logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.


Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......


Card image cap
लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?
अक्षय शारदा शरद
२७ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय.


Card image cap
लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?
अक्षय शारदा शरद
२७ डिसेंबर २०२०

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय......


Card image cap
सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?
अक्षय निर्मळे
१५ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.


Card image cap
सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?
अक्षय निर्मळे
१५ सप्टेंबर २०२०

चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय......


Card image cap
पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं?
रेणुका कल्पना
०८ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.


Card image cap
पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं?
रेणुका कल्पना
०८ जुलै २०२०

गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......


Card image cap
अॅपबंदी भारतासाठी बुमरॅंग ठरेल का?
रेणुका कल्पना
०६ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही.


Card image cap
अॅपबंदी भारतासाठी बुमरॅंग ठरेल का?
रेणुका कल्पना
०६ जुलै २०२०

भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही......


Card image cap
विस्तारवादाचं युग संपलं, हा विकासवादाचा काळ आहेः नरेंद्र मोदी
टीम कोलाज
०४ जुलै २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.


Card image cap
विस्तारवादाचं युग संपलं, हा विकासवादाचा काळ आहेः नरेंद्र मोदी
टीम कोलाज
०४ जुलै २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......


Card image cap
भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!
सदानंद घायाळ
२८ जून २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.


Card image cap
भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!
सदानंद घायाळ
२८ जून २०२०

चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल......


Card image cap
चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?
पीयूष बबेले
२३ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.


Card image cap
चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?
पीयूष बबेले
२३ जून २०२०

भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......


Card image cap
पुलवामा हल्ला आणि चीनविरुद्धच्या झटपटीनंतर पंतप्रधानांची भाषा खूप बदललीय
रवीश कुमार
१८ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.


Card image cap
पुलवामा हल्ला आणि चीनविरुद्धच्या झटपटीनंतर पंतप्रधानांची भाषा खूप बदललीय
रवीश कुमार
१८ जून २०२०

भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......


Card image cap
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
रामचंद्र गुहा
०६ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.


Card image cap
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
रामचंद्र गुहा
०६ जून २०२०

‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......


Card image cap
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
रवीश कुमार
०९ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.


Card image cap
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
रवीश कुमार
०९ मे २०२०

कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही......


Card image cap
एका वायरसने जग कसं हादरवलं?
सदानंद घायाळ  
०७ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.


Card image cap
एका वायरसने जग कसं हादरवलं?
सदानंद घायाळ  
०७ फेब्रुवारी २०२०

सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......