७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल......