जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय.
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय......
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच वातावरण अजून तयार झालेलं नाही. पण या बजेटमधे त्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. यंदा साडेसात लाख गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच लोकांना या गाड्यांचे फायदे हळूहळू का होईना समजत आहेत. या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही गाडी सेफ टू ड्राईव आहे.
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच वातावरण अजून तयार झालेलं नाही. पण या बजेटमधे त्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. यंदा साडेसात लाख गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच लोकांना या गाड्यांचे फायदे हळूहळू का होईना समजत आहेत. या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही गाडी सेफ टू ड्राईव आहे......