पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत.
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत......
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग. .....
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख......
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे......
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत.
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत......
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय.
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय......
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला. पण वांद्रे मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दहाच दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी प्रकरणी पत्रकारांना जबाबदारीचं भान देणारा आदेश दिला. एबीपी माझाने `आय सपोर्ट राहुल कुलकर्णी` हे कॅम्पेन चालवलं, पण कोर्टाचा आदेश तसा सपोर्ट करणारा नाही. या आदेशाचा हा जसाच्या तसा मराठी अनुवाद.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला. पण वांद्रे मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दहाच दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी प्रकरणी पत्रकारांना जबाबदारीचं भान देणारा आदेश दिला. एबीपी माझाने `आय सपोर्ट राहुल कुलकर्णी` हे कॅम्पेन चालवलं, पण कोर्टाचा आदेश तसा सपोर्ट करणारा नाही. या आदेशाचा हा जसाच्या तसा मराठी अनुवाद......
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे......
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....
ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख.
ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख. .....
१७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद युनिवर्सिटीत पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली. 'विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरल्यामुळे प्रशासनाने माझी फेलोशिप रोखली. त्या ताणातूनच आत्महत्या करतोय' असं रोहितनं सुसाईड नोटमधे लिहून ठेवलं. रोहितच्या मृत्यूनंतर अनेकांनी वादग्रस्त बोलत उलटसुलट प्रश्न निर्माण केले. त्या सगळ्यांना उत्तर देत नवे प्रश्नसुद्धा उपस्थित करणारं केशव वाघमारे यांचं हे पत्र.
१७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद युनिवर्सिटीत पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली. 'विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरल्यामुळे प्रशासनाने माझी फेलोशिप रोखली. त्या ताणातूनच आत्महत्या करतोय' असं रोहितनं सुसाईड नोटमधे लिहून ठेवलं. रोहितच्या मृत्यूनंतर अनेकांनी वादग्रस्त बोलत उलटसुलट प्रश्न निर्माण केले. त्या सगळ्यांना उत्तर देत नवे प्रश्नसुद्धा उपस्थित करणारं केशव वाघमारे यांचं हे पत्र......
कोलाज खऱ्या अर्थानं सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख प्रकाशित करणारी अशी ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा फिचरोत्सव उत्सव आहे. मागच्या वर्षाकडे वळून पाहताना कोलाजनं काय काय मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं हे आज सांगायलाच हवं!
कोलाज खऱ्या अर्थानं सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख प्रकाशित करणारी अशी ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा फिचरोत्सव उत्सव आहे. मागच्या वर्षाकडे वळून पाहताना कोलाजनं काय काय मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं हे आज सांगायलाच हवं!.....
मॉब लिंचिंगचा प्रकार थांबता थांबेना. या प्रकारांमुळे देशाबद्दल वाटणाऱ्या काळजीतून काही विचारवंतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणारं पत्र लिहिलं. या पत्रावर पंतप्रधानांनी काही बोललं नाही. पण सत्तेशी जवळीक असलेल्या काही विचारवंतांनी काऊंटर पत्र लिहून मूळ मुद्दाच भरकटवून लावलाय. या लेटर वॉरवरून लोकशाहीचं विदारक वास्तव समोर आलंय.
मॉब लिंचिंगचा प्रकार थांबता थांबेना. या प्रकारांमुळे देशाबद्दल वाटणाऱ्या काळजीतून काही विचारवंतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणारं पत्र लिहिलं. या पत्रावर पंतप्रधानांनी काही बोललं नाही. पण सत्तेशी जवळीक असलेल्या काही विचारवंतांनी काऊंटर पत्र लिहून मूळ मुद्दाच भरकटवून लावलाय. या लेटर वॉरवरून लोकशाहीचं विदारक वास्तव समोर आलंय......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?.....
विदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय.
विदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय......
जगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी.
जगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी. .....
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......
देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही.
देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही......
बरोबर आजच्याच दिवशी तब्बल २३९ वर्षांपूर्वी बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश माणसाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी फक्त भारतातलं पहिलं वर्तमानपत्रच काढलं नाही, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची पहिली लढाईही लढली.
बरोबर आजच्याच दिवशी तब्बल २३९ वर्षांपूर्वी बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश माणसाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी फक्त भारतातलं पहिलं वर्तमानपत्रच काढलं नाही, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची पहिली लढाईही लढली......
आज ६ जानेवारी, पत्रकार दिन. टाईम मॅगझिनने २०१८चे पर्सन ऑफ द इयर म्हणून सत्याचा शोध घेण्यात सर्वस्व पणाला लावणाऱ्या पत्रकारांना गौरवलंय. त्यात शाजिला अली फातिमा यांचं नाव नाही. पण त्यांचं पत्रकारितेचं स्पिरिट जगभराने गौरवलेल्या पत्रकारांच्या तोडीचंचं आहे. केरळमधे सुरू असलेला राजकीय हिंसाचार कॅमेराने टिपणाऱ्या शाजिलांवर हल्ला झाला. पण त्या थांबल्या नाहीत.
आज ६ जानेवारी, पत्रकार दिन. टाईम मॅगझिनने २०१८चे पर्सन ऑफ द इयर म्हणून सत्याचा शोध घेण्यात सर्वस्व पणाला लावणाऱ्या पत्रकारांना गौरवलंय. त्यात शाजिला अली फातिमा यांचं नाव नाही. पण त्यांचं पत्रकारितेचं स्पिरिट जगभराने गौरवलेल्या पत्रकारांच्या तोडीचंचं आहे. केरळमधे सुरू असलेला राजकीय हिंसाचार कॅमेराने टिपणाऱ्या शाजिलांवर हल्ला झाला. पण त्या थांबल्या नाहीत. .....
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख......
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?.....
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट.
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट......
स्वीडिश अकादमीतर्फे देण्यात येणारा नोबेल पुरस्कार लेखक जाँ-पॉल सार्त्र यांनी नाकारला होता. या नकारामागची भूमिका त्यांनी १९६४ मधे आजच्याच दिवशी अकादमीला पत्र लिहून कळवली. आजही हे पत्र अनेक अर्थांनं औचित्याचं म्हणता येईल असं...
स्वीडिश अकादमीतर्फे देण्यात येणारा नोबेल पुरस्कार लेखक जाँ-पॉल सार्त्र यांनी नाकारला होता. या नकारामागची भूमिका त्यांनी १९६४ मधे आजच्याच दिवशी अकादमीला पत्र लिहून कळवली. आजही हे पत्र अनेक अर्थांनं औचित्याचं म्हणता येईल असं........
एमजे अकबर हे पत्रकारितेतलं फार मोठं नाव. टाइम्समधल्या ट्रेनीपदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द केद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचली. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं #metoo मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. हिंदीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखाचा हा अनुवाद.
एमजे अकबर हे पत्रकारितेतलं फार मोठं नाव. टाइम्समधल्या ट्रेनीपदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द केद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचली. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं #metoo मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. हिंदीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखाचा हा अनुवाद......