कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......