मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे.
मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे......