दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती.
दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती......
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत......
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय.
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय......
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय.
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय......
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला.
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला......
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं......
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट......
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?.....
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता.
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता......
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट.
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट......
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं......
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय......
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश......
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील......
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो.
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो......
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम.
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम......
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......
आज १९ ऑगस्ट. वर्ल्ड छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डे. आपल्या सगळ्यांना फोटो काढायला, त्या आठवणी जपायला आणि इतरांना दाखवायला खूप आवडतात. फोटोग्राफी बिझनेसही खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि डिजिटल फोटोग्राफीमुळे आता कुणीही सहज फोटोग्राफी करू शकतं.
आज १९ ऑगस्ट. वर्ल्ड छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डे. आपल्या सगळ्यांना फोटो काढायला, त्या आठवणी जपायला आणि इतरांना दाखवायला खूप आवडतात. फोटोग्राफी बिझनेसही खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि डिजिटल फोटोग्राफीमुळे आता कुणीही सहज फोटोग्राफी करू शकतं......
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं.
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं......
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?.....
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट......
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं.
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं......
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे.
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे......
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत.
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत......
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
विदर्भ साहित्य संघाचं सातवं लेखिका साहित्य संमेलन २२ तारखेच्या रविवारी थडीपावनी या नागपूर जिल्ह्यातल्या गावात झालं. आजही महिला लेखिकांच्या संमेलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. संमेलनाच्या अध्यक्षांनीही या मुद्द्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.
विदर्भ साहित्य संघाचं सातवं लेखिका साहित्य संमेलन २२ तारखेच्या रविवारी थडीपावनी या नागपूर जिल्ह्यातल्या गावात झालं. आजही महिला लेखिकांच्या संमेलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. संमेलनाच्या अध्यक्षांनीही या मुद्द्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश......
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय......
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय.
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय......
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत.
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत. .....
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल.
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल......
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......
आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. खान्देशात आजच्या दिवशी आखाजीचा सण साजरा केला जातो. यानिमित्त खान्देशात दिवाळी, दसऱ्यासारखाच उत्साह असतो. गावोगावी खापरावरचे मांडे तयार केले जातात.
आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. खान्देशात आजच्या दिवशी आखाजीचा सण साजरा केला जातो. यानिमित्त खान्देशात दिवाळी, दसऱ्यासारखाच उत्साह असतो. गावोगावी खापरावरचे मांडे तयार केले जातात......
अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल.
अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल......
एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन.
एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन......
आजकाल मोबाइल एज सुरू आहे. या मोबाइल युगाने आपलं नवं जग उभं केलंय. फेसबूक, वॉट्सअप, ट्विटर आणि युट्यूब हे या जगातल्या लोकशाहीचे सक्सेस पासवर्ड असल्याचं सगळीकडे बोललं, लिहिलं चाललंय. या सगळ्यांमागचं वास्तव सांगणारा जयदेव डोळे यांचा हा लेख. अक्षरगाथा या नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाच्या संविधान विशेषांकातल्या या लेखाचा हा संपादित भाग.
आजकाल मोबाइल एज सुरू आहे. या मोबाइल युगाने आपलं नवं जग उभं केलंय. फेसबूक, वॉट्सअप, ट्विटर आणि युट्यूब हे या जगातल्या लोकशाहीचे सक्सेस पासवर्ड असल्याचं सगळीकडे बोललं, लिहिलं चाललंय. या सगळ्यांमागचं वास्तव सांगणारा जयदेव डोळे यांचा हा लेख. अक्षरगाथा या नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाच्या संविधान विशेषांकातल्या या लेखाचा हा संपादित भाग......
तमाशासाठी अनेक ऐतिहासिक वगनाट्यं, गवळणी, लावण्या, भक्तिगीतं, भारुडं, लोकगीतं लिहून मराठी लोकसाहित्याचा वारसा गेल्या ५० वर्षांपासून पुढे नेणाऱ्या बशीर मोमीन – कवठेकर यांना यंदाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झालीय. आज विठाबाईंच्या स्मृतिदिनी या लोककलाकाराची ही ओळख.
तमाशासाठी अनेक ऐतिहासिक वगनाट्यं, गवळणी, लावण्या, भक्तिगीतं, भारुडं, लोकगीतं लिहून मराठी लोकसाहित्याचा वारसा गेल्या ५० वर्षांपासून पुढे नेणाऱ्या बशीर मोमीन – कवठेकर यांना यंदाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झालीय. आज विठाबाईंच्या स्मृतिदिनी या लोककलाकाराची ही ओळख. .....
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश......
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख......
आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट.
आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट......
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता......
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख......