भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय.
भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय......
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे.
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे......
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे.
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे......
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय.
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय......
मेडन फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे पश्चिम आफ्रिकेतल्या गाम्बियाल्या ६६ मुलांचा मृत्यू झालाय. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात औषधनिर्मितीचे निकष आणि कायदे कठोर असले, तरी ते केवळ कागदावरच आहेत की काय? अशी शंका येते. औषधातल्या विविध घटकांचं नेमकं प्रमाण, त्याचा वापर, त्या घटकांची गुणवत्ता यावर नियंत्रण असायला हवं.
मेडन फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे पश्चिम आफ्रिकेतल्या गाम्बियाल्या ६६ मुलांचा मृत्यू झालाय. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात औषधनिर्मितीचे निकष आणि कायदे कठोर असले, तरी ते केवळ कागदावरच आहेत की काय? अशी शंका येते. औषधातल्या विविध घटकांचं नेमकं प्रमाण, त्याचा वापर, त्या घटकांची गुणवत्ता यावर नियंत्रण असायला हवं......
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं.
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं......
औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय.
औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय......
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे......
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत.
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत......
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात......
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय.
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय......
आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय.
आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय......
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे......
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे......
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेलं 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन' देशभर लागू करण्यात आलंय. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता एक हेल्थ आयडी दिलं जाईल. यात आपली सगळी मेडिकल हिस्ट्री असेल. हे आरोग्य क्षेत्रातलं क्रांतिकारी पाऊल समजलं जातंय. पण असं सगळं असलं तरी डेटा सुरक्षेसारखी अनेक आव्हानंही आहेत.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेलं 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन' देशभर लागू करण्यात आलंय. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता एक हेल्थ आयडी दिलं जाईल. यात आपली सगळी मेडिकल हिस्ट्री असेल. हे आरोग्य क्षेत्रातलं क्रांतिकारी पाऊल समजलं जातंय. पण असं सगळं असलं तरी डेटा सुरक्षेसारखी अनेक आव्हानंही आहेत......
आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.
आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही......
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय......
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय......
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?.....
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं.
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं......
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......
गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो.
गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो......
फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय.
फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय......
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल.
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल......
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही......
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय.
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय......
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय.
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय......
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत.
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत. .....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच......
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत......
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट......
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं.
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं......
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय.
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय......
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय.
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय......
गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत मागच्या मंगळवारी पास झालं. या कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताचा कालावधी वाढवण्यात आलाय. पण या बदलातही गर्भपात हा संपूर्णपणे बाईचा अधिकार असल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. गर्भपातासाठी गर्भाचं व्यंग, मानसिक आजार अशा अटी या सुधारणेत ठेवण्यात आल्यात. पण बाईच्या मनस्थितीचा विचार यात केलेला नाही.
गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत मागच्या मंगळवारी पास झालं. या कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताचा कालावधी वाढवण्यात आलाय. पण या बदलातही गर्भपात हा संपूर्णपणे बाईचा अधिकार असल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. गर्भपातासाठी गर्भाचं व्यंग, मानसिक आजार अशा अटी या सुधारणेत ठेवण्यात आल्यात. पण बाईच्या मनस्थितीचा विचार यात केलेला नाही......
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?.....
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात......
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत......
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे......
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय......
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत.
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत. .....
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते.
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते......
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी.
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी......
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी......
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे......
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी.
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो.
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो......
आज सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. या लढ्यातल्या वॉरिअरपैकी एक म्हणजे हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या परिचारिका. आज १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व मिळालंय. आज जगभरातल्या सगळ्या नर्ससोबत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, सुईणी यांनाही थँक्स म्हणायला हवं.
आज सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. या लढ्यातल्या वॉरिअरपैकी एक म्हणजे हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या परिचारिका. आज १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व मिळालंय. आज जगभरातल्या सगळ्या नर्ससोबत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, सुईणी यांनाही थँक्स म्हणायला हवं......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय.
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही......
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं.
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं......
अन्न आणि आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हेच पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या जिवांचं उद्दिष्ट असतं. कोरोना वायरसही त्याचसाठी आपल्या शरीरात येतो. आपल्या शरीरातल्या काही पेशींच्या माध्यमातून त्याला आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करायचा असतो. पण त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांत माणसाचे एक एक अवयव निकामी होत जातात.
अन्न आणि आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हेच पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या जिवांचं उद्दिष्ट असतं. कोरोना वायरसही त्याचसाठी आपल्या शरीरात येतो. आपल्या शरीरातल्या काही पेशींच्या माध्यमातून त्याला आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करायचा असतो. पण त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांत माणसाचे एक एक अवयव निकामी होत जातात......
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं.
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं......
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर......
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय.
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय......
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते.
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते......
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय.
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय......
आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृतांच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय. कोरोनाच्या युद्धातही हिंदू-मुस्लिम ब्लेमगेमचा धंदा जोरात सुरू आहे.
आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृतांच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय. कोरोनाच्या युद्धातही हिंदू-मुस्लिम ब्लेमगेमचा धंदा जोरात सुरू आहे......
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय.
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय......
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?.....
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध.
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय......
कोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे.
कोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे......
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी.
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी......
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या......
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते.
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते......
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय.
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय......
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय.
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय......
लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला घरात थांबण्याचं एवढं टेंशन का येतंय, माहितीय का? असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याला सतत बाहेर जावंच लागतंय? सरकारने इतके कडक आदेश देऊनही आपल्यापैकी अनेकजण घरी थांबण्याचं बंधन झुगारून लावताहेत. हे करताना आपल्या मनात नेमकं काय घडत असतं, जाणून घ्यायचंय?
लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला घरात थांबण्याचं एवढं टेंशन का येतंय, माहितीय का? असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याला सतत बाहेर जावंच लागतंय? सरकारने इतके कडक आदेश देऊनही आपल्यापैकी अनेकजण घरी थांबण्याचं बंधन झुगारून लावताहेत. हे करताना आपल्या मनात नेमकं काय घडत असतं, जाणून घ्यायचंय?.....
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं.
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं......
कोरोना वायरसचा जगभर बोलबाला आहे. त्याच्या काट्या काट्यांच्या आवरणामुळे त्याला कोरोना असं नाव मिळालंय. पण त्याचं शास्त्रीय नाव सार्स-कोव-१९ असं आहे. अशा वायरसचा शोध माणूसच लावतो आणि स्वतःच त्याचं बारसंही करतो. पण असं नाव ठरवताना त्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात.
कोरोना वायरसचा जगभर बोलबाला आहे. त्याच्या काट्या काट्यांच्या आवरणामुळे त्याला कोरोना असं नाव मिळालंय. पण त्याचं शास्त्रीय नाव सार्स-कोव-१९ असं आहे. अशा वायरसचा शोध माणूसच लावतो आणि स्वतःच त्याचं बारसंही करतो. पण असं नाव ठरवताना त्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात......
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?.....
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा.
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा......
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय......
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल.
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल......
आपल्या या कोरोनाला एकूण सहा भाऊ आहेत. त्यातले दोन भाऊ म्हणजे सार्स आणि मर्स हे वायरस. कोरोनासारखाच या दोन्ही वायरसनी काही वर्षांपूर्वीच जगात धुमाकूळ घातला होता. पण तेव्हा आत्तासारखी देश, जग लॉकडाऊन वगैरे करण्याची वेळ आली नव्हती. या सगळ्या कुटुंबातलं कोरोना हे सगळ्यात वात्रट पोर आहे. एवढा वात्रटपणा याच्यात आला कुठून?
आपल्या या कोरोनाला एकूण सहा भाऊ आहेत. त्यातले दोन भाऊ म्हणजे सार्स आणि मर्स हे वायरस. कोरोनासारखाच या दोन्ही वायरसनी काही वर्षांपूर्वीच जगात धुमाकूळ घातला होता. पण तेव्हा आत्तासारखी देश, जग लॉकडाऊन वगैरे करण्याची वेळ आली नव्हती. या सगळ्या कुटुंबातलं कोरोना हे सगळ्यात वात्रट पोर आहे. एवढा वात्रटपणा याच्यात आला कुठून?.....
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?.....
युरोपात कोरोनानं हैदोस घातलाय. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी अशा साऱ्या महाशक्तींनी पाय टेकलेत. अचानक आलेल्या या संकटाविरोधात लढण्यासाठी आता सारे देश आपापल्या पातळीवर कामाला लागलेत. अमेरिका, इटली, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली, कॅनडा अशा सर्वच देशांनी कोरोना पॅकेज जाहीर केलंय. कृती कार्यक्रम जाहीर करून तो राबवणंही सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भारताचं करंट स्टेट्स आपण चेक केलं पाहिजे.
युरोपात कोरोनानं हैदोस घातलाय. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी अशा साऱ्या महाशक्तींनी पाय टेकलेत. अचानक आलेल्या या संकटाविरोधात लढण्यासाठी आता सारे देश आपापल्या पातळीवर कामाला लागलेत. अमेरिका, इटली, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली, कॅनडा अशा सर्वच देशांनी कोरोना पॅकेज जाहीर केलंय. कृती कार्यक्रम जाहीर करून तो राबवणंही सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भारताचं करंट स्टेट्स आपण चेक केलं पाहिजे......
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही......
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?.....
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय......
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत......
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?.....
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात......
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय......
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं.
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं......
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत......
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल......
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी......
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा.
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा......
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय......
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे......
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो......
प्लास्टिकचं विघटन कसं करायचं ही एक जागितक समस्याच होऊन बसलीय. प्लास्टिकवर बंदी आणली तरी आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? आणि इतर गोष्टींसाठी, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरणं बंद होणार नाही. मग काय करायचं या प्लास्टिकचं असा प्रश्न असताना नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणारे जंतू शोधलेत.
प्लास्टिकचं विघटन कसं करायचं ही एक जागितक समस्याच होऊन बसलीय. प्लास्टिकवर बंदी आणली तरी आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? आणि इतर गोष्टींसाठी, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरणं बंद होणार नाही. मग काय करायचं या प्लास्टिकचं असा प्रश्न असताना नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणारे जंतू शोधलेत......
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे.
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे. .....
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?.....
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय.
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं......
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय.
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय......
ओह् नो, आज मी भात खाल्ला. म्हणजे कार्बस् खाल्ले मग खूप बॅड फॅट्स पोटात गेले. उद्या ना फक्त सॅलेड खाणार, अशी वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या तोंडून खूपदा ऐकलीयत. यावरुन जाणवतं की आपण किती मोजून, मापून, शोधून खाऊ लागलो आहोत. पण भात हा बॅड फॅट नाही. चार प्रकारचे फॅट असतात आणि त्यातलं एकच फॅट वाईट असतं.
ओह् नो, आज मी भात खाल्ला. म्हणजे कार्बस् खाल्ले मग खूप बॅड फॅट्स पोटात गेले. उद्या ना फक्त सॅलेड खाणार, अशी वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या तोंडून खूपदा ऐकलीयत. यावरुन जाणवतं की आपण किती मोजून, मापून, शोधून खाऊ लागलो आहोत. पण भात हा बॅड फॅट नाही. चार प्रकारचे फॅट असतात आणि त्यातलं एकच फॅट वाईट असतं......
आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून कोल्ड ड्रिंकऐवजी डाएट कोल्ड ड्रिंक पिऊ लागलो. पण त्याची चव काही अनेकांना आवडली नाही. मग बाजारात फ्रूट ज्यूस आला. आणि त्यामुळे फ्रूट ज्यूसचं मार्केटही वाढलं. पण महत्त्वाचं म्हणजे या फ्रूट ज्यूसमधे खरीखुरी फळचं वापरलेली नसतात.
आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून कोल्ड ड्रिंकऐवजी डाएट कोल्ड ड्रिंक पिऊ लागलो. पण त्याची चव काही अनेकांना आवडली नाही. मग बाजारात फ्रूट ज्यूस आला. आणि त्यामुळे फ्रूट ज्यूसचं मार्केटही वाढलं. पण महत्त्वाचं म्हणजे या फ्रूट ज्यूसमधे खरीखुरी फळचं वापरलेली नसतात......
वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय.
वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय......
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं......
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात.
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात......
झोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. या समस्येबद्दल जनजागृतीसाठी गेल्या काही वर्षांपासून १९ मार्चला जागतिक झोप दिवस म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो.
झोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. या समस्येबद्दल जनजागृतीसाठी गेल्या काही वर्षांपासून १९ मार्चला जागतिक झोप दिवस म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो......
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......
आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे.
आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे......
आजकाल आपली स्मार्टफोनवर एक ना अनेक कामं होतात. पण आपण जास्त वेळ मोबाईलवर घालवत असू, तर मात्र आपल्याला पाठ आणि मनगटदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे आपल्याला कळलंय. पण वळत नाही. मग त्यावर उपाय काय?
आजकाल आपली स्मार्टफोनवर एक ना अनेक कामं होतात. पण आपण जास्त वेळ मोबाईलवर घालवत असू, तर मात्र आपल्याला पाठ आणि मनगटदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे आपल्याला कळलंय. पण वळत नाही. मग त्यावर उपाय काय?.....
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय.
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय......
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे.
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे......
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख......
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न......