लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन.
लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन......
लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग.
लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग......
या कठीण काळात छोट्या लोकशाहीवादी प्रक्रिया घडतायत. नव्याने आकारास येत आहेत. कदाचित यातल्या अनेक गोष्टींमधे लोकशाही विषयक जागृतींची कमतरता असेल. पण याकडे आपण लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास, सराव म्हणून पाहिलं पाहिजे. किमान असे लोक लोकशाहीकरणाचा गृहपाठ तरी करतायत. रवीश कुमार यांच्या पानसरे स्मृती दिनाच्या भाषणाचा हा तिसरा भाग.
या कठीण काळात छोट्या लोकशाहीवादी प्रक्रिया घडतायत. नव्याने आकारास येत आहेत. कदाचित यातल्या अनेक गोष्टींमधे लोकशाही विषयक जागृतींची कमतरता असेल. पण याकडे आपण लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास, सराव म्हणून पाहिलं पाहिजे. किमान असे लोक लोकशाहीकरणाचा गृहपाठ तरी करतायत. रवीश कुमार यांच्या पानसरे स्मृती दिनाच्या भाषणाचा हा तिसरा भाग......
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं.
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं......
बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय.
बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय......
ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय.
ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय......
आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याला हाताळायचे काही मार्ग असतात. कोणत्याही लोकशाही देशात आंदोलन करणं हा लोकांचा मूलभूत अधिकार मानण्यात आलाय. प्रत्येकाला आपलं विरोधी मत मांडण्याचा, निदर्शनं आंदोलन करायचा अधिकार लोकशाही संविधान देतं. तिथं सरकारकडून चर्चा, संवाद महत्वाचा ठरतो. जमाव नियंत्रणात येत नसेल तर पोलिसिंग पद्धत वापरली जाते. पण हा शेवटचा पर्याय असतो.
आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याला हाताळायचे काही मार्ग असतात. कोणत्याही लोकशाही देशात आंदोलन करणं हा लोकांचा मूलभूत अधिकार मानण्यात आलाय. प्रत्येकाला आपलं विरोधी मत मांडण्याचा, निदर्शनं आंदोलन करायचा अधिकार लोकशाही संविधान देतं. तिथं सरकारकडून चर्चा, संवाद महत्वाचा ठरतो. जमाव नियंत्रणात येत नसेल तर पोलिसिंग पद्धत वापरली जाते. पण हा शेवटचा पर्याय असतो......
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय......
२६ जानेवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं. झालेल्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातंय. सरकारवरही टीका होतेय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. झालेल्या घटनेवर आपली भूमिका मांडणारा एक वीडियो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय. त्यांच्या या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन.
२६ जानेवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं. झालेल्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातंय. सरकारवरही टीका होतेय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. झालेल्या घटनेवर आपली भूमिका मांडणारा एक वीडियो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय. त्यांच्या या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन......
कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय.
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?.....
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही......
आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण.
आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण......
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......
शेतकऱ्यांनी अंबानी, अदानी यांच्या विरोधात आंदोलन करून मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या प्रभावाखाली असलेला मीडिया आता अधिक आक्रमक होईल. या गोदी मीडिया बरोबरही संघर्ष करावा लागेल. शेतकऱ्यांनाही मीडिया शिवायच्या आंदोलनाची सवय लावावी लागेल. मीडिया कॉर्पोरेटचं आहे. शेतकऱ्यांचं नाही. गोदी मीडियासाठी शेतकरी दहशतवादी, खलिस्तानी आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूनं कचाट्यात सापडलेत. गोष्ट केवळ कायद्याची नाहीय तर अस्तित्वाची आहे.
शेतकऱ्यांनी अंबानी, अदानी यांच्या विरोधात आंदोलन करून मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या प्रभावाखाली असलेला मीडिया आता अधिक आक्रमक होईल. या गोदी मीडिया बरोबरही संघर्ष करावा लागेल. शेतकऱ्यांनाही मीडिया शिवायच्या आंदोलनाची सवय लावावी लागेल. मीडिया कॉर्पोरेटचं आहे. शेतकऱ्यांचं नाही. गोदी मीडियासाठी शेतकरी दहशतवादी, खलिस्तानी आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूनं कचाट्यात सापडलेत. गोष्ट केवळ कायद्याची नाहीय तर अस्तित्वाची आहे......
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच.
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच......
सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत.
सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात......
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
रिजर्व बँकेनं २० सप्टेंबरला खाजगी बँकांसाठी आपल्या इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या शिफारशी जाहीर केल्या. कॉर्पोरेट घराण्यांना बँकेचं लायसन देण्याच्या शिफारशीमुळे वाद निर्माण झालाय. शिफारस प्रत्यक्षात यायची तर बँकिंग कायद्यात बदल करावा लागेल. बँकांच्या चाव्या थेट कॉर्पोरेट कंपन्या पर्यायाने बड्या उद्योगपतींच्या हातात येतील. रिजर्व बँकेचे माजी गवर्नर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन आणि माजी डेप्युटी गवर्नर विरल आचार्य यांनी ही शिफारस म्हणजे 'बॅड आयडिया' असल्याचं म्हटलंय.
रिजर्व बँकेनं २० सप्टेंबरला खाजगी बँकांसाठी आपल्या इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या शिफारशी जाहीर केल्या. कॉर्पोरेट घराण्यांना बँकेचं लायसन देण्याच्या शिफारशीमुळे वाद निर्माण झालाय. शिफारस प्रत्यक्षात यायची तर बँकिंग कायद्यात बदल करावा लागेल. बँकांच्या चाव्या थेट कॉर्पोरेट कंपन्या पर्यायाने बड्या उद्योगपतींच्या हातात येतील. रिजर्व बँकेचे माजी गवर्नर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन आणि माजी डेप्युटी गवर्नर विरल आचार्य यांनी ही शिफारस म्हणजे 'बॅड आयडिया' असल्याचं म्हटलंय......
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं......
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे......
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय.
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय. .....
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे......
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांना पहिल्यांदाच शिवार आणि त्यावरचं आभाळ मोकळं करून मिळालं आहे. या नव्या रचनेत शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था सुखी होणार असेल, तर त्यात पाय अडकवायचे अयशस्वी प्रयत्न कोणी करणं हा बळीराजाचा घात होईल. शेती कायद्याची ही बाजू सांगत आहेत भाजपचे पदाधिकारी आणि शेतीचे अभ्यासक सुनील माने.
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांना पहिल्यांदाच शिवार आणि त्यावरचं आभाळ मोकळं करून मिळालं आहे. या नव्या रचनेत शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था सुखी होणार असेल, तर त्यात पाय अडकवायचे अयशस्वी प्रयत्न कोणी करणं हा बळीराजाचा घात होईल. शेती कायद्याची ही बाजू सांगत आहेत भाजपचे पदाधिकारी आणि शेतीचे अभ्यासक सुनील माने......
मोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय.
मोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय......
शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही.
शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही......
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत......
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!.....
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?.....
आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.
आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही......
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल.
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल......
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत.
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत......
केंद्र सरकार आपल्या मालकीच्या सरकारी कंपन्यांमधला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाचीही मंजुरी मिळालीय. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीवर रॅमन मॅगसेसे विजेते, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद.
केंद्र सरकार आपल्या मालकीच्या सरकारी कंपन्यांमधला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाचीही मंजुरी मिळालीय. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीवर रॅमन मॅगसेसे विजेते, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!.....
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय.
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
दिल्लीत घरी आयसोलेशनमधे राहणाऱ्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यात ऑक्सिमीटर या मशीनने सुरक्षा कवचासारखं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. हे ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं ऑक्सीजनचं प्रमाण मोजणारं एक यंत्र आहे. चीनवरून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची मागणी कोरोनाच्या काळात भलतीच वाढल्याचं समोर आलंय.
दिल्लीत घरी आयसोलेशनमधे राहणाऱ्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यात ऑक्सिमीटर या मशीनने सुरक्षा कवचासारखं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. हे ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं ऑक्सीजनचं प्रमाण मोजणारं एक यंत्र आहे. चीनवरून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची मागणी कोरोनाच्या काळात भलतीच वाढल्याचं समोर आलंय......
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सात महिने उलटून गेले. तरीही सरकार पडणार असल्याची कुजबूज अजुनही चालूच आहे. आता कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्र राज्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. दुसरीकडे भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष सत्तेसाठी टपून बसलाय. कोरोना किती दिवस राहील आणि कधी जाईल याचा अंदाज बांधणं जसं कठिण आहे, तसं हे सरकार पाच वर्षे टिकेल की कोसळेल हे सांगणंही अवघड आहे. कारण दोन्ही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या आहेत.
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सात महिने उलटून गेले. तरीही सरकार पडणार असल्याची कुजबूज अजुनही चालूच आहे. आता कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्र राज्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. दुसरीकडे भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष सत्तेसाठी टपून बसलाय. कोरोना किती दिवस राहील आणि कधी जाईल याचा अंदाज बांधणं जसं कठिण आहे, तसं हे सरकार पाच वर्षे टिकेल की कोसळेल हे सांगणंही अवघड आहे. कारण दोन्ही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या आहेत......
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी.
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी......
लॉकडाऊन असताना दुकान उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी मारहाण केली आणि तमिळनाडूतल्या बाप लेकाचा पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर मृत्यू झाला. देशात रोज पाच जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू होतो. खरंतर, पोलिस कोठडीतल्या आरोपीला कशी वागणूक द्यायला हवी याचे आदेश कोर्टानं दिलेत. तरीही या प्रकरणापेक्षा लॉकडाऊनमधे जगन्नाथाच्या मंदिराचं काय करायचं हा प्रश्न कोर्टाला जास्त महत्त्वाचा वाटतो.
लॉकडाऊन असताना दुकान उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी मारहाण केली आणि तमिळनाडूतल्या बाप लेकाचा पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर मृत्यू झाला. देशात रोज पाच जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू होतो. खरंतर, पोलिस कोठडीतल्या आरोपीला कशी वागणूक द्यायला हवी याचे आदेश कोर्टानं दिलेत. तरीही या प्रकरणापेक्षा लॉकडाऊनमधे जगन्नाथाच्या मंदिराचं काय करायचं हा प्रश्न कोर्टाला जास्त महत्त्वाचा वाटतो......
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट.
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट......
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी.
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी......
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी......
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे......
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय......
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय.
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय......
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?.....
संविधानातली मूल्यं समाजात रूजवणं हा आपल्या देशात गुन्हा ठरणार असेल तर आपली लोकशाही आणि आपण नक्कीच कडेलोटावर उभं आहोत! अशाच प्रकारे देशातल्या प्रतिभाशाली विचारवंतांची मुस्कटदाबी होणार असेल तर जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेण्याचा अधिकारही आपण गमावून बसूत.
संविधानातली मूल्यं समाजात रूजवणं हा आपल्या देशात गुन्हा ठरणार असेल तर आपली लोकशाही आणि आपण नक्कीच कडेलोटावर उभं आहोत! अशाच प्रकारे देशातल्या प्रतिभाशाली विचारवंतांची मुस्कटदाबी होणार असेल तर जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेण्याचा अधिकारही आपण गमावून बसूत......
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते.
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते......
आजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे.
आजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे. .....
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती......
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी.
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी......
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही.
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही......
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं.
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं......
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता......
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात......
झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का?
झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का? .....
बजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही?
बजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही?.....
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात.
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात. .....
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची घोषणी केलीय. गेल्यावर्षीची बजेट स्पीचमधे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तशी घोषणाही केलीय. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावलाय. हा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जाताहेत. पण काहीकेल्या मंदी हटताना दिसत नाही. खरंच आता मोदी सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं?
केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची घोषणी केलीय. गेल्यावर्षीची बजेट स्पीचमधे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तशी घोषणाही केलीय. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावलाय. हा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जाताहेत. पण काहीकेल्या मंदी हटताना दिसत नाही. खरंच आता मोदी सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं?.....
देशातल्या दूरसंचार कंपन्या सरकारी नियमांच्या कचाट्यात सापडल्यात. यावरून सरकार आणि कंपन्यात जोरात वाद सुरू आहे. या वादात सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करत दूरसंचार कंपन्यांना कायद्याच्या भाषेत सुनावलंय. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना सरकारकडे कोट्यवधीची थकबाकी जमा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे आपल्या मोबाईलचं बिल वाढण्याचा धोका निर्माण झालाय.
देशातल्या दूरसंचार कंपन्या सरकारी नियमांच्या कचाट्यात सापडल्यात. यावरून सरकार आणि कंपन्यात जोरात वाद सुरू आहे. या वादात सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करत दूरसंचार कंपन्यांना कायद्याच्या भाषेत सुनावलंय. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना सरकारकडे कोट्यवधीची थकबाकी जमा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे आपल्या मोबाईलचं बिल वाढण्याचा धोका निर्माण झालाय......
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय......
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं......
सध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात.
सध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात......
टोल नाक्यांवरच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने फास्टटॅग यंत्रणा कार्यान्वित केलीय. 'वन नेशन वन फास्टटॅग' असं या योजनेचं नाव आहे. या योजनेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यांवर रांगेत थांबून टोल भरण्यापासून सुटका झाली. पण टोलरांगेपासून सुटका होण्याऐवजी वाहनधारकांना नव्या मनस्तापाला तोंड द्यावं लागतंय.
टोल नाक्यांवरच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने फास्टटॅग यंत्रणा कार्यान्वित केलीय. 'वन नेशन वन फास्टटॅग' असं या योजनेचं नाव आहे. या योजनेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यांवर रांगेत थांबून टोल भरण्यापासून सुटका झाली. पण टोलरांगेपासून सुटका होण्याऐवजी वाहनधारकांना नव्या मनस्तापाला तोंड द्यावं लागतंय......
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला.
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला......
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......
भारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे.
भारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे......
कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे.
कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे......
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते......
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत.
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत. .....
इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या यासर अराफात यांचा आज १५ वा स्मृतिदिन. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटना बांधणीपासून आतंरराष्ट्रीय राजकारण खेळण्यापर्यंत सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण शेवटी इस्त्राइलशी समझोता करून शांततेच्या मार्गानेच त्यांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र केला.
इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या यासर अराफात यांचा आज १५ वा स्मृतिदिन. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटना बांधणीपासून आतंरराष्ट्रीय राजकारण खेळण्यापर्यंत सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण शेवटी इस्त्राइलशी समझोता करून शांततेच्या मार्गानेच त्यांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र केला......
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट.
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट......
आवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय.
आवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय......
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की.
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की......
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं......
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी.....
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी हजेरी लावली. एखादा परदेशी नेता अमेरिकेत कार्यक्रम घेतो. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना तिथे आमंत्रित करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही ते आमंत्रण मोठ्या आनंदात स्वीकारतात, ही काही साधारण गोष्ट नाही.
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी हजेरी लावली. एखादा परदेशी नेता अमेरिकेत कार्यक्रम घेतो. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना तिथे आमंत्रित करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही ते आमंत्रण मोठ्या आनंदात स्वीकारतात, ही काही साधारण गोष्ट नाही......
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय.
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय......
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं......
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय.
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय......
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?.....
सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो......
आज मंगळवार, २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.
आज मंगळवार, २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही......
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचं कौतुक केलंय. ते करताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलाय. तसंच नरेंद्र मोदींची टिंगलटवाळी करुन त्यांच्याशी सामना करता येणार नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचं कौतुक केलंय. ते करताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलाय. तसंच नरेंद्र मोदींची टिंगलटवाळी करुन त्यांच्याशी सामना करता येणार नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय......
आज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय.
आज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय......
आज रिलायन्स कंपनीची वार्षिक सभा झाली. यात जिओचं गिगा फायबर लाँच ५ सप्टेंबरला लाँच होण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. गिगा फायबर आहे तरी काय? आणि यामुळे जिओ ग्राहकांना काय फायदा होईल?
आज रिलायन्स कंपनीची वार्षिक सभा झाली. यात जिओचं गिगा फायबर लाँच ५ सप्टेंबरला लाँच होण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. गिगा फायबर आहे तरी काय? आणि यामुळे जिओ ग्राहकांना काय फायदा होईल?.....
गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.
गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही......
कलम ३७० रद्द करणं हा मोदी सरकारचा धाडसी निर्णय आहे. सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच काश्मीर कलम ३७० च्या जोखडातून मुक्त झालं आहे. दोन कुटुंबाच्या ताब्यात असलेली सत्ता संपुष्टात आलीय. आता राष्ट्रवादाला प्राधान्य देणारं सरकार सत्तेत येईल, यात कोणतीही शंका नाही.
कलम ३७० रद्द करणं हा मोदी सरकारचा धाडसी निर्णय आहे. सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच काश्मीर कलम ३७० च्या जोखडातून मुक्त झालं आहे. दोन कुटुंबाच्या ताब्यात असलेली सत्ता संपुष्टात आलीय. आता राष्ट्रवादाला प्राधान्य देणारं सरकार सत्तेत येईल, यात कोणतीही शंका नाही......
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं......
गेल्या दोन दिवसांत सरकारने काश्मीरचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकलाय. कलम ३७० नुसार जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला. तसंच कलम ३७१ ही चर्चेत आलंय. इतर राज्यांचा विशेष राज्याचा दर्जाही आता जाईल की काय अशी चर्चा सुरू झालीय. पण संविधानामधे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्याची तरतूद नाही. त्यामुळे असा दर्जा काढणं सहज शक्य नाही.
गेल्या दोन दिवसांत सरकारने काश्मीरचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकलाय. कलम ३७० नुसार जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला. तसंच कलम ३७१ ही चर्चेत आलंय. इतर राज्यांचा विशेष राज्याचा दर्जाही आता जाईल की काय अशी चर्चा सुरू झालीय. पण संविधानामधे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्याची तरतूद नाही. त्यामुळे असा दर्जा काढणं सहज शक्य नाही......
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही.
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही......
मोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय.
मोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी.
मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी......
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
मोदी सरकारच्या काळात ७ बड्या अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामे दिलेत. सरकारच्या धोरणांशी आणि निर्णयांशी मतभेद निर्माण झाल्यामुळे यातल्या अनेकांनी आपले राजीनामे दिल्याचं स्पष्ट आहे. सरकारचा स्वायत्त संस्थांमधे वाढणारा हस्तक्षेप हे त्याचं मूळ कारण आहे.
मोदी सरकारच्या काळात ७ बड्या अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामे दिलेत. सरकारच्या धोरणांशी आणि निर्णयांशी मतभेद निर्माण झाल्यामुळे यातल्या अनेकांनी आपले राजीनामे दिल्याचं स्पष्ट आहे. सरकारचा स्वायत्त संस्थांमधे वाढणारा हस्तक्षेप हे त्याचं मूळ कारण आहे......
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अरविंद सुब्रमण्यम यांचा एक पेपर पब्लिश केलाय. अरविंद सुब्रमण्यम हे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. या पेपरमधे त्यांनी जीडीपीमधल्या आकडेवाऱ्यांचा घोळ समोर आणलाय. जीडीपीच्या विकासदरावर आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष ही चिंतेची बाब आहे.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अरविंद सुब्रमण्यम यांचा एक पेपर पब्लिश केलाय. अरविंद सुब्रमण्यम हे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. या पेपरमधे त्यांनी जीडीपीमधल्या आकडेवाऱ्यांचा घोळ समोर आणलाय. जीडीपीच्या विकासदरावर आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष ही चिंतेची बाब आहे......
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख......
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?.....
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता.
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता......
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात......
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. पीडित अन्याय झाल्याचे पुरावे दाखतेय. दुसरीकडे न्या. गोगोईंची अप्रिष्ठा करण्याचा कट असल्याचं म्हटलं जातंय. तर न्या. गोगोईंनी स्वत:च स्वत:वरच्या आरोपांच्या सुनावणीसाठी पुढाकार घेतल्याने गूढ निर्माण झालंय.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. पीडित अन्याय झाल्याचे पुरावे दाखतेय. दुसरीकडे न्या. गोगोईंची अप्रिष्ठा करण्याचा कट असल्याचं म्हटलं जातंय. तर न्या. गोगोईंनी स्वत:च स्वत:वरच्या आरोपांच्या सुनावणीसाठी पुढाकार घेतल्याने गूढ निर्माण झालंय......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया.
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया......
जगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ ला १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून १०० वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी.
जगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ ला १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून १०० वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी......
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख......
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर......
आज प्रजासत्ताक दिन. म्हणजेच जनतेच्या हाती आलेली सत्ता सेलिब्रेट करण्याचा दिवस. या सत्तेला अर्थ आला तो संविधानामुळे. त्यामुळेच राजकर्ता, राजकारणी कुणीही असो, त्याला आम्ही संविधानाला धक्का लावू देणार नाही, असं सांगावं लागतं. भारताच्या संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारा सामाजिक कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचा अक्षरगाथा त्रैमासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश.
आज प्रजासत्ताक दिन. म्हणजेच जनतेच्या हाती आलेली सत्ता सेलिब्रेट करण्याचा दिवस. या सत्तेला अर्थ आला तो संविधानामुळे. त्यामुळेच राजकर्ता, राजकारणी कुणीही असो, त्याला आम्ही संविधानाला धक्का लावू देणार नाही, असं सांगावं लागतं. भारताच्या संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारा सामाजिक कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचा अक्षरगाथा त्रैमासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश......
कधीकाळी ऑलराऊंडरचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमधे आता बॅट्समनची चलती आहे. बॅट्समन्सनी क्रिकेटची गणितच बदलून टाकलंय. त्यामुळे आता केवळ कोण किती छक्के ठोकले याचीच चर्चा क्रिकेडवेड्यांमधे होताना दिसते. बॉलर केवळ नावाला उरलेत. आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिल्यांदा बॉल थेट सीमारेषेपल्याड गेला होता. पण त्या सिक्सरला तेव्हा सहा रन मिळाले नाहीत.
कधीकाळी ऑलराऊंडरचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमधे आता बॅट्समनची चलती आहे. बॅट्समन्सनी क्रिकेटची गणितच बदलून टाकलंय. त्यामुळे आता केवळ कोण किती छक्के ठोकले याचीच चर्चा क्रिकेडवेड्यांमधे होताना दिसते. बॉलर केवळ नावाला उरलेत. आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिल्यांदा बॉल थेट सीमारेषेपल्याड गेला होता. पण त्या सिक्सरला तेव्हा सहा रन मिळाले नाहीत......
आज राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवशी सिंदखेदराजाला हजारोंची गर्दी उसळलीय. पण त्यातल्या फार कमी जणांना माहीत असेल या मातृतीर्थाचा पाया एका मुसलमान कुटुंबाने रचलाय. त्यावर आज मराठा सेवसंघाने भव्य जिजाऊसृष्टी उभारलीय. या आधुनिक तीर्थस्थळाचा आजचा ऑन द स्पॉट रिपोर्ट.
आज राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवशी सिंदखेदराजाला हजारोंची गर्दी उसळलीय. पण त्यातल्या फार कमी जणांना माहीत असेल या मातृतीर्थाचा पाया एका मुसलमान कुटुंबाने रचलाय. त्यावर आज मराठा सेवसंघाने भव्य जिजाऊसृष्टी उभारलीय. या आधुनिक तीर्थस्थळाचा आजचा ऑन द स्पॉट रिपोर्ट......
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे. .....
सरंजामी वृत्तीने माणसाचं निव्वळ वाटोळंच झालंय. ही एकूणच माणसाच्या जन्माला लागलेली कीड आहे. मराठा समाजावर तर वेळोवेळी सरंजामदार असल्याची टीका होते. पण महाराष्ट्रात केवळ मराठा जातीलाच सरंजामदारीचा वारसा मिळालाय, की इतर समाजांनीही सरंजामदारीचे सगळे लाभ मिळवलेत? याविषयी नीरज धुमाळ यांची सोशल मीडियावर गाजलेली पोस्ट अधिक सविस्तर.
सरंजामी वृत्तीने माणसाचं निव्वळ वाटोळंच झालंय. ही एकूणच माणसाच्या जन्माला लागलेली कीड आहे. मराठा समाजावर तर वेळोवेळी सरंजामदार असल्याची टीका होते. पण महाराष्ट्रात केवळ मराठा जातीलाच सरंजामदारीचा वारसा मिळालाय, की इतर समाजांनीही सरंजामदारीचे सगळे लाभ मिळवलेत? याविषयी नीरज धुमाळ यांची सोशल मीडियावर गाजलेली पोस्ट अधिक सविस्तर......
विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत.
विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत......
विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत.
विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत......
देशभक्त किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ नोव्हेंबर १९४३ ला येरवडा तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या महापराक्रमाला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातल्या काही तरुणांनी येरवडा जेलबाहेर एक कार्यक्रम केला.
देशभक्त किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ नोव्हेंबर १९४३ ला येरवडा तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या महापराक्रमाला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातल्या काही तरुणांनी येरवडा जेलबाहेर एक कार्यक्रम केला......
देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा.
देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा......
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच.
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच......
आता आपण व्हॉट्सएपवर आपट्याचं सोनं फॉरवर्ड करतो. तरीही दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं दिल्या घेतल्याशिवाय दसरा साजरा होत नाही. पण ते अनेकदा आपट्याचं पान नसतंच. मुळात शमीला ऑप्शन म्हणून आपटा आलाय. आता सोनं वाटण्याच्या या प्रथेलाच ऑप्शन शोधावा लागणार आहे.
आता आपण व्हॉट्सएपवर आपट्याचं सोनं फॉरवर्ड करतो. तरीही दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं दिल्या घेतल्याशिवाय दसरा साजरा होत नाही. पण ते अनेकदा आपट्याचं पान नसतंच. मुळात शमीला ऑप्शन म्हणून आपटा आलाय. आता सोनं वाटण्याच्या या प्रथेलाच ऑप्शन शोधावा लागणार आहे......
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय......