१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे.
१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे......
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल......
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा.
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा......
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......