जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे.
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे......
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?.....
जर्मनीच्या वोलोकॉप्टर कंपनीने वोलोसिटी नावाची एक हटके टॅक्सी आणलीय. हवेत उडणाऱ्या या टॅक्सीची पॅरिसमधे नुकतीच यशस्वीपणे चाचणी झालीय. २०२४ला पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी ड्रोन सारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीतून लोकांना शहरभर फिरवायचं नियोजन केलं जातंय. अशा कार, बाईकची सध्या जगभरात चलती आहे. आपल्या शहरांचं भविष्य म्हणून त्याकडे पाहिलं जातंय.
जर्मनीच्या वोलोकॉप्टर कंपनीने वोलोसिटी नावाची एक हटके टॅक्सी आणलीय. हवेत उडणाऱ्या या टॅक्सीची पॅरिसमधे नुकतीच यशस्वीपणे चाचणी झालीय. २०२४ला पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी ड्रोन सारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीतून लोकांना शहरभर फिरवायचं नियोजन केलं जातंय. अशा कार, बाईकची सध्या जगभरात चलती आहे. आपल्या शहरांचं भविष्य म्हणून त्याकडे पाहिलं जातंय......
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......
गेले सात दिवस इजिप्तजवळच्या सुएझ कालव्यात एवर गिवन नावाचं एक भलमोठं जहाज अकडून बसलं होतं. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अनेक देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. त्यामुळेच येत्या काही महिन्यात सर्वसामान्य माणसांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे.
गेले सात दिवस इजिप्तजवळच्या सुएझ कालव्यात एवर गिवन नावाचं एक भलमोठं जहाज अकडून बसलं होतं. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अनेक देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. त्यामुळेच येत्या काही महिन्यात सर्वसामान्य माणसांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे......
अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी.
अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी......
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय.
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय......
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत......