'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय.
'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय......
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय.
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय......
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं.
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं......
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट.
कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट......
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य......
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......
भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय......
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे......
२००९ला आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ला भारतीयांनी तुफान प्रतिसाद दिला होता. नुकत्याच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इंग्लिशसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या सिनेमाची भारतातली कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर आलीय. भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाचा हा एक कळसच म्हणावा लागेल.
२००९ला आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ला भारतीयांनी तुफान प्रतिसाद दिला होता. नुकत्याच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इंग्लिशसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या सिनेमाची भारतातली कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर आलीय. भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाचा हा एक कळसच म्हणावा लागेल......
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत......
नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुकताच त्यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रम रचला.
नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुकताच त्यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रम रचला......
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय.
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय......
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय......
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही......
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय.
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय......
सप्टेंबरच्या शेवटी प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नमचा ‘पोन्नियीन सेल्वन’ रिलीज होतोय. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणी रत्नम चोळ साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. ए. आर. रेहमानचं संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘पोन्नियीन सेल्वन’ बघण्यामागचं विशेष कारण ठरणार आहे.
सप्टेंबरच्या शेवटी प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नमचा ‘पोन्नियीन सेल्वन’ रिलीज होतोय. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणी रत्नम चोळ साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. ए. आर. रेहमानचं संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘पोन्नियीन सेल्वन’ बघण्यामागचं विशेष कारण ठरणार आहे......
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं......
गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय.
गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय......
काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?
काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?.....
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय......
आर. माधवन म्हणजेच मॅडी हा पहिलाच असा अभिनेता होता ज्याला पदार्पणातच प्रख्यात सिनेदिग्दर्शक मणी रत्नमच्या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याने हे अग्निदिव्य यशस्वीपणे पारही पाडलं होतं. मणी रत्नमने या रत्नाची पारख एकदम अचूक केलीय हेच मॅडी वर्षानुवर्षे त्याच्या अभिनयातून दाखवत राहतो.
आर. माधवन म्हणजेच मॅडी हा पहिलाच असा अभिनेता होता ज्याला पदार्पणातच प्रख्यात सिनेदिग्दर्शक मणी रत्नमच्या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याने हे अग्निदिव्य यशस्वीपणे पारही पाडलं होतं. मणी रत्नमने या रत्नाची पारख एकदम अचूक केलीय हेच मॅडी वर्षानुवर्षे त्याच्या अभिनयातून दाखवत राहतो......
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......
आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली.
आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली......
सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत.
सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत......
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं......
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख......
गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.
गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय......
इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे.
इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे......
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख......
विवेक अग्नीहोत्री यांचा 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा काश्मिरी पंडितांना १९९०ला भोगाव्या लागलेल्या अत्याचाराचं, हिंसेचं वर्णन करणारा आहे. पण अत्याचारग्रस्त पंडितांसाठी आपण काय करू शकतो, हा विषय सिनेमापेक्षाही महत्वाचा आहे. या सिनेमावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
विवेक अग्नीहोत्री यांचा 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा काश्मिरी पंडितांना १९९०ला भोगाव्या लागलेल्या अत्याचाराचं, हिंसेचं वर्णन करणारा आहे. पण अत्याचारग्रस्त पंडितांसाठी आपण काय करू शकतो, हा विषय सिनेमापेक्षाही महत्वाचा आहे. या सिनेमावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे.
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे......
सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण, सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढल्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत. ‘झुंड’मुळं हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय.
सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण, सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढल्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत. ‘झुंड’मुळं हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय......
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय......
'द फेम गेम' या वेब सिरीजमधून माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केलंय. सेकंड इनिंगमधे माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यासाठी 'द माधुरी दीक्षित'ला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. 'रिबूट' करून स्वतःला 'अपडेट' ठेवावं लागतं. माधुरी दीक्षित हे कसं करेल यावर तिचं पुढचं यश अवलंबून राहील.
'द फेम गेम' या वेब सिरीजमधून माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केलंय. सेकंड इनिंगमधे माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यासाठी 'द माधुरी दीक्षित'ला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. 'रिबूट' करून स्वतःला 'अपडेट' ठेवावं लागतं. माधुरी दीक्षित हे कसं करेल यावर तिचं पुढचं यश अवलंबून राहील......
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!.....
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट......
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा......
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय.
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय......
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी.
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी......
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय.
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय......
निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला.
निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला......
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात.
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात......
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय.
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय......
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत......
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरलीय.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरलीय......
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे.
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे......
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत.
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत......
केंद्र सरकारने १९५२ च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचवणारं एक विधेयक आणलंय. एखाद्या सिनेमाला परवानगी देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असते. पण नव्या तरतुदींमुळे या निर्णयात थेट हस्तक्षेप करायचा अधिकार केंद्राला मिळेल. सेन्सॉर बोर्डाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठीचं ट्रिब्युनल दिग्दर्शकांसाठी आशेचा किरण होतं. सरकारने ते आधीच रद्द केलंय. त्यामुळे सिने क्षेत्रात अस्वस्थता पसरलीय.
केंद्र सरकारने १९५२ च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचवणारं एक विधेयक आणलंय. एखाद्या सिनेमाला परवानगी देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असते. पण नव्या तरतुदींमुळे या निर्णयात थेट हस्तक्षेप करायचा अधिकार केंद्राला मिळेल. सेन्सॉर बोर्डाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठीचं ट्रिब्युनल दिग्दर्शकांसाठी आशेचा किरण होतं. सरकारने ते आधीच रद्द केलंय. त्यामुळे सिने क्षेत्रात अस्वस्थता पसरलीय. .....
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत. महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही.
'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत. महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही......
दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.
दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही......
‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. सिनेमात अतिशय मोजके संवाद आहेत. तसा यात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कारही आहे. किशोर कदम आणि सुमित्रा भावे यांनी प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा याच्यासोबतच मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिलीय. दिठीबद्दलची प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. सिनेमात अतिशय मोजके संवाद आहेत. तसा यात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कारही आहे. किशोर कदम आणि सुमित्रा भावे यांनी प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा याच्यासोबतच मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिलीय. दिठीबद्दलची प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं.
कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं......
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत.
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत......
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे......
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं......
२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते.
२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते......
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही......
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय.
बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय......
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात......
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन.
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन......
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!.....
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश......
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं.
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं......
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे......
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं......
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश.
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश......
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत......
ब्रुस लीला जाऊन आज ४६ वर्ष झाली. पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही. उणीपुरी ३२ वर्ष जगलेले ली अपघातानेच मार्शल आर्टमधे आले. आर्मीत संधी नाकारल्याने मार्शल आर्टमधे आलेला हा माणूस आता दंतकथा झालाय. आपल्या साध्यासोप्प्या फिलॉसॉफीने त्यांनी जगाला भूरळ घातलीय.
ब्रुस लीला जाऊन आज ४६ वर्ष झाली. पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही. उणीपुरी ३२ वर्ष जगलेले ली अपघातानेच मार्शल आर्टमधे आले. आर्मीत संधी नाकारल्याने मार्शल आर्टमधे आलेला हा माणूस आता दंतकथा झालाय. आपल्या साध्यासोप्प्या फिलॉसॉफीने त्यांनी जगाला भूरळ घातलीय......
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते.
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते......
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे......
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?.....
नाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी.
नाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी. .....
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला मन फकीरा नावाचा सिनेमा आला आणि गेलाही. पण त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मृण्मयी यांनी केलेला फेसबूक वीडियो सोशल मीडियावर अजूनही चालतोय. तो चालतोय आणि गाजतोय तो वीडियोसाठी नाही, तर त्याच्यावरच्या धमाल कमेंटसाठी. या कमेंटमधून मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही खूप शिकता येईल.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला मन फकीरा नावाचा सिनेमा आला आणि गेलाही. पण त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मृण्मयी यांनी केलेला फेसबूक वीडियो सोशल मीडियावर अजूनही चालतोय. तो चालतोय आणि गाजतोय तो वीडियोसाठी नाही, तर त्याच्यावरच्या धमाल कमेंटसाठी. या कमेंटमधून मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही खूप शिकता येईल......
‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत.
‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत......
युट्यूबवर टॉप ट्रेंडमधे असणाऱ्या काजोलच्या ‘देवी’ या शॉर्टफिल्मचं सध्या सर्वत्र कौतूक होतंय. पण त्यासोबतच अनेक स्वयंघोषित समीक्षक या फिल्मचा रिव्यू लिहायच्या नादात तिचे स्पॉईलर्सही देतायत. आपण ही शॉर्टफिल्म बघून त्या कथानकाच्या उलगडणाऱ्या पदरासोबत आपल्या संवेदना जागं होण्याचा अनुभव स्वतः घ्यायला हवा.
युट्यूबवर टॉप ट्रेंडमधे असणाऱ्या काजोलच्या ‘देवी’ या शॉर्टफिल्मचं सध्या सर्वत्र कौतूक होतंय. पण त्यासोबतच अनेक स्वयंघोषित समीक्षक या फिल्मचा रिव्यू लिहायच्या नादात तिचे स्पॉईलर्सही देतायत. आपण ही शॉर्टफिल्म बघून त्या कथानकाच्या उलगडणाऱ्या पदरासोबत आपल्या संवेदना जागं होण्याचा अनुभव स्वतः घ्यायला हवा......
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे.
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे. .....
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे......
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी.
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी......
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल......
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली......
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला.
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला......
राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.
राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको......
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण.....
काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही.
काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही......
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं......
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय.
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय......
आज जगाला भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉण्डच्या जन्माचा दिवस. म्हणजेच ५७ वर्षांपूर्वी पहिला बॉण्डपट जगासमोर आला. भारतातही बॉण्डपटाच्या धर्तीवर सिनेमे बनवायचे प्रयत्न झालेत. आता बॉण्डला निवृत्तीचे वेध लागलेत. बॉण्डपटाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
आज जगाला भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉण्डच्या जन्माचा दिवस. म्हणजेच ५७ वर्षांपूर्वी पहिला बॉण्डपट जगासमोर आला. भारतातही बॉण्डपटाच्या धर्तीवर सिनेमे बनवायचे प्रयत्न झालेत. आता बॉण्डला निवृत्तीचे वेध लागलेत. बॉण्डपटाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी.....
सध्या मध्य प्रदेशातलं हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरुन हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.
सध्या मध्य प्रदेशातलं हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरुन हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात......
स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो.
स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो......
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय.
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय......
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत.
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत. .....
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश.
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश......
जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू.
जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू......
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय.
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय. .....
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?.....
आज शनिवार १० ऑगस्ट. आजच्याच दिवशी १९६२ ला स्पायडर मॅनची गोष्ट पहिल्यांदा प्रकाशित झाली. नंतर ती कॉमिकच्या रुपाने बाजारात आलं. आणि लोकप्रिय झाली. आजही ती गोष्ट लोकप्रिय आहे. स्पायडर मॅन बराक ओबामांपासून सगळ्यांच्याच मनातला तो सुपर हिरो आहे.
आज शनिवार १० ऑगस्ट. आजच्याच दिवशी १९६२ ला स्पायडर मॅनची गोष्ट पहिल्यांदा प्रकाशित झाली. नंतर ती कॉमिकच्या रुपाने बाजारात आलं. आणि लोकप्रिय झाली. आजही ती गोष्ट लोकप्रिय आहे. स्पायडर मॅन बराक ओबामांपासून सगळ्यांच्याच मनातला तो सुपर हिरो आहे......
बूक माय शो अर्थात बीएमएस. आपल्या देशातली सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन तिकिटिंग वेबसाईट. २० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९९९ मधे ही कंपनी सुरू झाली. सुरवातीला फक्त ५-६ सिनेमाची तिकिटं विकली गेली. आणि आता महिन्याला ५-५ कोटी तिकिटं विकली जातायत. म्हणूनच तर या क्षेत्रातली ही मोनोपोली कंपनी ठरलीय.
बूक माय शो अर्थात बीएमएस. आपल्या देशातली सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन तिकिटिंग वेबसाईट. २० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९९९ मधे ही कंपनी सुरू झाली. सुरवातीला फक्त ५-६ सिनेमाची तिकिटं विकली गेली. आणि आता महिन्याला ५-५ कोटी तिकिटं विकली जातायत. म्हणूनच तर या क्षेत्रातली ही मोनोपोली कंपनी ठरलीय......
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी.
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी......
सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद.
सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद......
लेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख.
लेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख......
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....
आज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे?
आज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे?.....
आपल्याला अँजेलिना जोली खूप आवडते. आपण तिला सोशल मीडियावर फॉलोसुद्धा करतो. तिचे बरेच सुपर हिट सिनेमे पाहिलेत. तिच्या सौंदर्यावर फक्त पुरुषच नाही महिलाही तेवढ्याच फिदा आहेत. ९० चं दशक गाजवलेली ही अॅक्ट्रेस आजही तेवढीच फेमस आहे. पण एवढंच नाही, ती एक मानवतावादी कार्यकर्ताही आहे.
आपल्याला अँजेलिना जोली खूप आवडते. आपण तिला सोशल मीडियावर फॉलोसुद्धा करतो. तिचे बरेच सुपर हिट सिनेमे पाहिलेत. तिच्या सौंदर्यावर फक्त पुरुषच नाही महिलाही तेवढ्याच फिदा आहेत. ९० चं दशक गाजवलेली ही अॅक्ट्रेस आजही तेवढीच फेमस आहे. पण एवढंच नाही, ती एक मानवतावादी कार्यकर्ताही आहे......
आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत.
आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत......
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश.
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश......
आज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय.
आज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय......
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स.
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय?
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय? .....
फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा.
फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा......
फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?
फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?.....
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद......
क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा लुका छुपी हा हिंदी सिनेमा सध्या देशभर गाजतोय. त्याचा डायरेक्टर आहे लक्ष्मण उतेकर. रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या लक्ष्मणचा स्ट्रगल स्पॉटबॉयपासून बॉलीवूडमधला आघाडीचा सिनेमॅटोग्राफर बनण्यापर्यंतचा आहे. त्याच्याविषयी आणि त्याच्या सिनेमाविषयी त्याचा मनमोकळा इंटरव्यू.
क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा लुका छुपी हा हिंदी सिनेमा सध्या देशभर गाजतोय. त्याचा डायरेक्टर आहे लक्ष्मण उतेकर. रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या लक्ष्मणचा स्ट्रगल स्पॉटबॉयपासून बॉलीवूडमधला आघाडीचा सिनेमॅटोग्राफर बनण्यापर्यंतचा आहे. त्याच्याविषयी आणि त्याच्या सिनेमाविषयी त्याचा मनमोकळा इंटरव्यू......
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं......
हिंदीतल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. मराठी पोरापोरींच्या वॉलवर सेक्रेड गेम्सच्या कौतु