पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं.
पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं......
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात......