logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
लॉकडाऊननंतरच्या स्थलांतरांची वेदना मांडणारे 'ते पन्नास दिवस'!
संपत देसाई
२१ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ८ मिनिटं

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.


Card image cap
लॉकडाऊननंतरच्या स्थलांतरांची वेदना मांडणारे 'ते पन्नास दिवस'!
संपत देसाई
२१ जानेवारी २०२३

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......


Card image cap
'भुरा' आणि साहित्य क्षेत्रातल्या ट्रोलिंगची लागण!
प्रा. दिलीप चव्हाण
०७ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
'भुरा' आणि साहित्य क्षेत्रातल्या ट्रोलिंगची लागण!
प्रा. दिलीप चव्हाण
०७ जानेवारी २०२३

जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
फाटकं आयुष्य मेहनतीनं शिवणाऱ्या विठोबा शिंप्याची गोष्ट
ॲड. शीतल शामराव चव्हाण
२४ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही.


Card image cap
फाटकं आयुष्य मेहनतीनं शिवणाऱ्या विठोबा शिंप्याची गोष्ट
ॲड. शीतल शामराव चव्हाण
२४ डिसेंबर २०२२

उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही......


Card image cap
मराठी साहित्यातल्या गटबाजीमुळे माणुसकी पराभूत होतेय!
इंद्रजीत भालेराव
१८ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.


Card image cap
मराठी साहित्यातल्या गटबाजीमुळे माणुसकी पराभूत होतेय!
इंद्रजीत भालेराव
१८ ऑक्टोबर २०२२

स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......


Card image cap
आंतरिक ऊर्मीचा साक्षात्कार घडवणारी कविता
अक्षय वाटवे
०७ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
आंतरिक ऊर्मीचा साक्षात्कार घडवणारी कविता
अक्षय वाटवे
०७ ऑगस्ट २०२२

मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
जगण्याचा शोध घेत मनात रेंगाळणाऱ्या गोष्टी
हनुमान व्हरगुळे
०५ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.


Card image cap
जगण्याचा शोध घेत मनात रेंगाळणाऱ्या गोष्टी
हनुमान व्हरगुळे
०५ ऑगस्ट २०२२

'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......


Card image cap
चार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा
प्रसाद कुमठेकर
०३ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.


Card image cap
चार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा
प्रसाद कुमठेकर
०३ ऑगस्ट २०२२

चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......


Card image cap
आपल्यात शहाणपण कुठेय?
नंदा खरे
२३ जुलै २०२२
वाचन वेळ : १८ मिनिटं

लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत.


Card image cap
आपल्यात शहाणपण कुठेय?
नंदा खरे
२३ जुलै २०२२

लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत......


Card image cap
एक कैफियत: मराठी साहित्य, संस्कृतीचा ठेवा रूजवणारी गझल
डॉ. श्रीपाल सबनीस
२१ जुलै २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.


Card image cap
एक कैफियत: मराठी साहित्य, संस्कृतीचा ठेवा रूजवणारी गझल
डॉ. श्रीपाल सबनीस
२१ जुलै २०२२

महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे......


Card image cap
अज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'
इंद्रजित भालेराव
१९ मे २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
अज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'
इंद्रजित भालेराव
१९ मे २०२२

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
अनिल अवचटांनी आपल्याला काय दिलं?
विनोद शिरसाठ
०८ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.


Card image cap
अनिल अवचटांनी आपल्याला काय दिलं?
विनोद शिरसाठ
०८ फेब्रुवारी २०२२

आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख......


Card image cap
काळाच्या कुरुपतेचा अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता
प्रमोद मुनघाटे
१९ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
काळाच्या कुरुपतेचा अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता
प्रमोद मुनघाटे
१९ डिसेंबर २०२१

‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
तर साहित्य संमेलनाचं उत्सवीकरण होईल 
वंदना अत्रे
२७ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.


Card image cap
तर साहित्य संमेलनाचं उत्सवीकरण होईल 
वंदना अत्रे
२७ नोव्हेंबर २०२१

नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......


Card image cap
प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड
डॉ. राजेंद्र मगर
२२ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.


Card image cap
प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड
डॉ. राजेंद्र मगर
२२ नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय......


Card image cap
गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार
सचिन परब 
०६ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.


Card image cap
गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार
सचिन परब 
०६ नोव्हेंबर २०२१

रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......


Card image cap
पिवळा पिवळा पाचोळा: निरागस आणि कोवळ्या संवेदनेची कथा
नंदकुमार मोरे
१७ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
पिवळा पिवळा पाचोळा: निरागस आणि कोवळ्या संवेदनेची कथा
नंदकुमार मोरे
१७ ऑक्टोबर २०२१

पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी
विजय चोरमारे
२९ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी
विजय चोरमारे
२९ ऑगस्ट २०२१

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
एका वाचक मित्राचं सतीश काळसेकर यांना पत्र
अन्वय जवळकर
२४ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.


Card image cap
एका वाचक मित्राचं सतीश काळसेकर यांना पत्र
अन्वय जवळकर
२४ जुलै २०२१

ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं......


Card image cap
मुलूखमाती: आडवळणाच्या समाजव्यथाकथांचा प्रदेश
डॉ. रणधीर शिंदे
१६ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे.


Card image cap
मुलूखमाती: आडवळणाच्या समाजव्यथाकथांचा प्रदेश
डॉ. रणधीर शिंदे
१६ जुलै २०२१

संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे......


Card image cap
फिंद्री: जात पितृसत्तेच्या वेदनेतून उमटलेला स्त्रीमनाचा सृजनात्मक हुंकार
संपत देसाई
१४ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.


Card image cap
फिंद्री: जात पितृसत्तेच्या वेदनेतून उमटलेला स्त्रीमनाचा सृजनात्मक हुंकार
संपत देसाई
१४ मे २०२१

सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते......


Card image cap
झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०७ मे २०२१
वाचन वेळ : ८ मिनिटं

'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.


Card image cap
झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०७ मे २०२१

'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......


Card image cap
अनुवाद: जगण्याच्या संघर्षरत क्षणांचा
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.


Card image cap
अनुवाद: जगण्याच्या संघर्षरत क्षणांचा
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ मे २०२१

'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......


Card image cap
शरणकुमार लिंबाळे: भूमिका घेऊन लिहिणारा लेखक
डॉ. सारीपुत्र तुपेरे
०७ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे.


Card image cap
शरणकुमार लिंबाळे: भूमिका घेऊन लिहिणारा लेखक
डॉ. सारीपुत्र तुपेरे
०७ एप्रिल २०२१

भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे......


Card image cap
किसन पाटील : खानदेशात साहित्य चळवळ रुजवणारे प्राध्यापक
नामदेव कोळी
१४ मार्च २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी.


Card image cap
किसन पाटील : खानदेशात साहित्य चळवळ रुजवणारे प्राध्यापक
नामदेव कोळी
१४ मार्च २०२१

ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी......


Card image cap
मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?
सचिन परब
०३ मार्च २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.


Card image cap
मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?
सचिन परब
०३ मार्च २०२१

मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......


Card image cap
सदा डुम्बरे : चेहरा असलेला संपादक
जयसिंग पाटील
२७ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.


Card image cap
सदा डुम्बरे : चेहरा असलेला संपादक
जयसिंग पाटील
२७ फेब्रुवारी २०२१

पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......


Card image cap
शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक
संजय सोनवणी
०२ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.


Card image cap
शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक
संजय सोनवणी
०२ फेब्रुवारी २०२१

शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......


Card image cap
जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!
डॉ. व्ही. एन. शिंदे
०१ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.


Card image cap
जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!
डॉ. व्ही. एन. शिंदे
०१ फेब्रुवारी २०२१

डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......


Card image cap
सावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात
विशाल अभंग
२६ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं.


Card image cap
सावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात
विशाल अभंग
२६ फेब्रुवारी २०२०

देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं......


Card image cap
गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय
मोतीराम पौळ
१५ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.


Card image cap
गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय
मोतीराम पौळ
१५ जानेवारी २०२०

'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......


Card image cap
बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!
अनुराधा पाटील
१२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.


Card image cap
बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!
अनुराधा पाटील
१२ जानेवारी २०२०

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं......


Card image cap
साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 
सुहास सरदेशमुख
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. 


Card image cap
साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 
सुहास सरदेशमुख
१० जानेवारी २०२०

`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....


Card image cap
संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : १४ मिनिटं

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं.


Card image cap
संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
१० जानेवारी २०२०

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं......


Card image cap
युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता
दिलीप चव्हाण
१५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.


Card image cap
युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता
दिलीप चव्हाण
१५ डिसेंबर २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत......


Card image cap
गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!
डॉ. अनुजा जोशी
०९ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.


Card image cap
गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!
डॉ. अनुजा जोशी
०९ डिसेंबर २०१९

'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......


Card image cap
जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट
रेणुका कल्पना  
१७ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.


Card image cap
जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट
रेणुका कल्पना  
१७ नोव्हेंबर २०१९

‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते......


Card image cap
तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक
पी. विठ्ठल
०९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.


Card image cap
तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक
पी. विठ्ठल
०९ नोव्हेंबर २०१९

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......


Card image cap
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
कपिल पाटील
२८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.


Card image cap
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
कपिल पाटील
२८ सप्टेंबर २०१९

उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......


Card image cap
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
प्रमोद कमलाकर माने
२२ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.


Card image cap
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
प्रमोद कमलाकर माने
२२ सप्टेंबर २०१९

सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....


Card image cap
आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे
अक्षय शारदा शरद
११ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे  लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या.


Card image cap
आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे
अक्षय शारदा शरद
११ फेब्रुवारी २०१९

आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे  लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या......


Card image cap
संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा
रणधीर शिंदे
११ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा
रणधीर शिंदे
११ जानेवारी २०१९

वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
अंकुश कदम
१० जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.


Card image cap
नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
अंकुश कदम
१० जानेवारी २०१९

जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. 


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....


Card image cap
साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस
विनोद शिरसाठ
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.


Card image cap
साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस
विनोद शिरसाठ
०७ जानेवारी २०१९

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......


Card image cap
मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच
सुनील इंदुवामन ठाकरे
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.


Card image cap
मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच
सुनील इंदुवामन ठाकरे
०७ जानेवारी २०१९

भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत......


Card image cap
लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?
सदानंद घायाळ
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.


Card image cap
लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?
सदानंद घायाळ
०७ जानेवारी २०१९

सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......


Card image cap
कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता
टीम कोलाज
०३ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.


Card image cap
कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता
टीम कोलाज
०३ जानेवारी २०१९

सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता......


Card image cap
चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ
सदानंद घायाळ
०२ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध.


Card image cap
चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ
सदानंद घायाळ
०२ जानेवारी २०१९

खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध......


Card image cap
भ्रष्टाचारी माणूस चांगलं साहित्य लिहू शकत नाही : राजन गवस (भाग २)
मोतीराम पौळ
२१ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : १४ मिनिटं

राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा भाग दुसरा.


Card image cap
भ्रष्टाचारी माणूस चांगलं साहित्य लिहू शकत नाही : राजन गवस (भाग २)
मोतीराम पौळ
२१ नोव्हेंबर २०१८

राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा भाग दुसरा......


Card image cap
जगण्यातूनच आली लिहिण्याची भूमिका : राजन गवस (भाग १)
मोतीराम पौळ
२१ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : १२ मिनिटं

राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.


Card image cap
जगण्यातूनच आली लिहिण्याची भूमिका : राजन गवस (भाग १)
मोतीराम पौळ
२१ नोव्हेंबर २०१८

राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश......


Card image cap
‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’
डॉ. तारा भवाळकर
०२ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध.


Card image cap
‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’
डॉ. तारा भवाळकर
०२ नोव्हेंबर २०१८

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध......