logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
जोशीमठ पाहा आणि पर्यावरणवाद्यांना शिव्या घालणं थांबवा!
नीलेश बने
१८ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात.


Card image cap
जोशीमठ पाहा आणि पर्यावरणवाद्यांना शिव्या घालणं थांबवा!
नीलेश बने
१८ जानेवारी २०२३

जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात......


Card image cap
आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?
रंगनाथ कोकणे
१६ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.


Card image cap
आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?
रंगनाथ कोकणे
१६ जानेवारी २०२३

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......


Card image cap
जोशीमठचा इशारा.. निसर्गाची हत्या ही आत्महत्याच!
अतुल देऊळगावकर
१३ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन...


Card image cap
जोशीमठचा इशारा.. निसर्गाची हत्या ही आत्महत्याच!
अतुल देऊळगावकर
१३ जानेवारी २०२३

जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन........


Card image cap
निसर्गाला संकटात आणणाऱ्या ५ मुद्यांची चर्चा
अक्षय शारदा शरद
०२ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा.


Card image cap
निसर्गाला संकटात आणणाऱ्या ५ मुद्यांची चर्चा
अक्षय शारदा शरद
०२ जानेवारी २०२३

जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा......


Card image cap
जैवविविधता कराराचा सांगावा, पृथ्वीला वाचवा
अक्षय शारदा शरद
२९ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं.


Card image cap
जैवविविधता कराराचा सांगावा, पृथ्वीला वाचवा
अक्षय शारदा शरद
२९ डिसेंबर २०२२

निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं......


Card image cap
ई-कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी हवं पीआरओ मॉडेल
डॉ. हरवीन कौर
२७ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्‍या ई-कचर्‍याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्‍यामधे ई-कचर्‍याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय.


Card image cap
ई-कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी हवं पीआरओ मॉडेल
डॉ. हरवीन कौर
२७ डिसेंबर २०२२

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्‍या ई-कचर्‍याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्‍यामधे ई-कचर्‍याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय......


Card image cap
मधमाशांचं अस्तित्व धोक्यात ही तर आपल्या विनाशाची सुरवात
रंगनाथ कोकणे
१४ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.


Card image cap
मधमाशांचं अस्तित्व धोक्यात ही तर आपल्या विनाशाची सुरवात
रंगनाथ कोकणे
१४ डिसेंबर २०२२

जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......


Card image cap
मुंबईतले 'सोनेरी कोल्हे' ठरले 'ओवरअर्बनायझेशन'चे बळी!
सम्यक पवार
०३ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.


Card image cap
मुंबईतले 'सोनेरी कोल्हे' ठरले 'ओवरअर्बनायझेशन'चे बळी!
सम्यक पवार
०३ डिसेंबर २०२२

सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय......


Card image cap
कॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल?
अक्षय शारदा शरद
२३ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय.


Card image cap
कॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल?
अक्षय शारदा शरद
२३ नोव्हेंबर २०२२

इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय......


Card image cap
ग्रीन पिरियड म्हणजे काय ते समजून घे रे भाऊ
अश्विनी पारकर
२२ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा.


Card image cap
ग्रीन पिरियड म्हणजे काय ते समजून घे रे भाऊ
अश्विनी पारकर
२२ नोव्हेंबर २०२२

आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा......


Card image cap
महासत्तेची आर्थिक घडी दुष्काळाच्या विळख्यात
अक्षय शारदा शरद
२६ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत.


Card image cap
महासत्तेची आर्थिक घडी दुष्काळाच्या विळख्यात
अक्षय शारदा शरद
२६ ऑगस्ट २०२२

चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत......


Card image cap
वूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात
अक्षय शारदा शरद
०२ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.


Card image cap
वूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात
अक्षय शारदा शरद
०२ ऑगस्ट २०२२

जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......


Card image cap
सिंगल युज प्लॅस्टिक बंदी: स्वागतार्ह पाऊल, बिकट वाट
अक्षय शारदा शरद
२५ जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.


Card image cap
सिंगल युज प्लॅस्टिक बंदी: स्वागतार्ह पाऊल, बिकट वाट
अक्षय शारदा शरद
२५ जुलै २०२२

१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......


Card image cap
शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?
भूषण भोईर
०१ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट.


Card image cap
शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?
भूषण भोईर
०१ जुलै २०२२

काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट......


Card image cap
छत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ
अक्षय शारदा शरद
१७ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.


Card image cap
छत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ
अक्षय शारदा शरद
१७ मे २०२२

छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......


Card image cap
अंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘हीटवेव’ची गोष्ट
प्रथमेश हळंदे
०४ मे २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.


Card image cap
अंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘हीटवेव’ची गोष्ट
प्रथमेश हळंदे
०४ मे २०२२

प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......


Card image cap
जागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज
अ‍ॅड. गिरीश राऊत
२४ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.


Card image cap
जागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज
अ‍ॅड. गिरीश राऊत
२४ एप्रिल २०२२

आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......


Card image cap
पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा
राजीव मुळ्ये
१३ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.


Card image cap
पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा
राजीव मुळ्ये
१३ एप्रिल २०२२

हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत......


Card image cap
रिकी केज: म्युझिकमधून पर्यावरणाचा संदेश देणारा संगीतकार
अक्षय शारदा शरद
०९ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.


Card image cap
रिकी केज: म्युझिकमधून पर्यावरणाचा संदेश देणारा संगीतकार
अक्षय शारदा शरद
०९ एप्रिल २०२२

भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......


Card image cap
जागतिक जल दिवस: भूजल वाचवायची थीम काय सांगतेय?
अक्षय शारदा शरद
२२ मार्च २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय.


Card image cap
जागतिक जल दिवस: भूजल वाचवायची थीम काय सांगतेय?
अक्षय शारदा शरद
२२ मार्च २०२२

आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय......


Card image cap
बिनव्याजी कर्ज देणारी केरळची ट्री बँक योजना
अक्षय शारदा शरद
२२ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


Card image cap
बिनव्याजी कर्ज देणारी केरळची ट्री बँक योजना
अक्षय शारदा शरद
२२ फेब्रुवारी २०२२

हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे......


Card image cap
एक्स टुरिस्मो: हवेत उडणारी जगातली पहिली बाईक
अक्षय शारदा शरद
२९ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय.


Card image cap
एक्स टुरिस्मो: हवेत उडणारी जगातली पहिली बाईक
अक्षय शारदा शरद
२९ नोव्हेंबर २०२१

जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय......


Card image cap
तुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई
रेणुका कल्पना
११ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.


Card image cap
तुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई
रेणुका कल्पना
११ नोव्हेंबर २०२१

२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......


Card image cap
क्लार्ट ऍप: ग्रामीण भागातल्या पाणी संकटाला आधार
अक्षय शारदा शरद
१० नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.


Card image cap
क्लार्ट ऍप: ग्रामीण भागातल्या पाणी संकटाला आधार
अक्षय शारदा शरद
१० नोव्हेंबर २०२१

पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल......


Card image cap
नैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय?
राजीव मुळ्ये
३० ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.


Card image cap
नैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय?
राजीव मुळ्ये
३० ऑक्टोबर २०२१

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......


Card image cap
दोन भारतीयांना मिळालेल्या पुरस्काराला 'अल्टरनेटिव नोबेल' का म्हणतात?
ऋचा दिनकर
१० ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

२०२१चा 'राईट लाईवलीहूड पुरस्कार' घोषित झालाय. याला 'अल्टरनेटिव नोबेल पुरस्कार' असंही म्हटलं जातं. भारतातल्या 'लीगल एनेशिएटीव फॉर फॉरेस्ट अँड इन्वरमेन्ट' म्हणजेच लाईफ या संस्थेच्या ऋत्विक दत्ता आणि राहुल चौधरी यांना यंदाचा पुरस्कार मिळालाय. पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेकांना कायदेशीर मदत करण्याचं काम ही संस्था करत असते.


Card image cap
दोन भारतीयांना मिळालेल्या पुरस्काराला 'अल्टरनेटिव नोबेल' का म्हणतात?
ऋचा दिनकर
१० ऑक्टोबर २०२१

२०२१चा 'राईट लाईवलीहूड पुरस्कार' घोषित झालाय. याला 'अल्टरनेटिव नोबेल पुरस्कार' असंही म्हटलं जातं. भारतातल्या 'लीगल एनेशिएटीव फॉर फॉरेस्ट अँड इन्वरमेन्ट' म्हणजेच लाईफ या संस्थेच्या ऋत्विक दत्ता आणि राहुल चौधरी यांना यंदाचा पुरस्कार मिळालाय. पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेकांना कायदेशीर मदत करण्याचं काम ही संस्था करत असते......


Card image cap
इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक?
अभिजित घोरपडे
०५ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.


Card image cap
इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक?
अभिजित घोरपडे
०५ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......


Card image cap
कोकणातल्या जांभा खडकाची रंजक कुळकथा
डॉ. विद्याधर बोरकर
०२ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.


Card image cap
कोकणातल्या जांभा खडकाची रंजक कुळकथा
डॉ. विद्याधर बोरकर
०२ ऑक्टोबर २०२१

धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......


Card image cap
जागतिक नदी दिन: नद्यांची शोकांतिका कोण समजून घेणार?
प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर
२६ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत.


Card image cap
जागतिक नदी दिन: नद्यांची शोकांतिका कोण समजून घेणार?
प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर
२६ सप्टेंबर २०२१

आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत......


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......


Card image cap
तळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय?
ज्ञानेश महाराव
०७ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ८ मिनिटं

तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं.


Card image cap
तळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय?
ज्ञानेश महाराव
०७ ऑगस्ट २०२१

तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं......


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय......


Card image cap
पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?
टीम कोलाज
२३ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.


Card image cap
पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?
टीम कोलाज
२३ जुलै २०२१

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन......


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे.


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे......


Card image cap
शेरनी सिनेमातली खरी अवनी काय संदेश देते?
संजय पाखोडे
३० जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्‍यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे.


Card image cap
शेरनी सिनेमातली खरी अवनी काय संदेश देते?
संजय पाखोडे
३० जून २०२१

यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्‍यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे......


Card image cap
लॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट
रेणुका कल्पना 
०५ जून २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.


Card image cap
लॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट
रेणुका कल्पना 
०५ जून २०२१

आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......


Card image cap
चिंचणी: झाडांच्या संगतीत, कोरोनापासून दूर
अक्षय शारदा शरद
०५ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.


Card image cap
चिंचणी: झाडांच्या संगतीत, कोरोनापासून दूर
अक्षय शारदा शरद
०५ जून २०२१

आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय......


Card image cap
सुंदरलाल बहुगुणा: निसर्गासोबतचं सहजीवन जगणारा पर्यावरणवादी
अक्षय शारदा शरद
२६ मे २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.


Card image cap
सुंदरलाल बहुगुणा: निसर्गासोबतचं सहजीवन जगणारा पर्यावरणवादी
अक्षय शारदा शरद
२६ मे २०२१

पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......


Card image cap
देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय? 
अक्षय शारदा शरद
२० फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतातल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट तयार केल्यामुळे वाद निर्माण झाला. २१ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला अटक करण्यात आली. मुळात टूलकिट हे साधं गुगल डॉक्युमेंट असतं. कोणत्याही आंदोलनाचं स्वरूप जगभर पोचवायचा हा एक मार्ग आहे. पण दिल्ली पोलिसांनी या टूलकिटचा संबंध थेट खलिस्तानी संघटनेशी जोडत दिशा रवीवर देशद्रोहाचा खटला दाखल केलाय.


Card image cap
देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय? 
अक्षय शारदा शरद
२० फेब्रुवारी २०२१

भारतातल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट तयार केल्यामुळे वाद निर्माण झाला. २१ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला अटक करण्यात आली. मुळात टूलकिट हे साधं गुगल डॉक्युमेंट असतं. कोणत्याही आंदोलनाचं स्वरूप जगभर पोचवायचा हा एक मार्ग आहे. पण दिल्ली पोलिसांनी या टूलकिटचा संबंध थेट खलिस्तानी संघटनेशी जोडत दिशा रवीवर देशद्रोहाचा खटला दाखल केलाय......


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......


Card image cap
एका झाडाची किंमत शोधली कशी?
रेणुका कल्पना
१० फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारत आणि म्यानमार, बांग्लादेश जोडणारे ५ रेल्वे पूल उभारण्यासाठी ३५६ झाडं तोडण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारला हवी होती. या प्रकरणात समितीनं दिलेल्या अहवालावरून ३५६ झाडं तोडली असती तर सरकारचं दिवाळं निघालं असतं पण नुकसान भरपाई झाली नसती असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे, झाडाची किंमत काढायची समितीने वापरलेली पद्धत एका भारतीय माणसानेच शोधून काढलीय.


Card image cap
एका झाडाची किंमत शोधली कशी?
रेणुका कल्पना
१० फेब्रुवारी २०२१

भारत आणि म्यानमार, बांग्लादेश जोडणारे ५ रेल्वे पूल उभारण्यासाठी ३५६ झाडं तोडण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारला हवी होती. या प्रकरणात समितीनं दिलेल्या अहवालावरून ३५६ झाडं तोडली असती तर सरकारचं दिवाळं निघालं असतं पण नुकसान भरपाई झाली नसती असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे, झाडाची किंमत काढायची समितीने वापरलेली पद्धत एका भारतीय माणसानेच शोधून काढलीय......


Card image cap
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
रेणुका कल्पना
०३ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.


Card image cap
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
रेणुका कल्पना
०३ फेब्रुवारी २०२१

चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय......


Card image cap
बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?
अक्षय शारदा शरद
१५ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. 


Card image cap
बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?
अक्षय शारदा शरद
१५ जानेवारी २०२१

मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....


Card image cap
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
मधूर बाचूळकर
२१ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि  वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.


Card image cap
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
मधूर बाचूळकर
२१ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि  वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......


Card image cap
कशासाठी करायचं बाप्पाला इको फ्रेंडली गणेशोत्सवच प्रॉमिस?
टीम कोलाज
०१ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं.


Card image cap
कशासाठी करायचं बाप्पाला इको फ्रेंडली गणेशोत्सवच प्रॉमिस?
टीम कोलाज
०१ सप्टेंबर २०२०

आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं......


Card image cap
एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!
डॉ. हंसराज जाधव
२३ जुलै २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय.


Card image cap
एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!
डॉ. हंसराज जाधव
२३ जुलै २०२०

आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय......


Card image cap
कुछ वायरस अच्छे होते है!
रेणुका कल्पना
३० मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते.


Card image cap
कुछ वायरस अच्छे होते है!
रेणुका कल्पना
३० मे २०२०

माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते......


Card image cap
लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!
विकास तताड, प्रशांत निर्मला शिवा
१० मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?


Card image cap
लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!
विकास तताड, प्रशांत निर्मला शिवा
१० मे २०२०

लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?.....


Card image cap
नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?
रेणुका कल्पना
०१ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.


Card image cap
नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?
रेणुका कल्पना
०१ जानेवारी २०२०

आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय......


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......


Card image cap
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!
रेणुका कल्पना  
०९ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.


Card image cap
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!
रेणुका कल्पना  
०९ ऑक्टोबर २०१९

एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......


Card image cap
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
रवीश कुमार
०७ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.


Card image cap
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
रवीश कुमार
०७ ऑक्टोबर २०१९

मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......


Card image cap
आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
सदानंद घायाळ
०७ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
सदानंद घायाळ
०७ ऑक्टोबर २०१९

मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
रेणुका कल्पना  
३० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे.


Card image cap
प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
रेणुका कल्पना  
३० सप्टेंबर २०१९

येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे......


Card image cap
पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच
दिशा खातू
२७ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?


Card image cap
पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच
दिशा खातू
२७ सप्टेंबर २०१९

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?.....


Card image cap
जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटाताईची गोष्ट
ओजस सुनिती विनय
२० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे.


Card image cap
जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटाताईची गोष्ट
ओजस सुनिती विनय
२० सप्टेंबर २०१९

आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे......


Card image cap
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
दिशा खातू
२० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे.


Card image cap
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
दिशा खातू
२० सप्टेंबर २०१९

मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे......


Card image cap
अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 
डॉ. अनंत लाभसेटवार 
१४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : १२ मिनिटं

अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. 


Card image cap
अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 
डॉ. अनंत लाभसेटवार 
१४ सप्टेंबर २०१९

अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. .....


Card image cap
दिल क्यों पुकारे आरे आरे?
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.


Card image cap
दिल क्यों पुकारे आरे आरे?
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९

आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे......


Card image cap
‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.


Card image cap
‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९

मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......


Card image cap
गणेशोत्सवात 'पर्यावरण' नाटक देतंय निसर्ग संवर्धनाचे धडे
सायली पावसकर
११ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.


Card image cap
गणेशोत्सवात 'पर्यावरण' नाटक देतंय निसर्ग संवर्धनाचे धडे
सायली पावसकर
११ सप्टेंबर २०१९

गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......


Card image cap
चला यंदा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया!
दिशा खातू
३१ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये.


Card image cap
चला यंदा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया!
दिशा खातू
३१ ऑगस्ट २०१९

गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये......


Card image cap
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली
अक्षय शारदा शरद
२५ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.


Card image cap
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली
अक्षय शारदा शरद
२५ ऑगस्ट २०१९

ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......


Card image cap
मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार
दिशा खातू
३० जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय.


Card image cap
मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार
दिशा खातू
३० जून २०१९

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय......


Card image cap
एका वनरक्षकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो तेव्हा
संपत देसाई
१७ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`.


Card image cap
एका वनरक्षकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो तेव्हा
संपत देसाई
१७ जून २०१९

कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`......


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......


Card image cap
मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!
आर. ए. राजीव 
०५ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय.


Card image cap
मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!
आर. ए. राजीव 
०५ जून २०१९

आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय......