गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......
सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत.
सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत......
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत.
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत......
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात.
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात......
माटुंग्याचा लेबर कॅम्प हा दलित, कामगार चळवळीचा अड्डा. जलसे, मोर्चे, राडे असं सगळं या भागानं अनुभवलंय. शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनं इथली आंबेडकरी जनता अस्वस्थ आहे. एकीकडे या युतीची गरज कळतेय, पण आपल्यातल्या गटातटाचं राजकारणही त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ही युती टिकवायची असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी 'वन मॅन शो' करण्याची ताकद दाखवायला हवी, अशी भावना तिथं जाणवत होती.
माटुंग्याचा लेबर कॅम्प हा दलित, कामगार चळवळीचा अड्डा. जलसे, मोर्चे, राडे असं सगळं या भागानं अनुभवलंय. शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनं इथली आंबेडकरी जनता अस्वस्थ आहे. एकीकडे या युतीची गरज कळतेय, पण आपल्यातल्या गटातटाचं राजकारणही त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ही युती टिकवायची असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी 'वन मॅन शो' करण्याची ताकद दाखवायला हवी, अशी भावना तिथं जाणवत होती......
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो.
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो......
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं.
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं......
लवकर होणारी मुलामुलींची लग्न, अर्धवट राहिलेलं शिक्षण, प्रेमाच्या लेबलमागे वाहवत जाणारी तरूणाई आणि वयात येणाऱ्या मुलांमधले बदल असे बरेच प्रसंग शिक्षिकेसाठी अस्वस्थ करणारे असतात. याच जाणिवेतून वॅलेंटाईन दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगणारं शिक्षिका प्रज्वली नाईक यांचं हे पत्र.
लवकर होणारी मुलामुलींची लग्न, अर्धवट राहिलेलं शिक्षण, प्रेमाच्या लेबलमागे वाहवत जाणारी तरूणाई आणि वयात येणाऱ्या मुलांमधले बदल असे बरेच प्रसंग शिक्षिकेसाठी अस्वस्थ करणारे असतात. याच जाणिवेतून वॅलेंटाईन दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगणारं शिक्षिका प्रज्वली नाईक यांचं हे पत्र......
डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे.
डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे......
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय......
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे.
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे......
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा.
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा......
ज्येष्ठ मार्क्सवादी कार्यकर्ते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं नुकतंच निधन झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांमधे त्यांनी लोकचळवळी उभारल्या. सर्वसामान्यांना या लढ्याशी जोडलं. त्यांच्यातला कार्यकर्ता जपला. कुमार शिराळकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे नंदुरबारचे कृष्णा ठाकरे असेच एक कार्यकर्ते. शिराळकर यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिलाय.
ज्येष्ठ मार्क्सवादी कार्यकर्ते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं नुकतंच निधन झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांमधे त्यांनी लोकचळवळी उभारल्या. सर्वसामान्यांना या लढ्याशी जोडलं. त्यांच्यातला कार्यकर्ता जपला. कुमार शिराळकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे नंदुरबारचे कृष्णा ठाकरे असेच एक कार्यकर्ते. शिराळकर यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिलाय......
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय......
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय.
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय......
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे......
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत......
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती.
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती......
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......
दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी.
दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी......
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग......
'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय.
'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय......
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल.
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल......
दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती.
दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे......
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख......
विद्या बयास-ठाकूर यांचा 'तळझिरा' हा लेखसंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशननं प्रकाशित केलाय. यात गावातल्या विहीरीभोवतालच्या जीवनापासून ते आत्महत्येपर्यंत लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. आठवणी केवळ स्मृतिरंजनाचं काम करत नाहीत. त्या व्यक्तिगत आणि आपलं सामाजिक जीवन यात होत असलेल्या स्थित्यंतराचं आकलन करून घेण्याची एक संधी देतात. यातूनच या ललित गद्यलेखनाला आकार प्राप्त झालाय.
विद्या बयास-ठाकूर यांचा 'तळझिरा' हा लेखसंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशननं प्रकाशित केलाय. यात गावातल्या विहीरीभोवतालच्या जीवनापासून ते आत्महत्येपर्यंत लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. आठवणी केवळ स्मृतिरंजनाचं काम करत नाहीत. त्या व्यक्तिगत आणि आपलं सामाजिक जीवन यात होत असलेल्या स्थित्यंतराचं आकलन करून घेण्याची एक संधी देतात. यातूनच या ललित गद्यलेखनाला आकार प्राप्त झालाय......
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते......
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे......
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल......
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय.
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय......
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय......
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट.
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट......
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली.
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली......
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं.
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं......
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती.
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती. .....
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट.
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट......
आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की प्रत्येक गोष्टीला जातीची 'सिलेक्टिव' लेबलं लावून आपण मोकळे होतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश सगळेजण 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवतात. तर महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं एका जातीचं अपयश ठरतं. त्यातूनच वंदना कटारियाचा संघर्ष वजा करून ती केवळ 'दलित' असल्यामुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पराभवाचा जल्लोष केला जातो.
आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की प्रत्येक गोष्टीला जातीची 'सिलेक्टिव' लेबलं लावून आपण मोकळे होतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश सगळेजण 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवतात. तर महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं एका जातीचं अपयश ठरतं. त्यातूनच वंदना कटारियाचा संघर्ष वजा करून ती केवळ 'दलित' असल्यामुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पराभवाचा जल्लोष केला जातो......
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे.
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे......
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही......
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......
संत कबीर आणि संत रविदास यांनी आपण धार्मिक नाही आणि अधार्मिकही नाही असं स्पष्ट म्हटलंय. त्यांनी कधीही कोणत्याही धर्मांचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. अनेकदा धर्मातल्या गोष्टींवर टीका केली. असं असलं तरी ते अधार्मिक या पठडीत मोडतील असंही नाही. मग त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोणत्या परिभाषेत करता येईल?
संत कबीर आणि संत रविदास यांनी आपण धार्मिक नाही आणि अधार्मिकही नाही असं स्पष्ट म्हटलंय. त्यांनी कधीही कोणत्याही धर्मांचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. अनेकदा धर्मातल्या गोष्टींवर टीका केली. असं असलं तरी ते अधार्मिक या पठडीत मोडतील असंही नाही. मग त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोणत्या परिभाषेत करता येईल?.....
२६ जून २००६ ला विधिमंडळातले समाजवादी नेते कपिल पाटील यांनी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळातलं समाजवाद्यांचं अस्तित्व १५ वर्षांपासून टिकून आहे. विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं एक झुंजार नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात प्रतिमा निर्माण झालीय
२६ जून २००६ ला विधिमंडळातले समाजवादी नेते कपिल पाटील यांनी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळातलं समाजवाद्यांचं अस्तित्व १५ वर्षांपासून टिकून आहे. विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं एक झुंजार नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात प्रतिमा निर्माण झालीय.....
'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत. महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही.
'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत. महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही......
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं.
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं......
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली.
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल......
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट.
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट......
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत......
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल......
महाराष्ट्र सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा ५ मेला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आरक्षणविरोधी म्हणून भाजपची ओळख आहे. पण मुस्लिमांचे लाड करतात म्हणून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाच्या फडणवीस सरकारनेच मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यातून मराठ्यांचं लांगुलचालन करण्याचा सरकारचा प्रयत्न उघड दिसतो, सांगताहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ फैझान मुस्तफा.
महाराष्ट्र सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा ५ मेला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आरक्षणविरोधी म्हणून भाजपची ओळख आहे. पण मुस्लिमांचे लाड करतात म्हणून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाच्या फडणवीस सरकारनेच मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यातून मराठ्यांचं लांगुलचालन करण्याचा सरकारचा प्रयत्न उघड दिसतो, सांगताहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ फैझान मुस्तफा......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण......
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट......
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......
समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता.
समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता. .....
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख......
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं.
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं......
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो.
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो......
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम.
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम......
चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?
चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?.....
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच.
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच......
आज १ डिसेंबर २०२०. प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर यांचा ६६ वा वाढदिवस. आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या गेली अनेक वर्ष व्यवस्थेशी लढतायत. लढा संपतोय असं म्हणतानाच एक नवी लढाई त्यांच्यासमोर उभी ठाकलीय निसर्ग, माणूस आणि दोघांच्यातलं नातं वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेधाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख.
आज १ डिसेंबर २०२०. प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर यांचा ६६ वा वाढदिवस. आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या गेली अनेक वर्ष व्यवस्थेशी लढतायत. लढा संपतोय असं म्हणतानाच एक नवी लढाई त्यांच्यासमोर उभी ठाकलीय निसर्ग, माणूस आणि दोघांच्यातलं नातं वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेधाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख......
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं.
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं......
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही.
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही......
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले.
सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले......
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात......
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय.
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय......
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे......
हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं
हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं.....
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......
आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे.
आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे. .....
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता.
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता......
आज १४ जानेवारी. र. धों कर्वे यांचा जन्मदिवस. घोडा कपडे न घालता फिरतो. आपण त्याला अश्लील म्हणत नाही. अनेक अश्लील वाटणारे शब्द दुसऱ्या भाषेत गेला की अर्थ बदलल्यामुळे अश्लील राहत नाहीत. तसंच, अर्थ सारखा राहिला आणि भाषा बदलली तरी अश्लील वाटत नाही. त्यामुळे अश्लीलता भाषेत नाही तर माणसाच्या नजरेत आहे.
आज १४ जानेवारी. र. धों कर्वे यांचा जन्मदिवस. घोडा कपडे न घालता फिरतो. आपण त्याला अश्लील म्हणत नाही. अनेक अश्लील वाटणारे शब्द दुसऱ्या भाषेत गेला की अर्थ बदलल्यामुळे अश्लील राहत नाहीत. तसंच, अर्थ सारखा राहिला आणि भाषा बदलली तरी अश्लील वाटत नाही. त्यामुळे अश्लीलता भाषेत नाही तर माणसाच्या नजरेत आहे......
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा.
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा......
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?.....
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही.....
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख.
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत.
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत......
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं.
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं......
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग.
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग......
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक.
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक......
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी......
सातत्याने काळ बदलतोय. त्या अनुषंगाने शिवकाळातली कुठली स्थिती-परिस्थिती आज आहे? त्याकाळातले प्रश्न आज नाही, तसा समाज नाही. ना तशी आदिलशाही आहे, ना निजाम न मोगलशाही. सारंच इतिहास जमा झालेलं असताना आजही शिवचरित्राची, त्याच्या अभ्यासाची गरज का असावी? त्याचा आजच्या ‘टेक्नोसॅवी’ पिढीला काय फायदा? हा प्रश्न वरकरणी योग्य वाटेलही. पण ते खरं नाही.
सातत्याने काळ बदलतोय. त्या अनुषंगाने शिवकाळातली कुठली स्थिती-परिस्थिती आज आहे? त्याकाळातले प्रश्न आज नाही, तसा समाज नाही. ना तशी आदिलशाही आहे, ना निजाम न मोगलशाही. सारंच इतिहास जमा झालेलं असताना आजही शिवचरित्राची, त्याच्या अभ्यासाची गरज का असावी? त्याचा आजच्या ‘टेक्नोसॅवी’ पिढीला काय फायदा? हा प्रश्न वरकरणी योग्य वाटेलही. पण ते खरं नाही......
कोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड करण्याचे आदेश दिल्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेत आहे. मराठा मोर्चांपासून आतापर्यंत सातत्याने याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. पण त्याच त्या चर्चेच्या गुंत्यात न अडकता मराठा तरुणांनी नेमकं काय करायला हवं, याविषयी अगदी स्पष्टपणे बोलणारा हा लेख.
कोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड करण्याचे आदेश दिल्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेत आहे. मराठा मोर्चांपासून आतापर्यंत सातत्याने याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. पण त्याच त्या चर्चेच्या गुंत्यात न अडकता मराठा तरुणांनी नेमकं काय करायला हवं, याविषयी अगदी स्पष्टपणे बोलणारा हा लेख......
जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत.
जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत......
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
‘आपला देश त्याकाळी थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्याला उब देऊन त्याला चलन वलन देण्याचं काम महादेवरावांनी केलं.’ अशा अतिशय यथार्थ आणि मार्मिक शब्दांत लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचा गौरव केला. आज न्यायमूर्ती रानडे यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
‘आपला देश त्याकाळी थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्याला उब देऊन त्याला चलन वलन देण्याचं काम महादेवरावांनी केलं.’ अशा अतिशय यथार्थ आणि मार्मिक शब्दांत लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचा गौरव केला. आज न्यायमूर्ती रानडे यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे......
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं......
महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधन चळवळीचे अभ्यासक आणि विचारवंत दलितमित्र रा. ना. चव्हाण यांची आज २९ ऑक्टोबर ही १०५ वी जयंती. त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण जयंतीनिमित्त दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करतात. असं त्यांचं सदतिसावं पुस्तकं प्रकाशित होतंय, `हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन`. त्यानिमित्ताने रानांच्या आठवणी सांगणारा हा महत्त्वाचा लेख.
महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधन चळवळीचे अभ्यासक आणि विचारवंत दलितमित्र रा. ना. चव्हाण यांची आज २९ ऑक्टोबर ही १०५ वी जयंती. त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण जयंतीनिमित्त दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करतात. असं त्यांचं सदतिसावं पुस्तकं प्रकाशित होतंय, `हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन`. त्यानिमित्ताने रानांच्या आठवणी सांगणारा हा महत्त्वाचा लेख......
ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ...
ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ........