आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख.
आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख......
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत......
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय.
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय......
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत.
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत......
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय......
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे......
मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे.
मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे......
बारसू-सोलगावच्या रिफायनरीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, कोकणचा विकास होईल असा दावा केला जातोय. कोकणात सध्या असलेल्या एमआयडीसी आधीच रडतखडत चालल्यात. दुसरीकडे लोकांचा विरोध असतानाही जो एन्रॉन प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारला त्याची आज काय अवस्था आहे? तिथं किती रोजगार उपलब्ध झालेत? या सगळ्याचा नीट विचार व्हायला हवा.
बारसू-सोलगावच्या रिफायनरीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, कोकणचा विकास होईल असा दावा केला जातोय. कोकणात सध्या असलेल्या एमआयडीसी आधीच रडतखडत चालल्यात. दुसरीकडे लोकांचा विरोध असतानाही जो एन्रॉन प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारला त्याची आज काय अवस्था आहे? तिथं किती रोजगार उपलब्ध झालेत? या सगळ्याचा नीट विचार व्हायला हवा......
एन्रॉन, जैतापूर, नाणार या सगळ्या प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर आता बारसू-सोलगाव पेटलंय. कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध होतो, ही टीका आता नेहमीचीच झालीय. कोकणातल्या माणसाला स्वतःचा विकास नको असे आरोपही अनेकदा करून झालेत. पण कोकणातला माणूस या निसर्गाला संपवणाऱ्या प्रकल्पांना का विरोध करतोय, हे कधीतरी समजून घेणार आहोत की नाही?
एन्रॉन, जैतापूर, नाणार या सगळ्या प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर आता बारसू-सोलगाव पेटलंय. कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध होतो, ही टीका आता नेहमीचीच झालीय. कोकणातल्या माणसाला स्वतःचा विकास नको असे आरोपही अनेकदा करून झालेत. पण कोकणातला माणूस या निसर्गाला संपवणाऱ्या प्रकल्पांना का विरोध करतोय, हे कधीतरी समजून घेणार आहोत की नाही?.....
महात्मा फुल्यांचं धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. लोकशाही मूल्यांची देशामधे प्रस्थापना करण्यासाठी फुल्यांचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी बाबासाहेबांची भावना होती. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतेय.
महात्मा फुल्यांचं धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. लोकशाही मूल्यांची देशामधे प्रस्थापना करण्यासाठी फुल्यांचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी बाबासाहेबांची भावना होती. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतेय......
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत.
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत......
अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं.
केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं......
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय.
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय......
'मुक्ता' या संस्थेनं कमला भसीन यांच्या 'काश! मुझे किसी ने बताया होता!!' या हिंदी पुस्तिकेची 'नकोसा' स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केलीय. ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर मुलांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. या पुस्तिकेची ओळख करून देणारी दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
'मुक्ता' या संस्थेनं कमला भसीन यांच्या 'काश! मुझे किसी ने बताया होता!!' या हिंदी पुस्तिकेची 'नकोसा' स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केलीय. ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर मुलांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. या पुस्तिकेची ओळख करून देणारी दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत.
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत......
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख.
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख......
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा......
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल......
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय.
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय......
शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं.
शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं......
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात.
१९९७ला घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यांना पांगवण्यासाठी मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच मनोहर कदमचं खुलं समर्थन केल्याची आठवण काढत इथले आंबेडकरी कार्यकर्ते रोष व्यक्त करतात......
हॉलिवूडची अभिनेत्री मर्लिन मन्रो तिच्या मादक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढवलेला मृत्यू यामुळे तिच्या आयुष्याची कायमच चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत.
हॉलिवूडची अभिनेत्री मर्लिन मन्रो तिच्या मादक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढवलेला मृत्यू यामुळे तिच्या आयुष्याची कायमच चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत......
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय.
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय......
वेगानं प्रगतीची शिखरं गाठत गेलेल्या गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहाविषयी गेल्या काही वर्षांमधे बरेच आरोप होत होते. अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या संस्थेनं अलीकडेच केलेल्या आरोपांनी या उद्योगसमूहाला जबरदस्त तडाखा दिला. हा तडाखा इतका जबरदस्त होता की जगातल्या सर्वाधिक श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीतून अदानींचं नाव बाहेर फेकलं गेलंय.
वेगानं प्रगतीची शिखरं गाठत गेलेल्या गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहाविषयी गेल्या काही वर्षांमधे बरेच आरोप होत होते. अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या संस्थेनं अलीकडेच केलेल्या आरोपांनी या उद्योगसमूहाला जबरदस्त तडाखा दिला. हा तडाखा इतका जबरदस्त होता की जगातल्या सर्वाधिक श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीतून अदानींचं नाव बाहेर फेकलं गेलंय......
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो.
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो......
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे......
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य......
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं......
प्रसिद्ध अमेरिकन टीवी अँकर आणि मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांचं नुकतंच निधन झालंय. अमेरिकेतल्या त्या पहिल्या महिला टीवी अँकर होत्या. पाच दशकं त्यांनी अमेरिकेच्या टीवी क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्याकाळी गोऱ्या पुरुष मंडळींच्या मक्तेदारीला टक्कर देत टीवी क्षेत्रात वावरणं सोपं नव्हतं. त्यासाठी बार्बरा वॉल्टर्स यांना मोठा संघर्ष करावा लागलाय.
प्रसिद्ध अमेरिकन टीवी अँकर आणि मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांचं नुकतंच निधन झालंय. अमेरिकेतल्या त्या पहिल्या महिला टीवी अँकर होत्या. पाच दशकं त्यांनी अमेरिकेच्या टीवी क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्याकाळी गोऱ्या पुरुष मंडळींच्या मक्तेदारीला टक्कर देत टीवी क्षेत्रात वावरणं सोपं नव्हतं. त्यासाठी बार्बरा वॉल्टर्स यांना मोठा संघर्ष करावा लागलाय......
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय......
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.
सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं ३० डिसेंबरला वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईच्या आठवणी सांगणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी आपल्या आईनं अब्बास नावाच्या मुस्लिम मुलाला स्वतःच्या घरी कसं सांभाळलं त्याचं हृद्य वर्णन केलंय. आज देशात धार्मिक भेदभाव वाढत असताना, मोदींच्या आईंची ही आठवण दिलासा देणारी आणि अनुकरणीय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं ३० डिसेंबरला वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईच्या आठवणी सांगणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी आपल्या आईनं अब्बास नावाच्या मुस्लिम मुलाला स्वतःच्या घरी कसं सांभाळलं त्याचं हृद्य वर्णन केलंय. आज देशात धार्मिक भेदभाव वाढत असताना, मोदींच्या आईंची ही आठवण दिलासा देणारी आणि अनुकरणीय आहे......
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख.
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख......
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे......
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत.
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत......
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं.
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं......
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय.
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट.
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट......
काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय.
काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय......
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो.
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो......
देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं.
देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं......
बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय.
बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय......
प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबरला prabodhankar.com या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथं होतंय. समतेच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन दिग्गजांमधे स्नेहाचं नातं आहे. या वेबसाईटच्या रिलॉन्चिगच्या निमित्तानं ठाकरे-आंबेडकर या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय.
प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबरला prabodhankar.com या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथं होतंय. समतेच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन दिग्गजांमधे स्नेहाचं नातं आहे. या वेबसाईटच्या रिलॉन्चिगच्या निमित्तानं ठाकरे-आंबेडकर या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय......
ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. अलिकडच्या काळात युगपुरुष, युगनायक असणार्या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसतेय. 'हर हर महादेव’ चित्रपट त्याचं ताजं उदाहरण आहे.
ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. अलिकडच्या काळात युगपुरुष, युगनायक असणार्या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसतेय. 'हर हर महादेव’ चित्रपट त्याचं ताजं उदाहरण आहे......
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद.
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद......
'काळ्यानिळ्या रेषा' हे चित्रकार राजू बाविस्करांचं आत्मकथन म्हणजे निव्वळ दुःखाचं रडगाणं नाही. यातली प्रकरणं जशी व्यक्तीचित्रं आहेत तशाच या लहान लहान कथाही आहेत. म्हटलं तर ही एक कादंबरीही आहे. या आत्मकथनाची ओळख करून देणारी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट.
'काळ्यानिळ्या रेषा' हे चित्रकार राजू बाविस्करांचं आत्मकथन म्हणजे निव्वळ दुःखाचं रडगाणं नाही. यातली प्रकरणं जशी व्यक्तीचित्रं आहेत तशाच या लहान लहान कथाही आहेत. म्हटलं तर ही एक कादंबरीही आहे. या आत्मकथनाची ओळख करून देणारी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट......
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय.
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय......
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट.
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट......
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?.....
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत......
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय.
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय......
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!.....
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत......
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत.
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत......
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती......
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय......
औरंगजेबला कबरीत घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलं. पण त्याचवेळी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली होती. सध्याच्या 'औरंगजेबची कबर’ उखडण्याच्या अतिरेकी भाषेत हिंदू-मुस्लिम मतं तोडण्याचा डबल गेम आहे.
औरंगजेबला कबरीत घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलं. पण त्याचवेळी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली होती. सध्याच्या 'औरंगजेबची कबर’ उखडण्याच्या अतिरेकी भाषेत हिंदू-मुस्लिम मतं तोडण्याचा डबल गेम आहे......
ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वादळ उठलंय. या मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण वाराणसीच्या दिवाणी कोर्टात चालवायचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू आणि यात केंद्रस्थानी असलेल्या प्रार्थनास्थळांसंबंधीच्या कायद्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वादळ उठलंय. या मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण वाराणसीच्या दिवाणी कोर्टात चालवायचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू आणि यात केंद्रस्थानी असलेल्या प्रार्थनास्थळांसंबंधीच्या कायद्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?.....
डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं.
डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं......
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल......
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं......
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा......
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता.
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता......
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय.
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय......
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग......
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख......
इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे.
इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे......
'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश.
'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश......
होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय.
होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय......
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे.
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे......
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो.
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो......
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय......
दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती.
दिग्दर्शक संजय लील भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोनशेहून जास्त वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची पहिल्यांदाच नोंद होतेय. तीही कामाठीपुऱ्याच्या १२ व्या गल्लीत, रेशमचाळीतून आपला कोठा चालवणाऱ्या गंगुबाईच्या निमित्ताने. या सिनेमावर भाष्य करणारी मनोज गडनीस यांच्या फेसबुक पोस्टची विस्तारित आवृत्ती......
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार......
एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल.
एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल......
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय......
सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय.
सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय......
मुंबईच्या राजभवनातला जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीला आल्यामुळे त्या जागेवर नवीन दरबार हॉल उभारण्यात आलाय. उद्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. राजभवनच्या या दरबार हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती देणारा राज्यपालांचे पीआरओ उमेश काशीकर यांचा लेख.
मुंबईच्या राजभवनातला जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीला आल्यामुळे त्या जागेवर नवीन दरबार हॉल उभारण्यात आलाय. उद्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. राजभवनच्या या दरबार हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती देणारा राज्यपालांचे पीआरओ उमेश काशीकर यांचा लेख......
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत.
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत......
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे......
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते.
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते......
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं.
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं......
साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख.
साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख......
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत......
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता.
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता......
तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय.
तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय......
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी.
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी......
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला.
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला......
सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. त्यांच्या नजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. त्यांच्या चेहर्यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा.
सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. त्यांच्या नजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. त्यांच्या चेहर्यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा......
भालचंद्र महादेव मेस्त्री यांचं ’मेस्त्री गुरूजी’ हे त्यांच्या नाट्यकला प्रवासावर आधारीत पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मेस्त्री गुरूजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होतेच पण त्याहूनही ते ओळखले जातात ते नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या ’स्त्रीपार्टी’ भूमिकांमुळे. याच त्यांच्या अनोख्या प्रवासाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे.
भालचंद्र महादेव मेस्त्री यांचं ’मेस्त्री गुरूजी’ हे त्यांच्या नाट्यकला प्रवासावर आधारीत पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मेस्त्री गुरूजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होतेच पण त्याहूनही ते ओळखले जातात ते नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या ’स्त्रीपार्टी’ भूमिकांमुळे. याच त्यांच्या अनोख्या प्रवासाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे......
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय.
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय......
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय.
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय......
बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.
बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो......
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय.
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय......
१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख......
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय......
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय.
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय......
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात.
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात......
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय......
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये......
आज घराच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किंमतीत मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी रीट हे मालमत्तेतल्या गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं.
आज घराच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किंमतीत मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी रीट हे मालमत्तेतल्या गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं......
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे......
महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश ढवळून निघालाय. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट होतं.
महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश ढवळून निघालाय. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट होतं......
वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.
वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला.
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला......
अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय.
अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय......
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं......
अफगाणिस्तानातल्या पंजशीर या छोट्याशा प्रांताने तालिबानच्या वर्चस्वाला नकार दिलाय. दुसरीकडे अमेरिका, रशिया, चीन आणि इराणने तालिबानशी संधान साधलंय. जागतिक समुदायाच्या नाकर्तेपणामुळेच पंजशीरचे शेर त्यांची अखेरची लढाई लढत आहेत. अशावेळी भूतकाळाप्रमाणे भविष्यातही पंजशीर हे तालिबान-विरोधी गटांचं आधारस्थान होऊ शकतं, असं म्हटलं जातंय.
अफगाणिस्तानातल्या पंजशीर या छोट्याशा प्रांताने तालिबानच्या वर्चस्वाला नकार दिलाय. दुसरीकडे अमेरिका, रशिया, चीन आणि इराणने तालिबानशी संधान साधलंय. जागतिक समुदायाच्या नाकर्तेपणामुळेच पंजशीरचे शेर त्यांची अखेरची लढाई लढत आहेत. अशावेळी भूतकाळाप्रमाणे भविष्यातही पंजशीर हे तालिबान-विरोधी गटांचं आधारस्थान होऊ शकतं, असं म्हटलं जातंय......
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......
देशातल्या कायदे मंजुरीची परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं मत सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांनी व्यक्त केलंय. संसद, विधिमंडळाच्या सदस्यांनी परस्परांबद्दल आदरभाव ठेवून, सभागृह हे रणांगण न समजता चर्चापीठ असल्याचं मानून व्यवहार केला, तर कायदे मंजुरीची प्रक्रिया नीट पार पडेल, असं त्यांना वाटतं. प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसतं. त्याची नेमकी कारणं शोधायला हवीत.
देशातल्या कायदे मंजुरीची परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं मत सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांनी व्यक्त केलंय. संसद, विधिमंडळाच्या सदस्यांनी परस्परांबद्दल आदरभाव ठेवून, सभागृह हे रणांगण न समजता चर्चापीठ असल्याचं मानून व्यवहार केला, तर कायदे मंजुरीची प्रक्रिया नीट पार पडेल, असं त्यांना वाटतं. प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसतं. त्याची नेमकी कारणं शोधायला हवीत......
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......
२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत.
२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत......
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....
नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.