गेली चार दशकं केरळमधे डाव्यांच्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्वातल्या यूडीएफ आघाडीकडे सत्तेच्या चाव्या राहिल्यात. २०१६ मधे पहिल्यांदा तिथं भाजपने एक जागा जिंकली. मतांची टक्केवारी वाढल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला. सीवोटरच्या सर्वेनुसार, केरळमधे पुन्हा एकदा एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर गेली चार दशकं दोन बाजूने झुकणारा ट्रेंड यावेळी मोडीत निघेल.
गेली चार दशकं केरळमधे डाव्यांच्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्वातल्या यूडीएफ आघाडीकडे सत्तेच्या चाव्या राहिल्यात. २०१६ मधे पहिल्यांदा तिथं भाजपने एक जागा जिंकली. मतांची टक्केवारी वाढल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला. सीवोटरच्या सर्वेनुसार, केरळमधे पुन्हा एकदा एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर गेली चार दशकं दोन बाजूने झुकणारा ट्रेंड यावेळी मोडीत निघेल. .....
१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय.
१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय......
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे.
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत......
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय......
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय......
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?.....
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत.
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत. .....
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय.
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय......
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?.....
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. .....
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय......
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं......
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय......
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?.....