२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......
शिबू सोरेन यांनी झारखंडी अस्मितेचा बिगुल वाजवत मोकळंढाकळं राजकारण केलं. पण तीनदा मुख्यमंत्री बनूनही त्यांना पाच महिन्यांपेक्षा जास्तवेळ सत्तेत राहता आलं नव्हतं. आता हेमंत सोरेन यांनी मात्र मोठा विजय मिळवून नवं राजकारण उभं केलंय. क्षमतांविषयी शंका बाळगणाऱ्यांचे दात घशात घालण्याचं काम त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केलंय.
शिबू सोरेन यांनी झारखंडी अस्मितेचा बिगुल वाजवत मोकळंढाकळं राजकारण केलं. पण तीनदा मुख्यमंत्री बनूनही त्यांना पाच महिन्यांपेक्षा जास्तवेळ सत्तेत राहता आलं नव्हतं. आता हेमंत सोरेन यांनी मात्र मोठा विजय मिळवून नवं राजकारण उभं केलंय. क्षमतांविषयी शंका बाळगणाऱ्यांचे दात घशात घालण्याचं काम त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केलंय......
झारखंड विधानसभेच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार इथली सत्ता भाजपला गमवावी लागताना दिसतेय. बारापर्यंतच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी भाजप २९, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचं महागठबंधन ४२ जागांवर आघाडीवर आहे. ८१ जागांच्या विधानसभेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय.
झारखंड विधानसभेच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार इथली सत्ता भाजपला गमवावी लागताना दिसतेय. बारापर्यंतच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी भाजप २९, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचं महागठबंधन ४२ जागांवर आघाडीवर आहे. ८१ जागांच्या विधानसभेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय......
झारखंडमधे आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. आजच्या मतदानाने भाजपचा अब की बार 65 पारचा नारा खरा होणार की नाही हे ठरणार आहे. एवढंच नाही तर भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी चौथा टप्पा मतदान निर्णायक आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या पट्ट्यात यंदा विरोधी पक्षांनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय.
झारखंडमधे आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. आजच्या मतदानाने भाजपचा अब की बार 65 पारचा नारा खरा होणार की नाही हे ठरणार आहे. एवढंच नाही तर भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी चौथा टप्पा मतदान निर्णायक आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या पट्ट्यात यंदा विरोधी पक्षांनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय......
झारखंड विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलीय. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाच्या बालेकिल्ल्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतली. नदीचा प्रवाह वाहावा तसं रस्त्यावरून लोकांची गर्दी वाहत असल्यासारखं चित्र होतं. त्या सभेचा हा लाईव रिपोर्ट
झारखंड विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलीय. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाच्या बालेकिल्ल्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतली. नदीचा प्रवाह वाहावा तसं रस्त्यावरून लोकांची गर्दी वाहत असल्यासारखं चित्र होतं. त्या सभेचा हा लाईव रिपोर्ट.....
महाराष्ट्र आणि हरयाणानंतर आता सगळ्यांच्या नजरा झारखंडच्या निवडणुकीकडे लागल्यात. राहुल गांधींच्या रेप इन इंडिया या विधानानंतर तर झारखंडमधल्या निवडणूक प्रचाराने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सगळ्याच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावलीय. काही करून सत्तेत येण्याचा पण केलाय. या सगळ्यांत सत्ता कुणाची येणार यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याला खूप महत्त्व आलंय.
महाराष्ट्र आणि हरयाणानंतर आता सगळ्यांच्या नजरा झारखंडच्या निवडणुकीकडे लागल्यात. राहुल गांधींच्या रेप इन इंडिया या विधानानंतर तर झारखंडमधल्या निवडणूक प्रचाराने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सगळ्याच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावलीय. काही करून सत्तेत येण्याचा पण केलाय. या सगळ्यांत सत्ता कुणाची येणार यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याला खूप महत्त्व आलंय......
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय......
महाराष्ट्रात सत्तेचं गणित जमवण्यात अपयश आल्यानंतर भाजपसाठी झारखंडची निवडणूक महत्त्वाची झालीय. कारण महाविकास आघाडीच्या सत्ता प्रयोगापासून धडा घेऊन झारखंडमधेही विरोधी पक्ष एकजूट झालेत. दुसरीकडे सत्ता पार्टनर आजसूनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला एकटं लढावं लागतंय.
महाराष्ट्रात सत्तेचं गणित जमवण्यात अपयश आल्यानंतर भाजपसाठी झारखंडची निवडणूक महत्त्वाची झालीय. कारण महाविकास आघाडीच्या सत्ता प्रयोगापासून धडा घेऊन झारखंडमधेही विरोधी पक्ष एकजूट झालेत. दुसरीकडे सत्ता पार्टनर आजसूनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला एकटं लढावं लागतंय......
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय.
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय......
शिवसेना, भाजपची बोलणी फिस्कटली. तसं तडकाफडकी जाहीरही केलं. दोघांनी आपापले सत्तामार्ग निवडले. पण दोघांपैकी कुणीच आम्ही इन्स्टंट तलाक घेतलाय, असं जाहीर करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी उघड आहेत, आता तुम्हीच अर्थ काढा, असं सांगत विषयाला बगल देण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचं का टाळलं जातंय?
शिवसेना, भाजपची बोलणी फिस्कटली. तसं तडकाफडकी जाहीरही केलं. दोघांनी आपापले सत्तामार्ग निवडले. पण दोघांपैकी कुणीच आम्ही इन्स्टंट तलाक घेतलाय, असं जाहीर करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी उघड आहेत, आता तुम्हीच अर्थ काढा, असं सांगत विषयाला बगल देण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचं का टाळलं जातंय?.....
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय.
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय......
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो.
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो......
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?.....
मतदानाच्या दिवशीच मोर्शी मतदारसंघातली तुल्यबळ फाईट चर्चेत आली. शेतकरी संघटनेच्या तरुण उमेदवारावर हल्ला करून त्याची गाडी जाळल्याने ही चर्चा झाली. आता त्याच तिशीतल्या देंवेंद्र भुयर या तरुणाने भाजपचे मातब्बर नेते, कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिलाय. शेतकऱ्याच्या पोराने मिळवलेल्या या विजयाची ही कहाणी.
मतदानाच्या दिवशीच मोर्शी मतदारसंघातली तुल्यबळ फाईट चर्चेत आली. शेतकरी संघटनेच्या तरुण उमेदवारावर हल्ला करून त्याची गाडी जाळल्याने ही चर्चा झाली. आता त्याच तिशीतल्या देंवेंद्र भुयर या तरुणाने भाजपचे मातब्बर नेते, कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिलाय. शेतकऱ्याच्या पोराने मिळवलेल्या या विजयाची ही कहाणी......
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय......
मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध.
मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध......
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय......
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......
१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार?
१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार?.....
आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो.
आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो. .....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......
यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.
यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे......
एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात.
एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात......
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......
महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय......
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय......
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?.....
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय......
काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही.
काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग.
नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. .....
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं......
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय......
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं? बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं? बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश......
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक.
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक......
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख.
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख......
मोदी है तो मुमकीन है, येणार तर मोदीच हे सगळं निकालापूर्वी अतिशयोक्ती असल्यासारखं वाटतं होतं. पण भाजपने पुन्हा स्वत:चाच विक्रम मोडून नवा विक्रम रचला. त्यामुळे स्वप्नात असलेल्या विरोधी पक्षांना खडबडून जाग आली. यंदा मोदींची हवा नव्हती, भाजपने काम न केल्याचे परिणाम स्पष्ट दिसत असतानाही फिर एक बार मोदी सरकार आलं. हे भाजपने कसं शक्य केलं?
मोदी है तो मुमकीन है, येणार तर मोदीच हे सगळं निकालापूर्वी अतिशयोक्ती असल्यासारखं वाटतं होतं. पण भाजपने पुन्हा स्वत:चाच विक्रम मोडून नवा विक्रम रचला. त्यामुळे स्वप्नात असलेल्या विरोधी पक्षांना खडबडून जाग आली. यंदा मोदींची हवा नव्हती, भाजपने काम न केल्याचे परिणाम स्पष्ट दिसत असतानाही फिर एक बार मोदी सरकार आलं. हे भाजपने कसं शक्य केलं?.....
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल.
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल......
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?.....
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं......
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न.
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न......
लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत.
लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत......
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता.
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता......
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे.
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे......
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं.
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं......
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?.....
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख......
लोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख.
लोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख......
येत्या रविवारी, १९ मेला लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातलं मतदान होईल. पण त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सरकार बनवण्याच्या तयारी लागलेत. निवडणुकीचे अंदाज बांधणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती आपली भाकितं मांडताहेत. या शक्यता ओळखून सगळे पक्ष शेवटच्या टप्प्यासाठी जीव तोडून प्रचार करताहेत.
येत्या रविवारी, १९ मेला लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातलं मतदान होईल. पण त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सरकार बनवण्याच्या तयारी लागलेत. निवडणुकीचे अंदाज बांधणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती आपली भाकितं मांडताहेत. या शक्यता ओळखून सगळे पक्ष शेवटच्या टप्प्यासाठी जीव तोडून प्रचार करताहेत......
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय......
दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय. भाजपपुढे सगळ्या सात जागा राखण्याचं तर आप आणि काँग्रेसपुढे दुसऱ्या क्रमांकासोबतच जागा जिंकण्याचं आव्हान आहे. आपापलं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही. या प्रचारात भाजप आणि आपमधे आरोप प्रत्यारोपही झाले.
दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय. भाजपपुढे सगळ्या सात जागा राखण्याचं तर आप आणि काँग्रेसपुढे दुसऱ्या क्रमांकासोबतच जागा जिंकण्याचं आव्हान आहे. आपापलं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही. या प्रचारात भाजप आणि आपमधे आरोप प्रत्यारोपही झाले......
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे.
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे......
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग.
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय.
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय......
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय.
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय......
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय. आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय. आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!.....
नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत.
नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत......
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत.
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत......
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......
महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध.
महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध......
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली......
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......
सगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत? ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांना त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय.
सगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत? ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांना त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय......
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे.
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे......
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली.
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. .....
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?.....
महाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे.
महाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे. .....
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देशभरातल्या मीडियाच्या नजरेतून एक गोष्ट सुटतेय. ती म्हणजे, मुस्लीम समुदायाची शांतता आणि संयम. मुस्लीम धर्मगुरूंनी निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाच्या समर्थनार्थ फतवा काढलेला नाही. गेल्यावेळी जामा मशिदीच्या शाही इमामांनी असा फतवा काढला होता. यावेळी असा कुठलाच फतवा काढला नाही. यातून भविष्यातल्या राजकारणाची दिशा दिसतेय.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देशभरातल्या मीडियाच्या नजरेतून एक गोष्ट सुटतेय. ती म्हणजे, मुस्लीम समुदायाची शांतता आणि संयम. मुस्लीम धर्मगुरूंनी निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाच्या समर्थनार्थ फतवा काढलेला नाही. गेल्यावेळी जामा मशिदीच्या शाही इमामांनी असा फतवा काढला होता. यावेळी असा कुठलाच फतवा काढला नाही. यातून भविष्यातल्या राजकारणाची दिशा दिसतेय......
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण......
प्रचाराच्या दरम्यान अस्वस्थ असणारे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे आज थोडे निर्धास्त असू शकतील. पण काँग्रेसचे दुसरे बडे नेते अशोक चव्हाण मात्र अजूनही अस्वस्थच असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी चाललीय. पण त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या दोन्ही जागांवर जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. तर विदर्भात शेतकऱ्यांची नाराजी निर्णायक ठरतेय.```
प्रचाराच्या दरम्यान अस्वस्थ असणारे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे आज थोडे निर्धास्त असू शकतील. पण काँग्रेसचे दुसरे बडे नेते अशोक चव्हाण मात्र अजूनही अस्वस्थच असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी चाललीय. पण त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या दोन्ही जागांवर जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. तर विदर्भात शेतकऱ्यांची नाराजी निर्णायक ठरतेय.```.....
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय. .....
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत......
भाजपचे सुधाकर शृंगारे असोत किंवा काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, दोघेही लातूरकरांच्या फारशा परिचयाचे नाहीत. तरीही त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. कारण ही लढत या उमेदवारांमधली नाहीच. भाजपसाठी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनी आपले राजकीय खुंटे मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सगळी ताकद पणाला लावलीय.
भाजपचे सुधाकर शृंगारे असोत किंवा काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, दोघेही लातूरकरांच्या फारशा परिचयाचे नाहीत. तरीही त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. कारण ही लढत या उमेदवारांमधली नाहीच. भाजपसाठी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनी आपले राजकीय खुंटे मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सगळी ताकद पणाला लावलीय......
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. .....
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय......
कलेचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध असतो. कलेतून शोषित वंचितांची जाणीव व्यक्त होऊ शकते. तसंच शोषकांचं, जुलूम करणाऱ्यांचं गुणगानही ऐकू येऊ शकतं. कलाकार जनतेच्या बाजूने उभे राहू शकतात, तसंच सत्तेची चाकरीसुद्धा पत्करू शकतात. ते आपली गाऱ्हाणी घेऊन मंत्र्यांचे उंबरठे झिजवू शकतात. तसंच बलाढ्य सत्तेच्या विरोधात बंडाची पताकासुद्धा फडकवू शकतात.
कलेचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध असतो. कलेतून शोषित वंचितांची जाणीव व्यक्त होऊ शकते. तसंच शोषकांचं, जुलूम करणाऱ्यांचं गुणगानही ऐकू येऊ शकतं. कलाकार जनतेच्या बाजूने उभे राहू शकतात, तसंच सत्तेची चाकरीसुद्धा पत्करू शकतात. ते आपली गाऱ्हाणी घेऊन मंत्र्यांचे उंबरठे झिजवू शकतात. तसंच बलाढ्य सत्तेच्या विरोधात बंडाची पताकासुद्धा फडकवू शकतात......
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता......
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय......
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली......
नागपूरमधे २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्के मतदान जास्त होताना दिसतंय. आता कोणतीही लाट नसताना इतकं मतदान बुचकळ्यात पाडणारं आहे. नितीन गडकरींच्या विकासाच्या प्रेमात पडून शहरी मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलंय की या विकासापासून दूर असणाऱ्या वंचितांनी नाना पटोलेंना मतदान करून आपला निषेध नोंदवलाय?
नागपूरमधे २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्के मतदान जास्त होताना दिसतंय. आता कोणतीही लाट नसताना इतकं मतदान बुचकळ्यात पाडणारं आहे. नितीन गडकरींच्या विकासाच्या प्रेमात पडून शहरी मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलंय की या विकासापासून दूर असणाऱ्या वंचितांनी नाना पटोलेंना मतदान करून आपला निषेध नोंदवलाय?.....
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?.....
डिजिटल सरकारच्या जमान्यातही अनेकजण पेन्शनसाठी दर महिन्याला चपला झिजवतायंत. पण श्रीमंत खासदार आणि त्यांचे कुटुंबीय पेन्शन आणि इतर सुखसोयींवर मागच्या आठ वर्षांत पाचशे करोड खर्च झालाय. खासदाराच्या पेन्शन प्रकरणाचा हा लेखाजोखा.
डिजिटल सरकारच्या जमान्यातही अनेकजण पेन्शनसाठी दर महिन्याला चपला झिजवतायंत. पण श्रीमंत खासदार आणि त्यांचे कुटुंबीय पेन्शन आणि इतर सुखसोयींवर मागच्या आठ वर्षांत पाचशे करोड खर्च झालाय. खासदाराच्या पेन्शन प्रकरणाचा हा लेखाजोखा......
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे......
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
भाजपने ज्येष्ठांसाठी सक्तीने वीआरएस योजना सुरू केलीय. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना स्वतःहून लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं जड अंतकरणाने सांगावं लागलं. यानिमित्ताने एखाद्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसारखं राजकारण्यांना निवृत्तीचं विशिष्ट वय असावं का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय.
भाजपने ज्येष्ठांसाठी सक्तीने वीआरएस योजना सुरू केलीय. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना स्वतःहून लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं जड अंतकरणाने सांगावं लागलं. यानिमित्ताने एखाद्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसारखं राजकारण्यांना निवृत्तीचं विशिष्ट वय असावं का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय......
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट......
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय......
स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.
स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही......
राहुल गांधी आज वायनाडमधे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकीत करणारीच आहे. ते गांधी घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदासंघाबरोबरच केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. आजवर कधीच चर्चेत नसलेला हा मतदारसंघ राहुल यांनी निवडला. त्या मागची कारणं आणि त्याचं एकंदर राजकारण समजून घेणं इंटरेस्टिंग आहे.
राहुल गांधी आज वायनाडमधे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकीत करणारीच आहे. ते गांधी घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदासंघाबरोबरच केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. आजवर कधीच चर्चेत नसलेला हा मतदारसंघ राहुल यांनी निवडला. त्या मागची कारणं आणि त्याचं एकंदर राजकारण समजून घेणं इंटरेस्टिंग आहे......
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?.....
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय......
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?.....
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी.
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?.....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला माध्यमांनीही साथ दिली. तरीही ते २०१४सारख्या कॅम्पेनसारखं गाजलं नाही. त्याचं कारण कुठेतही चौकीदारीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीत दडलेलं असू शकतं. चौकीदारीच्या इतिहासाचा वर्तमानाच्या संदर्भातला आढावा घेणं मजेदार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला माध्यमांनीही साथ दिली. तरीही ते २०१४सारख्या कॅम्पेनसारखं गाजलं नाही. त्याचं कारण कुठेतही चौकीदारीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीत दडलेलं असू शकतं. चौकीदारीच्या इतिहासाचा वर्तमानाच्या संदर्भातला आढावा घेणं मजेदार आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?.....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट......
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही.
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही......
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय.
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय......
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल.
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल......
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......
लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान तीसेक दिवसांवर आलंय. तरी रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या शिडात हवा भरण्यासाठी शड्डू ठोकून उभे आहेत. कोण कुणावर मात करतंय ते येणारा काळच ठरवेल. ओपिनियन पोलवालेही अंदाज अपना अपना स्टाईलमधे आपले आकडे घेऊन समोर आलेत. वारं कोणत्या दिशेनं असेलं हे सांगायला हे पोल राजकीय पक्षांच्या दिमतीला आहेतच.
लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान तीसेक दिवसांवर आलंय. तरी रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या शिडात हवा भरण्यासाठी शड्डू ठोकून उभे आहेत. कोण कुणावर मात करतंय ते येणारा काळच ठरवेल. ओपिनियन पोलवालेही अंदाज अपना अपना स्टाईलमधे आपले आकडे घेऊन समोर आलेत. वारं कोणत्या दिशेनं असेलं हे सांगायला हे पोल राजकीय पक्षांच्या दिमतीला आहेतच......
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.....
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत.
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत......
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात.
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात......
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण......
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे......