७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल......
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......