logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?
अक्षय शारदा शरद
२६ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.


Card image cap
तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?
अक्षय शारदा शरद
२६ सप्टेंबर २०२०

गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय......


Card image cap
एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल
दिशा खातू
०६ जुलै २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली.


Card image cap
एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल
दिशा खातू
०६ जुलै २०२०

आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली......


Card image cap
इम्रान खानला मोदींनी निमंत्रण दिल्याने भारत-पाक वाद संपणार?
अक्षय शारदा शरद
१८ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय.


Card image cap
इम्रान खानला मोदींनी निमंत्रण दिल्याने भारत-पाक वाद संपणार?
अक्षय शारदा शरद
१८ जानेवारी २०२०

मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय......


Card image cap
तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?
रवीश कुमार
०८ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.


Card image cap
तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?
रवीश कुमार
०८ नोव्हेंबर २०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......


Card image cap
द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?
रेणुका कल्पना
११ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्या दोनचार दिवसांत भारतीय सुरक्षा दलातल्या पोलिसांच्या भाषणांचे दोन विडिओ वायरल झालेत. दहशतवाद, नक्षलवाद संपवताना मानवाधिकारांचं काय करावं, या विषयावर या दोघांनी आपापली मतं मांडलीत. खुशबू चौहान आणि बलवान सिंग यांच्या वायरल झालेल्या या विडिओंची ही स्टोरी.


Card image cap
द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?
रेणुका कल्पना
११ ऑक्टोबर २०१९

गेल्या दोनचार दिवसांत भारतीय सुरक्षा दलातल्या पोलिसांच्या भाषणांचे दोन विडिओ वायरल झालेत. दहशतवाद, नक्षलवाद संपवताना मानवाधिकारांचं काय करावं, या विषयावर या दोघांनी आपापली मतं मांडलीत. खुशबू चौहान आणि बलवान सिंग यांच्या वायरल झालेल्या या विडिओंची ही स्टोरी......


Card image cap
द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
विनय उपासनी
२५ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय.


Card image cap
द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
विनय उपासनी
२५ सप्टेंबर २०१९

दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय......


Card image cap
एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल
दिशा खातू
०६ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली.


Card image cap
एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल
दिशा खातू
०६ जुलै २०१९

आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली......


Card image cap
जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
प्रदीप आवटे
२७ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?


Card image cap
जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
प्रदीप आवटे
२७ मार्च २०१९

जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?.....


Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?


Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....


Card image cap
भारत-पाकिस्तान युद्ध लढताहेत की टाळताहेत?
परिमल माया सुधाकर
०४ मार्च २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही.


Card image cap
भारत-पाकिस्तान युद्ध लढताहेत की टाळताहेत?
परिमल माया सुधाकर
०४ मार्च २०१९

युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही......


Card image cap
पुलवामा हल्ल्याबद्दल काश्मीरमधे काम करणाऱ्या अधिक कदमांना काय वाटतं?
रत्नाकर पवार
१६ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत.


Card image cap
पुलवामा हल्ल्याबद्दल काश्मीरमधे काम करणाऱ्या अधिक कदमांना काय वाटतं?
रत्नाकर पवार
१६ फेब्रुवारी २०१९

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत......


Card image cap
१८ वर्षांपूर्वी सोडून दिलेला मसूद बनलाय दहशतवादी भस्मासूर
सदानंद घायाळ
१५ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय.


Card image cap
१८ वर्षांपूर्वी सोडून दिलेला मसूद बनलाय दहशतवादी भस्मासूर
सदानंद घायाळ
१५ फेब्रुवारी २०१९

जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय......


Card image cap
काश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा!
संजय सोनवणी
०६ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.


Card image cap
काश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा!
संजय सोनवणी
०६ फेब्रुवारी २०१९

काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......


Card image cap
२६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी
टीम कोलाज
२६ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी.


Card image cap
२६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी
टीम कोलाज
२६ नोव्हेंबर २०१८

भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी......