आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत. .....
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......
‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय.
‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय......
जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?
जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?.....
गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय.
गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय......
आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?
आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?.....
कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं.
कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं......
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......
तेलंगणाने काल देश योग दिवस साजरा करण्यात मग्न असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या कालेश्वरम् पाणीउपसा योजनेचं उद्घाटन केलं. भारताला अभिमान वाटाव्या अशा या प्रकल्पाने तेलंगणातल्या लोकांना, शेतकऱ्यांना वरदान मिळणार आहे. हा महाकाय प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण करूनही तेलंगणा सरकारने एक विक्रमच केलाय. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर टाकलेला हा प्रकाश.
तेलंगणाने काल देश योग दिवस साजरा करण्यात मग्न असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या कालेश्वरम् पाणीउपसा योजनेचं उद्घाटन केलं. भारताला अभिमान वाटाव्या अशा या प्रकल्पाने तेलंगणातल्या लोकांना, शेतकऱ्यांना वरदान मिळणार आहे. हा महाकाय प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण करूनही तेलंगणा सरकारने एक विक्रमच केलाय. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर टाकलेला हा प्रकाश......
आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट.
आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट......
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?.....
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......