कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
तुकाराम महाराजांच्या गाथा सगळ्यांना माहीत आहेत. तुकाराम महाराज आणि गाथा हे समीकरणच होऊन बसलंय. तुकोबांचे मंचरी अभंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला लिखित स्वरूपात बघायला मिळतात. त्या अभंगांच्या आणि तुकोबांच्या पाऊल खुणांचा घेतलेला हा शोध.
तुकाराम महाराजांच्या गाथा सगळ्यांना माहीत आहेत. तुकाराम महाराज आणि गाथा हे समीकरणच होऊन बसलंय. तुकोबांचे मंचरी अभंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला लिखित स्वरूपात बघायला मिळतात. त्या अभंगांच्या आणि तुकोबांच्या पाऊल खुणांचा घेतलेला हा शोध......