उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार. .....
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल......
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही. .....
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय.
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय......
जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती.
जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती......