logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?
संजय सोनावणी
१३ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.


Card image cap
खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?
संजय सोनावणी
१३ नोव्हेंबर २०२०

महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय......


Card image cap
स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत
रेणुका कल्पना
०६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल.


Card image cap
स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत
रेणुका कल्पना
०६ सप्टेंबर २०१९

चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल......


Card image cap
विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी
राजा शिरगुप्पे
२१ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.


Card image cap
विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी
राजा शिरगुप्पे
२१ फेब्रुवारी २०१९

कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......


Card image cap
विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना 
विशाल अभंग 
१४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कवी विष्णू सुर्या वाघ गेले. ते वाघासारखेच आपल्या मस्तीत जगले. गेली जवळपास अडीच वर्षं त्याच मस्तीत मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचं जाणं फार अनपेक्षित नव्हतं, तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांचं जाणं चटका लावून जाणारंच होतं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केलीय. ती एका अफाट माणसाची बेफाम कविता म्हणूनही वाचायलाच हवी.


Card image cap
विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना 
विशाल अभंग 
१४ फेब्रुवारी २०१९

कवी विष्णू सुर्या वाघ गेले. ते वाघासारखेच आपल्या मस्तीत जगले. गेली जवळपास अडीच वर्षं त्याच मस्तीत मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचं जाणं फार अनपेक्षित नव्हतं, तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांचं जाणं चटका लावून जाणारंच होतं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केलीय. ती एका अफाट माणसाची बेफाम कविता म्हणूनही वाचायलाच हवी. .....


Card image cap
विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?
गणेश विसपुते
२६ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ९ मिनिटं

हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा.


Card image cap
विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?
गणेश विसपुते
२६ ऑक्टोबर २०१८

हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा......