logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
कॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल?
अक्षय शारदा शरद
२३ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय.


Card image cap
कॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल?
अक्षय शारदा शरद
२३ नोव्हेंबर २०२२

इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय......


Card image cap
पावसाचे निसर्ग संकेत चकवा का देतायत?
डॉ. व्ही. एन. शिंदे
२० जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.


Card image cap
पावसाचे निसर्ग संकेत चकवा का देतायत?
डॉ. व्ही. एन. शिंदे
२० जून २०२२

साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही......


Card image cap
उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न
अक्षय शारदा शरद
२४ मार्च २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.


Card image cap
उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न
अक्षय शारदा शरद
२४ मार्च २०२२

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे......


Card image cap
बिनव्याजी कर्ज देणारी केरळची ट्री बँक योजना
अक्षय शारदा शरद
२२ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


Card image cap
बिनव्याजी कर्ज देणारी केरळची ट्री बँक योजना
अक्षय शारदा शरद
२२ फेब्रुवारी २०२२

हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे......


Card image cap
नैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय?
राजीव मुळ्ये
३० ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.


Card image cap
नैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय?
राजीव मुळ्ये
३० ऑक्टोबर २०२१

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......


Card image cap
इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक?
अभिजित घोरपडे
०५ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.


Card image cap
इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक?
अभिजित घोरपडे
०५ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......


Card image cap
मान्सून खरा की आभासी हे ओळखायचं कसं?
प्रा. किरणकुमार जोहरे
३१ मे २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे.


Card image cap
मान्सून खरा की आभासी हे ओळखायचं कसं?
प्रा. किरणकुमार जोहरे
३१ मे २०२१

अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे......


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......