भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो.
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो......