नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय.
नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय......
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं.
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं......
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे.
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे......
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय.
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय. .....
गेल्या चारेक महिन्यात कोरोना जगभर फिरून आला. त्यामुळं गेला महिनाभर सारं जग कुलुपबंद आहे. चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊनची सुरवात झाली. पण चीननं काही अख्खा देश लॉकडाऊन केला नाही. ज्या देशानं पहिल्यांदा अख्खा देश लॉकडाऊन केला तेच आता सर्वात आधी लॉकडाऊनमुक्त झालेत.
गेल्या चारेक महिन्यात कोरोना जगभर फिरून आला. त्यामुळं गेला महिनाभर सारं जग कुलुपबंद आहे. चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊनची सुरवात झाली. पण चीननं काही अख्खा देश लॉकडाऊन केला नाही. ज्या देशानं पहिल्यांदा अख्खा देश लॉकडाऊन केला तेच आता सर्वात आधी लॉकडाऊनमुक्त झालेत......
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय......
चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय.
चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय......
ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यावर अखेर शुक्रवारी ३१ जानेवारीला शिक्कामोर्तब झालं. ११ महिन्यांचा ट्रान्झिशन पिरिअड म्हणजेच संक्रमणाचा काळ संपल्यावर चालू वर्षअखेरीस ब्रिटन आणि ईयू यांची ताटातूट होईल. ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब झाल्याने ब्रिटिश माणसांच्या जगण्यात अनेक उलथापालथी होणार आहेत. तिथे कामधंदा करणाऱ्या परदेशी नागरिकांनाही फटका बसू शकतो.
ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यावर अखेर शुक्रवारी ३१ जानेवारीला शिक्कामोर्तब झालं. ११ महिन्यांचा ट्रान्झिशन पिरिअड म्हणजेच संक्रमणाचा काळ संपल्यावर चालू वर्षअखेरीस ब्रिटन आणि ईयू यांची ताटातूट होईल. ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब झाल्याने ब्रिटिश माणसांच्या जगण्यात अनेक उलथापालथी होणार आहेत. तिथे कामधंदा करणाऱ्या परदेशी नागरिकांनाही फटका बसू शकतो......
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय.
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय......
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला.
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला......
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
अरब स्प्रिंगच्या वादळात २०११ मधे आजच्याच दिवशी पाश्चात्त्य देशांच्या सैन्यांनी हुकुमशहा गडाफीला ठार केलं. त्यानंतर लोकांनी मोठा जल्लोष केला होता. गडाफीची सोन्याची पिस्तूल उंचावत नाचत होते. पण आता अमेरिकेलाच गडाफी मारला गेल्याचा पश्चाताप होतोय. मग गडाफीला मारून काय साधलं?
अरब स्प्रिंगच्या वादळात २०११ मधे आजच्याच दिवशी पाश्चात्त्य देशांच्या सैन्यांनी हुकुमशहा गडाफीला ठार केलं. त्यानंतर लोकांनी मोठा जल्लोष केला होता. गडाफीची सोन्याची पिस्तूल उंचावत नाचत होते. पण आता अमेरिकेलाच गडाफी मारला गेल्याचा पश्चाताप होतोय. मग गडाफीला मारून काय साधलं? .....