२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या घडामोडींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. डिज्नी-हॉटस्टारवर गाजलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा नुकताच रिलीज झालेला तिसरा सीझन हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या घडामोडींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. डिज्नी-हॉटस्टारवर गाजलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा नुकताच रिलीज झालेला तिसरा सीझन हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे......
माटुंग्याचा लेबर कॅम्प हा दलित, कामगार चळवळीचा अड्डा. जलसे, मोर्चे, राडे असं सगळं या भागानं अनुभवलंय. शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनं इथली आंबेडकरी जनता अस्वस्थ आहे. एकीकडे या युतीची गरज कळतेय, पण आपल्यातल्या गटातटाचं राजकारणही त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ही युती टिकवायची असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी 'वन मॅन शो' करण्याची ताकद दाखवायला हवी, अशी भावना तिथं जाणवत होती.
माटुंग्याचा लेबर कॅम्प हा दलित, कामगार चळवळीचा अड्डा. जलसे, मोर्चे, राडे असं सगळं या भागानं अनुभवलंय. शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनं इथली आंबेडकरी जनता अस्वस्थ आहे. एकीकडे या युतीची गरज कळतेय, पण आपल्यातल्या गटातटाचं राजकारणही त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ही युती टिकवायची असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी 'वन मॅन शो' करण्याची ताकद दाखवायला हवी, अशी भावना तिथं जाणवत होती......
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो.
नाही म्हटलं तरी वरळीच्या दंगलीला पन्नास वर्ष होत आलीत. तरीही वरळीच्या बीडीडी चाळीत या दंगलीच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात. आज राज्यघटनेवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी बाबासाहेबांची भीमशक्ती आणि बाळासाहेबांची शिवशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे अनेकांना पटतंय. पण, तरीही त्या दंगलीची सल कशी विसरायची, हा संभ्रम तिथं फिरताना सतत जाणवत राहतो......
मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यामुळे जगभरातली अनेक महत्वाची शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय.
मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यामुळे जगभरातली अनेक महत्वाची शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय......
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय.
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय......
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो.
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो......
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय.
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय......
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय......
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?.....
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा......
देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. जी-२० परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट जाणवलं. सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशी स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे.
देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. जी-२० परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट जाणवलं. सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशी स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे......
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय......
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय......
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय......
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकेवरून कायमच चर्चेत असतात नुकतंच एका कार्यक्रमात ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून वाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी माफीही मागितलीय. पण त्यांची ही खोड जिरणार कधी?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकेवरून कायमच चर्चेत असतात नुकतंच एका कार्यक्रमात ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून वाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी माफीही मागितलीय. पण त्यांची ही खोड जिरणार कधी?.....
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय......
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा......
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय......
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही.
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही......
मुंबईच्या राजभवनातला जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीला आल्यामुळे त्या जागेवर नवीन दरबार हॉल उभारण्यात आलाय. उद्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. राजभवनच्या या दरबार हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती देणारा राज्यपालांचे पीआरओ उमेश काशीकर यांचा लेख.
मुंबईच्या राजभवनातला जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीला आल्यामुळे त्या जागेवर नवीन दरबार हॉल उभारण्यात आलाय. उद्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. राजभवनच्या या दरबार हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती देणारा राज्यपालांचे पीआरओ उमेश काशीकर यांचा लेख......
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज.
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध......
केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.
केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो......
मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे.
मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे......
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......
इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.
इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल......
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट.
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट......
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे.
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे......
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......
दीपाली चव्हाण असो की मुंबईतल्या हॉस्पिटलमधलं अग्निकांड या दोन्ही प्रकरणाशी मंत्री म्हणून संबंध शिवसेनेचा येतोय. शिवसेना राज्य सरकारचे नेतृत्व करत असल्याने कायद्याचं राज्य ही संकल्पना अंमलात आणण्याची, लोकांच्या जिवितांची काळजी घेण्याची जबाबदारी अर्थात शिवसेनेकडे अधिक आहे.
दीपाली चव्हाण असो की मुंबईतल्या हॉस्पिटलमधलं अग्निकांड या दोन्ही प्रकरणाशी मंत्री म्हणून संबंध शिवसेनेचा येतोय. शिवसेना राज्य सरकारचे नेतृत्व करत असल्याने कायद्याचं राज्य ही संकल्पना अंमलात आणण्याची, लोकांच्या जिवितांची काळजी घेण्याची जबाबदारी अर्थात शिवसेनेकडे अधिक आहे......
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय.
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय......
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं......
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो.
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो......
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय......
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात.
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात......
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
दबल्या पिचलेल्या आदिवासींसाठी लोकशाही आणि सत्याग्रहाच्या मार्गावर चालणारी एक सशक्त संस्था म्हणून विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना ओळखली जाते. १ लाख सदस्य नोंदणी पूर्ण करून नुकतीच ही शेतमजुरांची युनियन महाराष्ट्रातली सर्वात जास्त नोंदणी असणारी कामगार संघटना ठरलीय. माणसाला उभं करणाऱ्या एका संघटनेची ही गोष्ट.
दबल्या पिचलेल्या आदिवासींसाठी लोकशाही आणि सत्याग्रहाच्या मार्गावर चालणारी एक सशक्त संस्था म्हणून विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना ओळखली जाते. १ लाख सदस्य नोंदणी पूर्ण करून नुकतीच ही शेतमजुरांची युनियन महाराष्ट्रातली सर्वात जास्त नोंदणी असणारी कामगार संघटना ठरलीय. माणसाला उभं करणाऱ्या एका संघटनेची ही गोष्ट......
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास.
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास. .....
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......
मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो.
मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो......
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर.
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर......
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय.
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय......
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय......
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?.....
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?.....
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....
न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे.
न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे......
न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे.
न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे......
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत.
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत......
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच......
आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?
आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?.....
सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत.
सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत. .....
आज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते.
आज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते......
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे......
ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय.
ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय......
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?.....
अजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय.
अजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय......
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते......
येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.
येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही.
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही......
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय.
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय......
मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे.
मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे......
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही......
‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा.
‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा......
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे......
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते.
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते. .....
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास.
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास. .....
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये.
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये......
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय.
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट.
इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट......
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो......
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?.....
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय.
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय......
काल मुंबईतल्या वांद्रे इथल्या सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल एसीमधे शॉर्टसर्किट झालं. आगीत अडकलेल्यांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. पण या कामासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी खर्च करून आणलेल्या रोबोटनं काहीच केलं नाही. इतर देशांमधे मात्र हे फायर फायटिंग रोबोट यशस्वीरीत्या काम करतायत.
काल मुंबईतल्या वांद्रे इथल्या सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल एसीमधे शॉर्टसर्किट झालं. आगीत अडकलेल्यांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. पण या कामासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी खर्च करून आणलेल्या रोबोटनं काहीच केलं नाही. इतर देशांमधे मात्र हे फायर फायटिंग रोबोट यशस्वीरीत्या काम करतायत......
नेमेची येतो पावसाळा, तसं पावसाळ्यात मोठमोठ्या शहरातल्या इमारती कोसळतात. अगदी पत्त्याच्या डावासारख्या. या इमारती पत्त्याच्या डावातल्या असल्यासारखं आपल्याला वाटून जातं. लोकसंख्येचा खूप सारा ताण सोसत असलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदाही आतापर्यंत पन्नासेक लोक इमारतीखाली सापडून मेलेत. शेकडो लोक जखमी झालेत. इमारती कोसळण्याचा हा सिलसिला सुरूच आहे. हा सिलसिला कसा थांबणार?
नेमेची येतो पावसाळा, तसं पावसाळ्यात मोठमोठ्या शहरातल्या इमारती कोसळतात. अगदी पत्त्याच्या डावासारख्या. या इमारती पत्त्याच्या डावातल्या असल्यासारखं आपल्याला वाटून जातं. लोकसंख्येचा खूप सारा ताण सोसत असलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदाही आतापर्यंत पन्नासेक लोक इमारतीखाली सापडून मेलेत. शेकडो लोक जखमी झालेत. इमारती कोसळण्याचा हा सिलसिला सुरूच आहे. हा सिलसिला कसा थांबणार?.....
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी......
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत......
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे......
आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय.
आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय......
मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.
मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी......
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......
महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध.
महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध......
शंकर आबाजी भिसे यांना जाहिरातीचं यंत्र, ट्रेनला सरकते दरवाजे, रेल्वे स्टेशनांवर स्वयंचलित निर्देशक, बेसलाईन’ औषध अशा संशोधनामुळे जगभरात भारताचे एडिसन म्हटलं जातं. त्यांच्या कामगिरीवरचा अभिधा घुमटकर यांनी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीमधे इंडियन एडिसन हा लेख लिहिलाय. त्या लेखाचा अनुवाद मैत्री २०१२ ब्लॉगवर आहे. या लेखाचा आज भिसे यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त हा संपादित अंश.
शंकर आबाजी भिसे यांना जाहिरातीचं यंत्र, ट्रेनला सरकते दरवाजे, रेल्वे स्टेशनांवर स्वयंचलित निर्देशक, बेसलाईन’ औषध अशा संशोधनामुळे जगभरात भारताचे एडिसन म्हटलं जातं. त्यांच्या कामगिरीवरचा अभिधा घुमटकर यांनी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीमधे इंडियन एडिसन हा लेख लिहिलाय. त्या लेखाचा अनुवाद मैत्री २०१२ ब्लॉगवर आहे. या लेखाचा आज भिसे यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त हा संपादित अंश......
मुंबईत भाजप शिवसेनेचे खासदार निवडून येतात, तेव्हाच देशात भाजपची सत्ता येते. जेव्हा काँग्रेसचे खासदार निवडून येतात, तेव्हा पंतप्रधान काँग्रेसचा बनतो. जेव्हा मुंबईचा कौल स्पष्ट नसतो, तेव्हा दिल्लीतही खिचडी सरकार बनतं. म्हणून मुंबईच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मोदींनी मुंबई जिंकली तर ते पंतप्रधान बनू शकतील. कारण गेल्या चार दशकांत मुंबईत हरून कुणी पंतप्रधान बनलेलं नाही.
मुंबईत भाजप शिवसेनेचे खासदार निवडून येतात, तेव्हाच देशात भाजपची सत्ता येते. जेव्हा काँग्रेसचे खासदार निवडून येतात, तेव्हा पंतप्रधान काँग्रेसचा बनतो. जेव्हा मुंबईचा कौल स्पष्ट नसतो, तेव्हा दिल्लीतही खिचडी सरकार बनतं. म्हणून मुंबईच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मोदींनी मुंबई जिंकली तर ते पंतप्रधान बनू शकतील. कारण गेल्या चार दशकांत मुंबईत हरून कुणी पंतप्रधान बनलेलं नाही. .....
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण......
विरार लोकल आज १५२ वर्षांची होतेय. कधीकाळी दुर्गम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता मुंबईचा अविभाज्य भाग झालाय. हे अतूट नातं तयार होण्यात लोकलने खूप मोठा हातभार लावलाय. लोकलमुळे या भागातली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत फेरबदल झालेत. या बदलांचा घेतलेला हा वेध.
विरार लोकल आज १५२ वर्षांची होतेय. कधीकाळी दुर्गम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता मुंबईचा अविभाज्य भाग झालाय. हे अतूट नातं तयार होण्यात लोकलने खूप मोठा हातभार लावलाय. लोकलमुळे या भागातली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत फेरबदल झालेत. या बदलांचा घेतलेला हा वेध......
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे.
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे......
एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं.
एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं......
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......
माणसांचं तसंच शहरांचंही. शहरांनाही आधुनिकतेचा साज चढवताना आपल्या जुन्या वैभवाच्या खुणा जपायला आवडतात. लाखोंची पोशिंदा असलेली मुंबईही त्याला अपवाद नाही. ट्राम ही त्यातलीच एक मुंबईची ओळख. एकेकाळी लोकप्रिय परंतु आता स्मृतिपटलावरून पुसली गेलेली ही ट्राम शहरात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हा स्मरणरंजनाचा प्रवास!
माणसांचं तसंच शहरांचंही. शहरांनाही आधुनिकतेचा साज चढवताना आपल्या जुन्या वैभवाच्या खुणा जपायला आवडतात. लाखोंची पोशिंदा असलेली मुंबईही त्याला अपवाद नाही. ट्राम ही त्यातलीच एक मुंबईची ओळख. एकेकाळी लोकप्रिय परंतु आता स्मृतिपटलावरून पुसली गेलेली ही ट्राम शहरात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हा स्मरणरंजनाचा प्रवास!.....
समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय.
समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय......
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण......
गालिबप्रेमींसाठी मुंबईत एक चांगला पॉईंट तयार झालाय. नागपाडा जंक्शनला गालिब यांच्यावरच म्युरल तिथे उभारण्यात आलंय. गालिबवरच मुंबईतलं हे पहिलचं म्युरल. १० फुट उंच आणि ४२ फुट लांब असलेली ही कलाकृती गालिबप्रेमींना मोहात पाडणारी आहे. याचं भित्तीचित्राच्या निमित्तानं वैचारिक सौहार्दही दिसून आलं. गालिबच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त त्याची भेट.
गालिबप्रेमींसाठी मुंबईत एक चांगला पॉईंट तयार झालाय. नागपाडा जंक्शनला गालिब यांच्यावरच म्युरल तिथे उभारण्यात आलंय. गालिबवरच मुंबईतलं हे पहिलचं म्युरल. १० फुट उंच आणि ४२ फुट लांब असलेली ही कलाकृती गालिबप्रेमींना मोहात पाडणारी आहे. याचं भित्तीचित्राच्या निमित्तानं वैचारिक सौहार्दही दिसून आलं. गालिबच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त त्याची भेट. .....
कर्नाटक आणि महाराष्ट्रात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या रवी पुजारीच्या थेट आफ्रिकेत जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या. ही अटक पोलिस आणि शासन, प्रशासनाने मिळवलेलं एक यश म्हणून बघितलं जातंय. यानिमित्ताने डॉन पुजारीच्या अंडरवर्ल्डमधल्या दहशतीची हा ओळख.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या रवी पुजारीच्या थेट आफ्रिकेत जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या. ही अटक पोलिस आणि शासन, प्रशासनाने मिळवलेलं एक यश म्हणून बघितलं जातंय. यानिमित्ताने डॉन पुजारीच्या अंडरवर्ल्डमधल्या दहशतीची हा ओळख......
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे......
मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. जगभरातले डिझायनर्स आपलं काम घेऊन इथे आलेत. टीवीवर, पेपरात रॅम्प वॉकवर आज हे झालं, ते झालं अशा बातम्या येतात. पण या शोमधे नेमकं काय घडतं, हा शो कशासाठी आहे, तुम्हा-आम्हाला यातून काय मिळतं या सगळ्या शंकांविषयी चर्चा करणार हा लेख.
मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. जगभरातले डिझायनर्स आपलं काम घेऊन इथे आलेत. टीवीवर, पेपरात रॅम्प वॉकवर आज हे झालं, ते झालं अशा बातम्या येतात. पण या शोमधे नेमकं काय घडतं, हा शो कशासाठी आहे, तुम्हा-आम्हाला यातून काय मिळतं या सगळ्या शंकांविषयी चर्चा करणार हा लेख......
जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत.
जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत......
अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलेले प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी कधी विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतली नाही. अवकाशातल्या ताऱ्यांचं गूढ उकलण्यात अख्खी हयात घालवलेल्या हॉकिंग यांनी आयुष्यभर मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलेले प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी कधी विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतली नाही. अवकाशातल्या ताऱ्यांचं गूढ उकलण्यात अख्खी हयात घालवलेल्या हॉकिंग यांनी आयुष्यभर मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश......
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे......
भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी.
भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी......
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?.....