या ७० वर्षांत जगाचा प्रजनन दर ५० टक्क्यांनी घसरलाय. याचं कारण लग्न केलेल्या जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होतेय. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ‘सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्या मार्गावर ढकललंय......
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश......
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय.
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय......
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय......
देशाचा नवा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. हा देशाच्या अमृतकाळाचा पहिला अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. नव्या अर्थसंकल्पात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उपाययोजना केल्यात की विकासाच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला फक्त पानंच पुसलीत हे जाणून घेण्यासाठी नव्या अर्थसंकल्पातले महत्त्वाचे दहा मुद्दे जाणून घ्यायलाच हवेत.
देशाचा नवा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. हा देशाच्या अमृतकाळाचा पहिला अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. नव्या अर्थसंकल्पात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उपाययोजना केल्यात की विकासाच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला फक्त पानंच पुसलीत हे जाणून घेण्यासाठी नव्या अर्थसंकल्पातले महत्त्वाचे दहा मुद्दे जाणून घ्यायलाच हवेत......
अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे.
अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आलंय.
काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आलंय......
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं......
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं......
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......
धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय.
धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय......
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं......
काश्मीरकडे पहायचा दृष्टिकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झालाय. हे आपण समजून घ्यायला हवं.
काश्मीरकडे पहायचा दृष्टिकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झालाय. हे आपण समजून घ्यायला हवं......
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट.
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट. .....
भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय......
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा.
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा......
‘भटकभवानी’ हा समीना दलवाई यांनी लिहलेल्या एक्केचाळीस लेखांचा संग्रह. वेगवेगळ्या विषयांना हात घालत वाचकांच्या मेंदूला प्रगल्भ विचारांचे खाद्य पुरवणारा हा लेखसंग्रह हरिती प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. मुसलमान आणि मुख्य प्रवाह तसंच स्त्रीविषयक जाणीवांवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखसंग्रहाची ओळख करून देणारा साधना साप्तहिकातला हा लेख.
‘भटकभवानी’ हा समीना दलवाई यांनी लिहलेल्या एक्केचाळीस लेखांचा संग्रह. वेगवेगळ्या विषयांना हात घालत वाचकांच्या मेंदूला प्रगल्भ विचारांचे खाद्य पुरवणारा हा लेखसंग्रह हरिती प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. मुसलमान आणि मुख्य प्रवाह तसंच स्त्रीविषयक जाणीवांवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखसंग्रहाची ओळख करून देणारा साधना साप्तहिकातला हा लेख......
अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंच्याहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. २०२०मधे फलटणला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा सत्यशोधक या वेबपोर्टलवरचा लेख.
अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंच्याहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. २०२०मधे फलटणला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा सत्यशोधक या वेबपोर्टलवरचा लेख......
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं.
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं......
जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय.
जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय......
भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत.
भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत......
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय......
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे......
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता......
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत.
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत......
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’.
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’......
केंद्र सरकारनं फेब्रुवारीत देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल केलेले मोठेमोठे दावे गेल्या आठ महिन्यांत कसे फोल ठरले, हे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या लोकसभेतल्या भाषणात सप्रमाण दाखवलंय. सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणाऱ्या त्यांच्या या गाजलेल्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांचा फेसबुकवरचा अनुवाद इथं देत आहोत.
केंद्र सरकारनं फेब्रुवारीत देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल केलेले मोठेमोठे दावे गेल्या आठ महिन्यांत कसे फोल ठरले, हे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या लोकसभेतल्या भाषणात सप्रमाण दाखवलंय. सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणाऱ्या त्यांच्या या गाजलेल्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांचा फेसबुकवरचा अनुवाद इथं देत आहोत......
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत.
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत......
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधे भाजपने अपेक्षित यश मिळवलंय. यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला. काँग्रेस पक्षाला गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालंय. एवढी दारुण अवस्था या पक्षाची कधीच झाली नव्हती. काँग्रेस पक्ष सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेनं झपाटल्याचं गुजरातमधे एकदाही दिसलं नाही. त्यामुळेच हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं अपयश आहे, असं म्हणता येतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधे भाजपने अपेक्षित यश मिळवलंय. यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला. काँग्रेस पक्षाला गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालंय. एवढी दारुण अवस्था या पक्षाची कधीच झाली नव्हती. काँग्रेस पक्ष सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेनं झपाटल्याचं गुजरातमधे एकदाही दिसलं नाही. त्यामुळेच हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं अपयश आहे, असं म्हणता येतं......
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट.
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट......
मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता.
मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी.
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी......
सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली आणि व्याप्ती’ हा मराठी अनुवाद प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केलाय. या पुस्तकासाठी श्रीरंजन आवटे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेत देवनुरु महादेव आणि त्यांनी मांडलेल्या विषयाची ओळख करून दिलीय. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग.
सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली आणि व्याप्ती’ हा मराठी अनुवाद प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केलाय. या पुस्तकासाठी श्रीरंजन आवटे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेत देवनुरु महादेव आणि त्यांनी मांडलेल्या विषयाची ओळख करून दिलीय. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग......
काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय.
काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय......
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते.
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते......
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल......
इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय.
इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय......
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय.
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय......
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा.
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा......
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट.
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट......
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं......
जर्मनीच्या वोलोकॉप्टर कंपनीने वोलोसिटी नावाची एक हटके टॅक्सी आणलीय. हवेत उडणाऱ्या या टॅक्सीची पॅरिसमधे नुकतीच यशस्वीपणे चाचणी झालीय. २०२४ला पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी ड्रोन सारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीतून लोकांना शहरभर फिरवायचं नियोजन केलं जातंय. अशा कार, बाईकची सध्या जगभरात चलती आहे. आपल्या शहरांचं भविष्य म्हणून त्याकडे पाहिलं जातंय.
जर्मनीच्या वोलोकॉप्टर कंपनीने वोलोसिटी नावाची एक हटके टॅक्सी आणलीय. हवेत उडणाऱ्या या टॅक्सीची पॅरिसमधे नुकतीच यशस्वीपणे चाचणी झालीय. २०२४ला पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी ड्रोन सारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीतून लोकांना शहरभर फिरवायचं नियोजन केलं जातंय. अशा कार, बाईकची सध्या जगभरात चलती आहे. आपल्या शहरांचं भविष्य म्हणून त्याकडे पाहिलं जातंय......
खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय.
खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातली ग्रीन बॉण्डची घोषणा आता प्रत्यक्षात येतेय. केंद्र सरकारला या ग्रीन बॉण्डमधून १६ हजार कोटी उभे करायचेत. हा सगळा पैसा पर्यावरणानुकूल प्रकल्पांसाठी वापरला जाईल. यातल्या कर सवलतीमुळे गुंतवणूकदार ग्रीन बॉण्डकडे आकर्षित होतायत. त्यामुळे भविष्यात ग्रीन बॉण्ड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरू शकेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातली ग्रीन बॉण्डची घोषणा आता प्रत्यक्षात येतेय. केंद्र सरकारला या ग्रीन बॉण्डमधून १६ हजार कोटी उभे करायचेत. हा सगळा पैसा पर्यावरणानुकूल प्रकल्पांसाठी वापरला जाईल. यातल्या कर सवलतीमुळे गुंतवणूकदार ग्रीन बॉण्डकडे आकर्षित होतायत. त्यामुळे भविष्यात ग्रीन बॉण्ड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरू शकेल......
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा.
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा......
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय.
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय......
जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे.
जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे......
ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमधे पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय. त्यामागची कारणंही तशीच आहेत.
ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमधे पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय. त्यामागची कारणंही तशीच आहेत......
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यावर त्यांची गाडी सुसाट चाललीय. सीईओ असलेल्या पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांना मस्कनी काढून टाकलंय. तसंच ट्विटरच्या बदलाचे संकेत देत अनेक महत्वाचे निर्णयही घेतलेत. सध्या ट्विटरच्या सीईओपदासाठी चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. कृष्णन यांना सीईओ करण्यासाठी सोशल मीडियातून मस्कना गळ घातली जातेय.
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यावर त्यांची गाडी सुसाट चाललीय. सीईओ असलेल्या पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांना मस्कनी काढून टाकलंय. तसंच ट्विटरच्या बदलाचे संकेत देत अनेक महत्वाचे निर्णयही घेतलेत. सध्या ट्विटरच्या सीईओपदासाठी चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. कृष्णन यांना सीईओ करण्यासाठी सोशल मीडियातून मस्कना गळ घातली जातेय......
पावसाच्या नव्या पॅटर्नमुळे शेतकर्यांचं वर्षानुवर्षांचं ‘क्रॉप कॅलेंडर’ अर्थात पीक नियोजनाचे आराखडे कोलमडून पडताहेत. यावर्षी अतिवृष्टीने ३६ लाख हेक्टरवरची पिकं पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आलीय. खरंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा की तात्पुरती मलमपट्टी करायची हे आपल्याला आताच ठरवायला हवंय.
पावसाच्या नव्या पॅटर्नमुळे शेतकर्यांचं वर्षानुवर्षांचं ‘क्रॉप कॅलेंडर’ अर्थात पीक नियोजनाचे आराखडे कोलमडून पडताहेत. यावर्षी अतिवृष्टीने ३६ लाख हेक्टरवरची पिकं पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आलीय. खरंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा की तात्पुरती मलमपट्टी करायची हे आपल्याला आताच ठरवायला हवंय......
‘शॉर्ट सर्किट’ हा डिज्नीच्या अनेक प्रायोगिक कार्यक्रमांपैकी एक आहे. वेगवेगळ्या विषयांचं भन्नाट सादरीकरण असणाऱ्या या कार्यक्रमाचे आजवर दोन सीझन आणि वीस शॉर्टफिल्म रिलीज झाल्यात. यातली सर्वात शेवटची शॉर्टफिल्म ‘रिफ्लेक्ट’ ही त्यातल्या ‘प्लस-साईज’ नायिकेमुळे सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलीय.
‘शॉर्ट सर्किट’ हा डिज्नीच्या अनेक प्रायोगिक कार्यक्रमांपैकी एक आहे. वेगवेगळ्या विषयांचं भन्नाट सादरीकरण असणाऱ्या या कार्यक्रमाचे आजवर दोन सीझन आणि वीस शॉर्टफिल्म रिलीज झाल्यात. यातली सर्वात शेवटची शॉर्टफिल्म ‘रिफ्लेक्ट’ ही त्यातल्या ‘प्लस-साईज’ नायिकेमुळे सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलीय......
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत.
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत......
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे.
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे......
सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही.
सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही......
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण......
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते.
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते......
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील.
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील......
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे.
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे......
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं.
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं......
युरोपियन देश असलेल्या इटलीमधे २५ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. दुसऱ्या महायुद्धानंतर इथं वर्णद्वेषी आणि अतिउजव्या विचारांचं सरकार सत्तेत येतंय. पंतप्रधानपदाची धुरा हाती आलेल्या जॉर्जिया मेलोनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांची सत्तेतली एण्ट्री उदारमतवादी मूल्यांना आव्हान देणारी आणि नागरी हक्कांवर गदा आणणारी असल्याचं बोललं जातंय.
युरोपियन देश असलेल्या इटलीमधे २५ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. दुसऱ्या महायुद्धानंतर इथं वर्णद्वेषी आणि अतिउजव्या विचारांचं सरकार सत्तेत येतंय. पंतप्रधानपदाची धुरा हाती आलेल्या जॉर्जिया मेलोनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांची सत्तेतली एण्ट्री उदारमतवादी मूल्यांना आव्हान देणारी आणि नागरी हक्कांवर गदा आणणारी असल्याचं बोललं जातंय......
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही......
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय......
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल.
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल......
मोदी-शहांच्या गणराज्य २.० मधे ज्युडिसियरी केवळ कमिटेड नसून कायदेमंडळाचं दुसरं सदन झाली आहे. न्या. रमन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणं आश्वासक होतं. पण त्यांनीही ‘घालिन लोटांगण’ म्हणत न्यायाला वळसा घालणं जास्त धोक्याचं ठरलं. याच शांततेवर भाष्य करणारं 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकाच्या ताज्या अंकातलं राही श्रुती गणेश यांनी फेसबुकवर शेअर केलेलं हे संपादकीय.
मोदी-शहांच्या गणराज्य २.० मधे ज्युडिसियरी केवळ कमिटेड नसून कायदेमंडळाचं दुसरं सदन झाली आहे. न्या. रमन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणं आश्वासक होतं. पण त्यांनीही ‘घालिन लोटांगण’ म्हणत न्यायाला वळसा घालणं जास्त धोक्याचं ठरलं. याच शांततेवर भाष्य करणारं 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकाच्या ताज्या अंकातलं राही श्रुती गणेश यांनी फेसबुकवर शेअर केलेलं हे संपादकीय......
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत......
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं.
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं......
ब्रिटनच्या महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य केलं. त्यांची ही राजेशाही कारकीर्द अनेक बऱ्यावाईट कारणांमुळे कायमच समाजमाध्यमांच्या चर्चेत राहिली. गेल्या कित्येक वर्षांत अनेक सिनेमे आणि वेबसिरीजमधून त्यांच्या आयुष्याचा आढावा घेतला गेलाय.
ब्रिटनच्या महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य केलं. त्यांची ही राजेशाही कारकीर्द अनेक बऱ्यावाईट कारणांमुळे कायमच समाजमाध्यमांच्या चर्चेत राहिली. गेल्या कित्येक वर्षांत अनेक सिनेमे आणि वेबसिरीजमधून त्यांच्या आयुष्याचा आढावा घेतला गेलाय......
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय.
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय......
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख.
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख......
राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसचे बिनीचे नेते आहेत. आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरतायत. अशोक चव्हाणांसारखा बाहुबली नेता जर गळाला लागला तर चव्हाणांच्या मदतीने मराठवाड्यात शिवसेनेला नामोहरम करुन भाजपाच्या जागा वाढवता येतील.
राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसचे बिनीचे नेते आहेत. आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरतायत. अशोक चव्हाणांसारखा बाहुबली नेता जर गळाला लागला तर चव्हाणांच्या मदतीने मराठवाड्यात शिवसेनेला नामोहरम करुन भाजपाच्या जागा वाढवता येतील......
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे.
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे......
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय......
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे......
युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय.
युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय......
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे......
महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे.
महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे......
मे महिन्यात जपानच्या दौर्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या. जपानमधे असताना बायडेन यांनी, चीनने बळजबरीने तैवानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला तर, अमेरिकी सैन्य त्याला विरोध करायला कटिबद्ध असल्याचं विधान केलं होतं. बायडेन यांचं विधान पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी लावून धरलेल्या ‘आज युक्रेन-उद्या तैवान’च्या सुराची पूर्वपीठिका होती.
मे महिन्यात जपानच्या दौर्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या. जपानमधे असताना बायडेन यांनी, चीनने बळजबरीने तैवानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला तर, अमेरिकी सैन्य त्याला विरोध करायला कटिबद्ध असल्याचं विधान केलं होतं. बायडेन यांचं विधान पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी लावून धरलेल्या ‘आज युक्रेन-उद्या तैवान’च्या सुराची पूर्वपीठिका होती......
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे