logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....


Card image cap
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
दिशा खातू
२२ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे.


Card image cap
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
दिशा खातू
२२ ऑगस्ट २०१९

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे......


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......


Card image cap
भाषणांचा सुकाळ, भीषण दुष्काळ
ज्ञानेश महाराव
०२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?


Card image cap
भाषणांचा सुकाळ, भीषण दुष्काळ
ज्ञानेश महाराव
०२ एप्रिल २०१९

राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?.....