logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय
रवीश कुमार
०१ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.


Card image cap
२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय
रवीश कुमार
०१ जानेवारी २०२१

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल......


Card image cap
लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?
अक्षय शारदा शरद
२७ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय.


Card image cap
लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?
अक्षय शारदा शरद
२७ डिसेंबर २०२०

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय......


Card image cap
आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!
सुरेश सावंत
२० डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?


Card image cap
आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!
सुरेश सावंत
२० डिसेंबर २०२०

चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?.....


Card image cap
आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर
श्रीधर तिळवे नाईक
१९ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?


Card image cap
आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर
श्रीधर तिळवे नाईक
१९ डिसेंबर २०२०

प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....


Card image cap
संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार
सीमा बीडकर
१८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबरला नव्या संसद भवनाचं भूमिपूजन केलंय. सुप्रीम कोर्टाने या भूमिपूजनाला परवानगी देताना सध्याच्या मंदीत प्रत्यक्ष बांधकामाला स्थगिती दिली आहे. काळाच्या गरजा लक्षात घेऊन बांधलेली ही नवी इमारत जुन्या संसद भवनापेक्षा खूप वेगळी आणि जास्त आकर्षक असेल, असा दावा सरकार करतंय. पण म्हणून आधुनिक भारताच्या जणघडणीची साक्षीदार असलेल्या जुन्या इमारतीचं महत्त्व कमी होणार नाही.


Card image cap
संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार
सीमा बीडकर
१८ डिसेंबर २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबरला नव्या संसद भवनाचं भूमिपूजन केलंय. सुप्रीम कोर्टाने या भूमिपूजनाला परवानगी देताना सध्याच्या मंदीत प्रत्यक्ष बांधकामाला स्थगिती दिली आहे. काळाच्या गरजा लक्षात घेऊन बांधलेली ही नवी इमारत जुन्या संसद भवनापेक्षा खूप वेगळी आणि जास्त आकर्षक असेल, असा दावा सरकार करतंय. पण म्हणून आधुनिक भारताच्या जणघडणीची साक्षीदार असलेल्या जुन्या इमारतीचं महत्त्व कमी होणार नाही. .....


Card image cap
सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?
अक्षय शारदा शरद
१२ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?


Card image cap
सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?
अक्षय शारदा शरद
१२ डिसेंबर २०२०

सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....


Card image cap
मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय
अक्षय शारदा शरद
०२ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

सॅनिटरी प्रॉडक्ट महिलांचा अधिकार बनावा यासाठी स्कॉटलँडमधे चळवळ उभी राहिली. संसदेत त्यासाठी कायदा करून घेण्यात आला. आता स्कॉटलँडमधे सगळीकडे सॅनिटरी प्रॉडक्ट मोफत मिळतील. मेडिकलमधे रांगा लावण्याची गरज उरली नाहीय. आपल्याकडे मात्र मासिक पाळी हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. इथल्या चर्चा काही सिलेक्टिव मुद्यांभोवती फिरतात. अशावेळी आपण स्कॉटलँडचा आदर्श घ्यायला हवा.


Card image cap
मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय
अक्षय शारदा शरद
०२ डिसेंबर २०२०

सॅनिटरी प्रॉडक्ट महिलांचा अधिकार बनावा यासाठी स्कॉटलँडमधे चळवळ उभी राहिली. संसदेत त्यासाठी कायदा करून घेण्यात आला. आता स्कॉटलँडमधे सगळीकडे सॅनिटरी प्रॉडक्ट मोफत मिळतील. मेडिकलमधे रांगा लावण्याची गरज उरली नाहीय. आपल्याकडे मात्र मासिक पाळी हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. इथल्या चर्चा काही सिलेक्टिव मुद्यांभोवती फिरतात. अशावेळी आपण स्कॉटलँडचा आदर्श घ्यायला हवा......


Card image cap
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
रेणुका कल्पना
१३ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय.


Card image cap
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
रेणुका कल्पना
१३ सप्टेंबर २०२०

भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय......


Card image cap
केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू
अक्षय शारदा शरद
०९ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

केरळचे शंकराचार्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं रविवारी निधन झालं. ४० वर्षांपूर्वी केरळ सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. मुद्दा केवळ जमिनीचा होता. पण त्यांच्या एका केसनं घटनात्मक चौकटीसमोरचे अनेक मुद्दे चर्चेत आणले. बहुमताच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण करू शकतो हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम दूर करणारी ही केस होती.


Card image cap
केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू
अक्षय शारदा शरद
०९ सप्टेंबर २०२०

केरळचे शंकराचार्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं रविवारी निधन झालं. ४० वर्षांपूर्वी केरळ सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. मुद्दा केवळ जमिनीचा होता. पण त्यांच्या एका केसनं घटनात्मक चौकटीसमोरचे अनेक मुद्दे चर्चेत आणले. बहुमताच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण करू शकतो हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम दूर करणारी ही केस होती. .....


Card image cap
ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?
ईशा देवकर
०३ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात.


Card image cap
ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?
ईशा देवकर
०३ जुलै २०२०

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात......


Card image cap
अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ
प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन 
३१ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.


Card image cap
अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ
प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन 
३१ मे २०२०

राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......


Card image cap
आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ
ज्ञानेश महाराव
२७ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.


Card image cap
आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ
ज्ञानेश महाराव
२७ एप्रिल २०२०

कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......


Card image cap
खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?
हरी नरके
२० मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?
हरी नरके
२० मार्च २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
मनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक
अंकुश कदम
१५ मार्च २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय.


Card image cap
मनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक
अंकुश कदम
१५ मार्च २०२०

भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय......


Card image cap
१३ फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस का साजरा करतात?
धनश्री ओतारी
१३ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?


Card image cap
१३ फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस का साजरा करतात?
धनश्री ओतारी
१३ फेब्रुवारी २०२०

आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?.....


Card image cap
हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका
अजय ब्रह्मात्मज
२७ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.


Card image cap
हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका
अजय ब्रह्मात्मज
२७ जानेवारी २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......


Card image cap
भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
अभिजीत जाधव
२५ जानेवारी २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

भारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट.


Card image cap
भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
अभिजीत जाधव
२५ जानेवारी २०२०

भारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट......


Card image cap
संसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?
सदानंद घायाळ
१६ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय.


Card image cap
संसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?
सदानंद घायाळ
१६ जानेवारी २०२०

ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय......


Card image cap
गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय
मोतीराम पौळ
१५ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.


Card image cap
गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय
मोतीराम पौळ
१५ जानेवारी २०२०

'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......


Card image cap
बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!
अनुराधा पाटील
१२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.


Card image cap
बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!
अनुराधा पाटील
१२ जानेवारी २०२०

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं......


Card image cap
टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?
संजीव पाध्ये
११ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत.


Card image cap
टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?
संजीव पाध्ये
११ जानेवारी २०२०

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत......


Card image cap
साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 
सुहास सरदेशमुख
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. 


Card image cap
साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 
सुहास सरदेशमुख
१० जानेवारी २०२०

`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....


Card image cap
संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : १४ मिनिटं

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं.


Card image cap
संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
१० जानेवारी २०२०

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं......


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......


Card image cap
दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
गुरूप्रसाद जाधव
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.


Card image cap
दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
गुरूप्रसाद जाधव
१० जानेवारी २०२०

जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत......


Card image cap
तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?
सदानंद घायाळ
०४ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय.


Card image cap
तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?
सदानंद घायाळ
०४ नोव्हेंबर २०१९

विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय......


Card image cap
सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा
सिद्धेश सावंत
२२ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.


Card image cap
सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा
सिद्धेश सावंत
२२ ऑक्टोबर २०१९

इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....


Card image cap
सुभाषचंद्र बोस, भगतसिंग हे हिंदुत्ववादी होते का?
रामचंद्र गुहा
१० ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.


Card image cap
सुभाषचंद्र बोस, भगतसिंग हे हिंदुत्ववादी होते का?
रामचंद्र गुहा
१० ऑक्टोबर २०१९

ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते......


Card image cap
प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
रेणुका कल्पना  
३० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे.


Card image cap
प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
रेणुका कल्पना  
३० सप्टेंबर २०१९

येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे......


Card image cap
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
कपिल पाटील
२८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.


Card image cap
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
कपिल पाटील
२८ सप्टेंबर २०१९

उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......


Card image cap
आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद
मृणाल पांडे (अनुवादः रेणुका कल्पना)
२१ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही.


Card image cap
आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद
मृणाल पांडे (अनुवादः रेणुका कल्पना)
२१ सप्टेंबर २०१९

गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही......


Card image cap
संसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील
अक्षय शारदा शरद
२८ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.


Card image cap
संसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील
अक्षय शारदा शरद
२८ ऑगस्ट २०१९

वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......


Card image cap
कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
संजीव पाध्ये  
२८ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात.


Card image cap
कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
संजीव पाध्ये  
२८ ऑगस्ट २०१९

अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात......


Card image cap
उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?
सदानंद घायाळ
२४ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय.


Card image cap
उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?
सदानंद घायाळ
२४ ऑगस्ट २०१९

गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय......


Card image cap
टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे
अक्षय शारदा शरद
१४ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.


Card image cap
टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे
अक्षय शारदा शरद
१४ ऑगस्ट २०१९

क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....


Card image cap
माहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय?
अक्षय शारदा शरद
२४ जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय.


Card image cap
माहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय?
अक्षय शारदा शरद
२४ जुलै २०१९

मोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय......


Card image cap
विराट असा कसा तू वेगळा वेगळा
अनिरुद्ध संकपाळ
१५ जून २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय.


Card image cap
विराट असा कसा तू वेगळा वेगळा
अनिरुद्ध संकपाळ
१५ जून २०१९

भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय......


Card image cap
हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं
टीम कोलाज 
१० जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. 


Card image cap
हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं
टीम कोलाज 
१० जून २०१९

गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....


Card image cap
आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल
सुभाष वारे
१० एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.


Card image cap
आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल
सुभाष वारे
१० एप्रिल २०१९

१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी......


Card image cap
महाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे छोटं चरित्र वाचायलाच हवं
डॉ. राजेंद्र मगर
०७ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय.


Card image cap
महाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे छोटं चरित्र वाचायलाच हवं
डॉ. राजेंद्र मगर
०७ एप्रिल २०१९

सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय......


Card image cap
मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
शशी थरुर (अनुवाद- प्रतिक पुरी)
०५ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.


Card image cap
मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
शशी थरुर (अनुवाद- प्रतिक पुरी)
०५ एप्रिल २०१९

स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही......


Card image cap
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं?
अभयकुमार दुबे
१८ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल.


Card image cap
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं?
अभयकुमार दुबे
१८ मार्च २०१९

गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल......


Card image cap
सेल्फी विथ कुंभः स्वच्छाग्रही मिशनचा ग्राऊंड रिपोर्ट सांगणारी पुजा
शर्मिष्ठा भोसले
२५ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!


Card image cap
सेल्फी विथ कुंभः स्वच्छाग्रही मिशनचा ग्राऊंड रिपोर्ट सांगणारी पुजा
शर्मिष्ठा भोसले
२५ जानेवारी २०१९

कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....


Card image cap
नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
अंकुश कदम
१० जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.


Card image cap
नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
अंकुश कदम
१० जानेवारी २०१९

जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. 


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....


Card image cap
साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस
विनोद शिरसाठ
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.


Card image cap
साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस
विनोद शिरसाठ
०७ जानेवारी २०१९

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......


Card image cap
मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच
सुनील इंदुवामन ठाकरे
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.


Card image cap
मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच
सुनील इंदुवामन ठाकरे
०७ जानेवारी २०१९

भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत......


Card image cap
लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?
सदानंद घायाळ
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.


Card image cap
लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?
सदानंद घायाळ
०७ जानेवारी २०१९

सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......


Card image cap
टॉयलेटच्या प्रेमकथेची होऊ शकते शोकांतिका
हर्षदा परब
२० नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली.


Card image cap
टॉयलेटच्या प्रेमकथेची होऊ शकते शोकांतिका
हर्षदा परब
२० नोव्हेंबर २०१८

स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली......


Card image cap
‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’
डॉ. तारा भवाळकर
०२ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध.


Card image cap
‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’
डॉ. तारा भवाळकर
०२ नोव्हेंबर २०१८

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध......


Card image cap
बाई समलिंगी असते तेव्हा...
टीम कोलाज
१८ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा... 


Card image cap
बाई समलिंगी असते तेव्हा...
टीम कोलाज
१८ ऑक्टोबर २०१८

नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा... .....


Card image cap
भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?
संपत देसाई
१८ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.


Card image cap
भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?
संपत देसाई
१८ ऑक्टोबर २०१८

कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......